मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पेरूची थांडई जितकी चविष्ट तितकी ती बनवायला सोपी. ते बनवण्यासाठी तुम्ही सुक्या मेव्याचाही वापर करू शकता. जर तुम्ही आजपर्यंत पेरूची थांडई कधीच बनवली नसेल तर आमच्या नमूद केलेल्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही ते अगदी सहज तयार करू शकता. चला जाणून घेऊया पेरू थंडाई बनवण्याची रेसिपी. पेरू थंडाई बनवण्यासाठी साहित्य दूध […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त मुख्य सचिव राजशिष्टाचार मनिषा म्हैसकर व इतर अधिकारी उपस्थित होते.Governor Koshyari given Guard of Honour by Navy; New Governor to take charge […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निरोप देण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis हे राजभवनात गेले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यकाळात राजभवनात अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. तसेच राजभवनातील विस्तारित इमारतीचे बांधकाम करण्यात आले. याशिवाय राज्यातील […]Read More
दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि त्यानंतर झालेला सत्तासंघर्ष याची सुनावणी सात सदस्यीय घटना पीठाकडे न जाता पाच सदस्यीय घटना पिठासमोरच होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेले तीन दिवस चाललेल्या यावरच्या सुनावणी नंतर आज हा निर्णय देत उध्दव ठाकरे गटाची अशी मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. आता पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी […]Read More
बीड, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माध्यमिक शाळांमध्ये प्रयोगशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रयोग दाखवले जातात.मात्र या प्रयोगशाळा अधिक खर्चिक असतात यावर उपाय म्हणून बीड जिल्ह्यातील होळ येथील होळेश्वर विद्यालयाचे शिक्षक अत्तम राठोड यांनी वेगवेगळ्या टाकाऊ वस्तू पासून ही विज्ञान पेटी तयार केली आहे.या विज्ञान पेटी मधून ते विद्यार्थ्यांना विज्ञानाचे विविध प्रयोग दाखवत अध्यापन करत आहे.A unique science […]Read More
सांगली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी हा तसा दुष्काळी भाग. मात्र याच पूर्व भागात टेम्भू योजनेतून कृष्णेचे पाणी आल्याने शेतकऱ्यांचे जीवनच बदलून गेले आहे. बदललेले पर्जन्यमान, योजनेचे पाणी यामुळे आधी कुसळ सुद्धा उगवत नसलेल्या जमिनीत आता ऊसाच्या शेतीसह नवनवीन प्रयोग शेतकरी करू लागलेत. यातच आता खानापूर घाटमाथ्यावर स्ट्रॉबेरीची शेती फुललेली आहे. […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वारंवार थांबले असून, यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती पैसे उशिरा पोहोचले आहेत. आता राज्य सरकारने यासंदर्भात जीआर जारी केला आहे. म्हणजे आज एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी राज्य सरकारने २२३ कोटी रुपये (अंदाजे $२८ दशलक्ष) दिले आहेत. […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नवीन कार्यकारिणी चा सत्कार आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला.Dr. Gorheni felicitated the Executive Committee विधानवनाच्या पत्रकार कक्षात झालेल्या एका अनौपचारिक गप्पा कार्यक्रमात डॉ गोऱ्हे यांनी विधिमंडळ कामकाजाबाबत पत्रकारांशी गप्पाही मारल्या. विधिमंडळ सुरू असताना पत्रकारांना येणाऱ्या अडचणी, कामकाजाची पद्धत, त्याबाबतच्या […]Read More
नवी दिल्ली,दि.१६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना कोणाची ? या विषयावर गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या या विषयाचा अंतिम निकाल काय लागतो याकडे कट्टर शिवसैनिकांसह सगळ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे. राज्यातील सत्तासंघर्षांवर सुरू असलेल्या सुनावणीचा आज तिसरा दिवस होता. या निकालाकडे समस्त राज्याचे लक्ष लागले होते. मात्र आजही याबाबत अंतिम […]Read More
पुणे,दि.१६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ भाषावैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक डॉ. अशोक केळकर यांच्या नावाने देण्यात येणारा मराठी भाषा अभ्यासक हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळवण्याचा मान यावर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेला लाभला आहे. राज्य शासनाच्यावतीने मराठी भाषेसाठी दिलेले लक्षणीय योगदान आणि कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या […]Read More