मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दीनदयाल पोर्ट ऑथॉरिटी ट्रस्ट (कांडला पोर्ट ट्रस्ट) ने ट्रेड अप्रेंटिसशिप, डिप्लोमा अॅप्रेंटिसशिप आणि ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे. ट्रेड अप्रेंटिस जॉबसाठी अर्ज करण्यापूर्वी, एखाद्याला NAPS पोर्टलवर आणि NATS पोर्टलवर डिप्लोमा/ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी नोंदणी करावी लागेल.Deendayal Port Authority Trust Recruitment […]Read More
गया, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गया हे बौद्ध आणि हिंदू दोघांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, पवित्र फाल्गु नदीच्या काठावर आहे. या ठिकाणी महाबोधी मंदिर आणि विष्णुपद मंदिर ही दोन महत्त्वाची तीर्थे आहेत, ज्यांना दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. गया हे पिंड दान पूजेसाठीही महत्त्वाचे ठिकाण आहे. तुम्हाला गया गाठायचे असेल, तर येथून फक्त 100 […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अजवाइन पराठा बनवायला खूप सोपा आहे आणि तो चटणी किंवा दह्यासोबत नाश्त्यात दिला जाऊ शकतो. जर तुम्ही आजपर्यंत अजवाइन पराठा बनवला नसेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. अजवाईन पराठा बनवण्याचे साहित्य गव्हाचे पीठ – २ कप अजवाइन – 2 टीस्पून देशी तूप/तेल – गरजेनुसार मीठ – चवीनुसार […]Read More
वर्धा, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी ही ज्ञान भाषा असली तरी त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकलो नाहीत आणि नव्या पिढीचा ओढा मराठीकडे कमी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नव्या शिक्षण नीतिमध्ये वैद्यकीय, तंत्र आणि सर्व प्रकारचे शिक्षण मराठीतून देऊ शकणार आहोत. ज्ञान व्यवहारात मराठीचा समावेश होईल आणि मराठीबाबातची चिंता दूर होईल, असा […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सहा महिन्यांत कक्षाकडून 3600 रुग्णांना एकूण 28 कोटी 32 लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]Read More
जालना, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उजळणी म्हणजेच पाढे हा विद्यार्थी दशेतला सर्वात महत्त्वाचा घटक.त्यावरच सगळं गणिताचा पाया उभा आहे.त्यामुळे मुलं शाळेत जाऊ लागली,अक्षर ओळख झाली की सुरुवात होते ती उजळणी म्हणजे पाढ्यांची. कित्येक मुलांना ते पाढे पाठ करणं जीवावर येतं,मग छड्या खाऊन,पाठीत धपाटे खाऊन पाढे पाठ करावे लागतात. अभ्यासाच्या गणिता सोबत आयुष्याच्या गणिताला देखील ते […]Read More
वर्धा, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साहित्य संमेलनाची पोलीस छावणी करणे थांबवलेच पाहिजे.याहून लज्जास्पद स्थिती अजून किती आपण येऊ द्यायची? असा सवाल करीत ही स्थिती बंद करण्याची मागणी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली आहे. साहित्य संमेलनात कितीही श्रेष्ठ पदांवरील कोणत्याही राजकीय व्यक्तीला मग ते राष्ट्रपती असोत, पंतप्रधान, मुख्यमंत्री,कोणतेही […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात होऊ घातलेल्या दोन पोटनिडणुकीसाठी विरोधकांनी आपली राजकीय प्रगल्भता आणि महाराष्ट्राची संस्कृती दाखवावी असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. सर्वच राजकीय पक्षांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हे आवाहन करून आपल्या आवाहनाला भाजपाने अंधेरी पोटनवडणुकीत सकारात्मक प्रतिसाद दिला तसा आता विरोधकांनी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.Show the political depth […]Read More
कोल्हापूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सातारा ते कोरेगाव दरम्यानच्या रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-सातारा- पुणे पॅसेंजर तब्बल एक महिन्यासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस ही आज पासून आठ दिवस बेळगावहून सुटणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. दुहेरीकरणाच्या कामासाठी ४ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत कोल्हापूर-पुणे आणि पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण भारतातील ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे आज वयाच्या ७८ व्या वर्षी , चेन्नईतील नुंगमबक्कम येथील हैदोस रोड येथील राहत्या घरी निधन झाले. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. गायिका वाणी जयराम कोण ? वाणी यांचा जन्म 1945 मध्ये वल्लोर, तामिळनाडू येथे झाला. तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, हिंदी, […]Read More