मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मालाड मधील वाहतूक समस्येचा निपटारा करण्यासाठी महापालिकेने धडाक्यात काम सुरू केले असून, मालाड पठाणवाडी रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरू शकणारी १५२ बांधकामे हटविण्याचे काम पालिकेने आज हाती घेतले . यापैकी ८१ बांधकामे योग्य त्या मोबदल्यासाठी पात्र ठरली असून २५ बांधकामे काढण्यात आली आहे . उद्या देखील ही कारवाई सुरू राहणार आहे.25 […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थसंकल्पात घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ही याच कार्यपद्धतीचा भाग आहे. या अर्थसंकल्पात आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने यापलिकडे ठोस काहीही नाही.Maharashtra’s disappointment again from the Union Budget महागाई, बेरोजगारी, शेतकरी, मनरेगा, पेट्रोल, […]Read More
मुंबई दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्ग यांचा केवळ मते मिळविण्यापुरता विचार करून प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर करताना मात्र त्यांना दगा देणारे मोदी सरकार हे दगाबाज आणि घोषणाबाज असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी व महिलांच्यादृष्टीने निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे […]Read More
नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या वाहतूक व्यवस्थेचा सर्वाधिक भार वाहणाऱ्या भारतीय रेल्वेच्या विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून ही आतापर्यंतची ही सर्वात मोठी तरतूद आहे. रेल्वेमध्ये १०० नवीन योजना सुरू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय नवीन योजनांसाठी ७५ […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थसंकल्पात घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ही याच कार्यपद्धतीचा भाग आहे. या अर्थसंकल्पात आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने यापलिकडे ठोस काहीही नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, मनरेगा, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसच्या किंमती शेतमालाला […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय अर्थसंकल्पातून शेवटच्या व्यक्तीचा, शेतकरी, आदिवासी, महिला, युवा, मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांचा विचार करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवापासून प्रारंभ झालेल्या ‘देशाच्या अमृतकाळातील सर्वजनहिताय’ असा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विकसित भारताकडे प्रवासाचा रोडमॅप दर्शविणारा हा अर्थसंकल्प असून, याला तुम्ही ग्रोथ […]Read More
नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, संरक्षण या क्षेत्रासाठीही विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत. या तरतूदींमधील सर्वांत उल्लेखनीय बाब म्हणजे येत्या काळात गटारे साफ करण्यासाठी माणसांचा वापर पूर्णपणे थांबवण्यात येणार असून गटार साफ करण्याची प्रक्रिया पूर्णपणे मशीनवर आधारित राहील. […]Read More
कोल्हापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर आज सकाळी ‘ईडी’चे अधिकारी जिल्हा बँकेत आले. त्यांनी संबधित कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. ED filed in bank in Mushrif case: investigation underway सेनापती कापशी इथल्या जिल्हा बँकेच्या शाखेचीही तपासणी सुरू आहे. आमदार […]Read More
ठाणे, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भिवंडी शहरालगत खोणी ग्रामपंचायतीतील तलवली नाका या ठिकाणी भंगार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या गोदामातील केमिकल ड्रम मधील केमिकलचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेमध्ये दोघा जणांचा जागेवरती मृत्यू झाला आहे.Chemical drum explodes in debris, two killed घरत कंपाऊंड येथे भंगार व्यवसाय करणाऱ्याचा गोदाम असून त्या ठिकाणी बुधवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास भंगार […]Read More
नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज त्यांच्या कार्यकाळीतील सलग पाचवा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये समाजातील सर्व घटकांच्या गरजा लक्षात घेऊन अधिकाधीक सर्वसमावेशक आर्थिक तरतुदी करण्यात आल्याचे दिसत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. आता या योजनेंतर्गत गरिबांना […]Read More