मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचा शपथविधी समारंभ १८ फेब्रुवारीला दुपारी १२.४० वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार आहे. तत्पूर्वी बैस यांचे शुक्रवार, १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर त्यांचे स्वागत करतील. रमेश बैस […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज मुंबईत झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नाराज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहिले . विधान परिषद निवडणुकीत सत्यजित तांबे प्रकरणा नंतर प्रदेशाध्यक्ष आणि त्यांची ही पहिलच भेट आहे.Finally joined Thorat in the Congress meeting आमच्यात कोणाची ही काही नाराजी नाही, बघा बाळासाहेब थोरात आमच्या सोबतच बसले आहेत, असे सांगत महाराष्ट्र […]Read More
दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात सात महिन्यांपूर्वी झालेल्या सत्ता पालट प्रकरणी सुरू असलेली सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आजही अपूर्णच राहिली असून उद्या तरी ती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आमदार अपात्रता, राज्यपालांची भूमिका आदी अनेक विषय यात असून पाच सदस्यीय घटना पीठ तयार केल्यावर आता ती सात सदस्यीय घटना पीठा समोर घ्यावी यावर गेले […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केळीची खीर खाल्ल्यानंतर शरीरात ऊर्जा तर वाढतेच, पण पोटही दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. चला जाणून घेऊया केळीची खीर बनवण्याची रेसिपी.If you feel weak, eat banana pudding केळीची खीर बनवण्यासाठी साहित्य पिकलेली केळी – 3-4 रवा (रवा) – १ कप दुधाचे पाणी मिश्रण – 3 कप केशर – 1 चिमूटभर वेलची पावडर […]Read More
नवी दिल्ली,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताच्या एकूण निर्यातीत जानेवारी 2022 च्या 56.86 अब्ज डॉलरच्या तुलनेत जानेवारी 2023 मध्ये वार्षिक 14.57 टक्क्यांनी वाढ होऊन ती 65.15 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, असे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. एकूण निर्यात म्हणजे वस्तू आणि सेवा यांची एकत्रित निर्यात.,ृ वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या निवेदनानुसार, जानेवारी 2022 मध्ये USD 65.80 […]Read More
मुंबई,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या तीन वर्षांपासून देशभरात पुरेसे पाऊसमान होत असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. सध्या राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहेत. कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. या तापमानातील चढ उताराचा शेती पिकांवर देखील परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. ही स्थिती आगामी काळातील अल निनो ची […]Read More
मुंबई,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारच्या ताब्यात असलेली एअर इंडीया कंपनी टाटा ग्रुपच्या ताब्यात आल्यानंतर आता अधिकाधिक सुरक्षित आणि सुसज्ज करण्यासाठी टाटा ग्रुप सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. एअर इंडिया या टाटा सन्सचा भाग असलेल्या कंपनीने जीई एयरोस्पेससोबत करार केला आहे. ४० जीईएनएक्स-१बी आणि २० जीई९एक्स इंजिन्स, तसेच बहुवार्षिक ट्रचॉईस इंजिन सर्विसेस करारासाठी फर्म […]Read More
मुंबई,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या वेळाबाबत नुकतेच कडक नियम लागू केले आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्ग चिंतेत पडला आहे. आता परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी १० मिनिटे आधी विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ पासून रद्द करण्यात […]Read More
पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे शहराच्या विकासाची गती पाहता पुण्याकडे अनेकांची रोजगाराकरता पावले वळत आहे. येणा-या नागरिकांना घरांची गरजही तितकीच महत्वाची आहे.त्यामुळे बांधकामेही मोठया प्रमाणात इथं सुरु आहेत. पण पर्यावरणपूरक बांधकामे याठिकाणी कमी पाहायला मिळतात. 2016 मध्ये दत्तनगर येथील आँलिव्ह गृहनिर्माण सोसायटी मधील राहणारे पराग शहा यांनी सौर उर्जैवर आधारीत प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव […]Read More
पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पद्मविभूषण दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा पूर्ण झाला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्या हस्ते येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त याचे लोकार्पण होणार आहे. या सोहळ्यानंतर शिवप्रेमींसाठी ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा असलेला सरकारवाडा खुला होणार असल्याची […]Read More