नागपूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 4 मार्च 1923 रोजी नागपूरात पोद्दारेश्वर राम मंदिराची स्थापना करण्यात आलेली होती. नागपूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य मंदिर नागपुरातील प्रसिद्ध असलेल्या रामझुलाच्या पुलावर काल दिव्यांची आकर्षक रोषणाई, सजावट करण्यात आली होती.100 years of Ram temple, decoration of lamps at Ram Jhula मंदिराच्या बाजूला असलेल्या […]Read More
बीड, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्ह्यातल्या कड्यामध्ये कांदयाला भाव मिळावा आणि नाफेडची खरेदी तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले.Stop the road for demand to start buying onion आष्टी तालुक्यातील कडा येथे शिवसंग्राम पक्षाकडून अहमदनगर – बीड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कांदयाला भाव मिळावा,नाफेडची खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी यासह अन्य […]Read More
लातूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाने आत्महत्या केली असून स्वतः वर गोळी झाडून घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे . चंद्रशेखर पाटील चाकूरकर वय 81 हे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते..ते शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत भाऊ आहेत ..दररोज ते सकाळी फिरायला बाहेर जात असत.. […]Read More
नागपुर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): होळी निमित्त रंगांची धुळवड करीत असतांना सर्वत्र केमिकल युक्त गुलाल आणि विविध रंग बाजारात सर्रास विक्री केली जाते मात्र नागपूरात आता नैसर्गिक रंगाची मागणी सर्वसामान्य नागरिक करू लागल्याने नागपूरात ठिकठिकाणी नैसर्गिक गुलाल तयार केले जात आहे . या नैसर्गिक गुलालाला मोठी मागणी वाढत आहे . ठिकठिकाणी हर्बल गुलाल तयार केले […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): होळी हा सण वाईट आणि वाईट सवयींचा नाश करण्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. हा सण रंगांनी भरलेला आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा आहे. त्यामुळे तो पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. दरवर्षी अंनिस होळीच्या वेळी प्रसाद म्हणून हजारो पोळ्या वाटून त्यांची होळी आनंदी […]Read More
रामेश्वरम, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंदूंसाठी सर्वात पवित्र स्थानांमध्ये गणले जाणारे, तामिळनाडूमधील रामेश्वरम हे शहर एका निर्मळ बेटावर वसलेले आहे आणि श्रीलंकेपासून पंबन बेटाच्या एका छोट्या वाहिनीने वेगळे केले आहे. या ठिकाणाचे महत्त्व हिंदू पौराणिक कथांमध्ये आहे – असे मानले जाते की हे ते ठिकाण आहे जिथे भगवान रामाने राक्षस राजा रावणाचा पराभव करण्यासाठी […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बीईएल, संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील सरकारी कंपनीमध्ये भरती बाहेर आली आहे. ही भरती बीईएलच्या गाझियाबाद युनिटसाठी आहे. याअंतर्गत येथे प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रकल्प अभियंता ही पदे भरण्यात येत आहेत. bel-india.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च आहे. […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कॉर्न सिमला मिरची मसाला बनवणे देखील फार कठीण नाही. ही भाजी जो कोणी एकदा खाईल तो त्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही कॉर्न कॅप्सिकम मसाल्याची रेसिपी कधीच ट्राय केली नसेल, तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने ते अगदी सहज तयार करू शकता. चला जाणून घेऊया कॉर्न कॅप्सिकम मसाला […]Read More
बुलडाणा, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात काल बारावी गणिताचा पेपर सुरू होण्याच्या अगोदरच फुटला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला होता. The Class XII paper filed a crime in case. त्यानंतर शिक्षण विभागात खळबळ उडाली असून सिंदखेड राजा पोलिसांत शिक्षण विभागाने तक्रार दखल केल्यावर अज्ञात आरोपी विरुध्द महाराष्ट्र विद्यापीठाच्या , […]Read More
भांडूप, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लाप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भांडूप मधून दोघांना अटक केली आहे. अशोक खरात व किसन सोलंकी अशी या दोघांची नावे आहेत. खरात हा ठाकरे गटाच्या माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष आहे . या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. मॉर्निंग वॉक करताना हल्ला […]Read More