पुणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): व्हायोलीन मधून निघणारे मधूर स्वर…जोडीला तबल्याची समर्पक साथ अशा सूरमयी वातावरणात व्हायोलिनच्या दमदार सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तीन पिढ्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या प्रख्यात व्हायोलिनवादक डॉ. संगीता शंकर, नंदिनी शंकर आणि रागिणी शंकर या ख्यातनाम कलाकारांनी आपल्या सुरेख सादरीकरणाने पुणेकरांची मने जिंकली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग […]Read More
नवी दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अनावश्यक आणि अपमानकारक वक्तव्य वारंवार करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे, ते वाचवण्यासाठी शरद पवार पुढे सरसावले आहेत. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात मोठी नाराजी पसरली आहे, त्यासोबतच आघाडीतील महत्त्वाचा घटक असणाऱ्या शिवसेना ठाकरे […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या संघटनेने ऍड गुणरत्न सदावर्तें यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार करताना अॅड. सुशील मंचरकर यांनी वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन म्हटले होते. मंचरकर यांनी बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्रकडे याबाबत तक्रार दाखल केली […]Read More
नागपूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघात येत्या 30 मार्च पासून ते 6 एप्रिल पर्यंत काढण्यात येईल. महाराष्ट्राच्या विविध विभागात आयोजित होणाऱ्या या गौरव यात्रा ची जबाबदारी भाजपा पदाधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर मध्ये आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महापालिकेच्या कामांची कॅगने केलेल्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून ८,४८५ कोटींचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. त्यामुळे या मागचा सूत्रधार कोण हे उघड होणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व कामांची फौजदारी कलमांतर्गत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी […]Read More
भोपाळ, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेश राज्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृत्यू झालेल्या मादी चित्त्याचे नाव साशा होते व तिला किडनीचा विकार होता. यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांची […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी छत्रपती संभाजी नगर येथील आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य महिला युवाकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. गेल्या रविवारी म्हणजे २६ तारखेला छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये आयोजित एका बैठकीमध्ये संजय शिरसाठ यांनी सुषमा अंधारे यांच्या बाबतीत अर्वाच्य भाषेत आणि खालच्या पातळीवरती जाऊन […]Read More
कोल्हापूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना अधून मधून धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांता याला आज बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगातून नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगात सध्या शिक्षा भोगत असलेल्या जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथा असं धमकीचे फोन करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.‘गुगल पे’वर […]Read More
चंद्रपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील बल्लारपूर येथून अयोध्येच्या राम मंदिरासाठी पाठविल्या जाणाऱ्या सागवान लाकडाची काष्ठपूजन झाल्यावर भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर- चंद्रपुरात जय्यत तयारी केली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे मध्य भारतातील सर्वात मोठे लाकूड विक्री केंद्र आहे. राज्य शासनाच्या वनविभागाच्या वनविकास महामंडळाच्या अखत्यारीतील मुख्य […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मनोरंजन विश्वात टीआरपीच्या बाबतीत कायमच चढ उतार चालू असतो. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. प्रेक्षकांचे मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील लक्ष लागलेले असते. त्याच्या चढ-उताराकडे लक्ष ठेवून प्रेक्षक बऱ्याचदा आवडीनिवडी बदलताना पण दिसतात. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या […]Read More