mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

सरकार कडून पुन्हा १०० रुपयांत आनंदाचा शिधा

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा पुन्हा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. कोणाला मिळेल हा शिधा अंत्योदय अन्न […]Read More

खान्देश

उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामाला सुधारित मान्यता

अहमदनगर दि २२– जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी ५१७७.३८ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे.प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूस हे दगडी धरण बांधण्यात येत असून धरणातून डावा कालवा […]Read More

पर्यटन

या दीड वर्षांत रो-रो सेवेचे चार प्रकल्प

मुंबई, दि. २२ : केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बंदर, नौकानयन, सागरमाला या प्रकल्पांबाबत चर्चा झाली. केंद्र आणि राज्य शासनामार्फत महाराष्ट्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस केंद्रीय जहाज व परिवहन सचिव सुधांश पंत, मुंबई पोर्ट […]Read More

Featured

वास्तुशास्त्र’ एक पुरातन शास्त्र

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ज्या वेळी ब्रहमदेवाने सुर्ष्टीची निर्मिती केली त्यावेळी प्रथम पंचतत्त्व निर्माण केली त्यानंतर पर्वत,समुद्र,वृक्ष,निर्माण केले त्याचप्रमाणे उत्पत्ती व विनाश होणारे अनेक पदार्थ निर्माण केले. त्यानंतर मानवाची निर्मिती झाली  व मानव निसर्गातील एक महत्वाचा घटक झाला. निसर्गातील घडामोडींचा मानवी जीवनावर कळत नकळत परिणाम होत असतो. सूर्य मालिकेतील प्रमुख ग्रह सूर्य व त्याभोवती भ्रमण करणारे इतर ग्रह व […]Read More

Breaking News

२५ ऑक्टोबर रोजी या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण. काय होतील जगावर परिणाम

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अश्विन महिन्यातील अमावास्येला मंगळवारी दिनांक २५  ऑक्टोबर २०२२ रोजी या वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण(Solar Eclipse) होणार आहे. ग्रहण दुपारी ०२ वाजून २९  मिनिटांनी सुरु होणार असून संध्याकाळी०६वाजून ३२ मिनिटाला संपेल. ह्या ग्रहणाचा प्रभाव हा तूळ  राशीवर आणि स्वाती नक्षत्रावर जास्त असेल.  हे सूर्यग्रहण ४ तास ३ मिनिटे चालणार आहे.हे ग्रहण भारतासह पश्चिम आशिया(Western Asia),अमेरिका(America) […]Read More