mmc

ऍग्रो

mustard oil : मोहरी, शेंगदाणा तेलाचे दर घसरले; सोयाबीन तेलाचे

नवी दिल्ली, दि. 19  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकीकडे सर्वसामान्य जनता महागाईने वैतागली आहे. दुसरीकडे, थोडा दिलासा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. मात्र, खाद्यतेलाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सोयाबीन तेल, सीपीओ, कापूस बियाणे आणि पामतेलाचे भाव घसरले. मोहरी आणि शेंगदाणा तेलाचे दर मात्र स्थिर राहिले. तज्ज्ञांच्या मते, बाजारात सोयाबीनशिवाय तेलबियांना […]Read More

महाराष्ट्र

दुष्काळी भागात दाम्पत्याने केली ३५ गुंठ्यात यशस्वी शेती

बीड, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्हाचं नाव आलं की समोर दुष्काळ अन‌् शेतकऱ्यांच्या आत्महत्या आठवतात. बहुतांश हे खरं जरी असलं तरी याच जिल्ह्यात अल्पभूधारक काळे शेतकरी दाम्पत्याने पुदिना आणि दुधी भोपळ्याची २५ वर्षांपासून यशस्वी सेंद्रिय शेती केलीय. बीड शहरापासून अगदी पंधरा किलोमीटर अंतरावर Just fifteen kilometers from the city of Beed असलेलं नाळवंडी […]Read More

Featured

Monsoon Updates: अंदमान निकोबारमध्ये चांगल्या मान्सूनचे संकेत 

नवी दिल्ली, दि. 16  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतीसाठी मान्सूनची सुरुवातीची चिन्हे चांगली दिसत आहेत. वृत्तानुसार, नैऋत्य मान्सून सोमवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढे सरकला आहे. चार महिने हंगामी पाऊस सुरू होण्याची चिन्हे चांगलीच दिसत असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. मुख्यत्वे शेतीवर अवलंबून असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हवामान खात्याने सांगितले की, अंदमान […]Read More

अर्थ

सलग दुसऱ्या आठवडयात भारतीय बाजार (Stock Market) ४ टक्क्यांनी घसरला.

मुंबई, दि. 14 (जितेश सावंत ) : सलग दुसऱ्या आठवड्यात भारतीय बाजार आणखी ४ टक्क्यांनी घसरला आणि सलग पाचव्या आठवड्यात घसरणीचा सिलसिला चालूच ठेवला. याचे प्रमुख कारण म्हणजे वाढती महागाई. गुंतवणूकदार जगभरातील वाढत्या महागाईबद्दल चिंतेत होते व परिणामी त्यांनी विक्रीचा मार्ग स्वीकारला. जागतिक मध्यवर्ती बँकांद्वारे पुन्हा दरात वाढ होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांच्या काळ्जीत भर पडली. […]Read More

महाराष्ट्र

डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण पालवी प्रदर्शनाचे उद्घाटन

रत्नागिरी, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यापीठामधून होणारे संशोधन आणि शेतकऱ्यांचे व्यवहारज्ञान यांची सांगड घालून येणाऱ्या काळात परस्पर सामंजस्याने शेतकरी संपन्न झाला पाहिजे. बाजारात जे विकले जाते ते पिकेल या धोरणानुसार सर्वांनी काम करावे आणि अशा प्रदर्शनातून याला बळ मिळेल असे प्रतिपादन महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण […]Read More

Featured

गव्हाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत नऊ देशांमध्ये पाठवणार व्यावसायिक शिष्टमंडळ  

नवी दिल्ली, दि. 13  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गव्हाच्या निर्यातीला चालना देण्याच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी भारत मोरोक्को, ट्युनिशिया आणि इंडोनेशियासह नऊ देशांमध्ये व्यावसायिक शिष्टमंडळे पाठवेल. 2022-23 मध्ये देशाने 10 दशलक्ष टन गहू निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, विविध मंत्रालयांच्या प्रतिनिधींसह गव्हाच्या निर्यातीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. या […]Read More

ऍग्रो

बीजोत्पादनात महात्मा फुले कृषि विद्यापीठ ठरले देशात पहिले

अहमदनगर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, Mahatma Phule Agricultural University राहुरी येथील बिजोत्पादन प्रकल्पाला माउ, उत्तर प्रदेश येथील भारतीय बीज अनुसंधान संस्था येथे झालेल्या 37 व्या वार्षिक बिजोत्पादन आढावा बैठकीत देशात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या बैठकीसाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे बियाणे विभागाचे सहायक निदेशक […]Read More

पर्यावरण

वाढत्या तापमानामुळे संत्र्याला गळती, शेतकरी हवालदिल

नागपूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर जिल्हा संत्र्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्ह्यात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. या वेळेला संत्राला आंबिया बहर चांगला आलेला होता ज्यामुळे शेतकरी सुखावला होता वाटत होते त्याला यावेळेला चांगला नफा होईल पण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच सतत वाढत असलेल्या तापमानामुळे संत्राला गळती लागणे सुरू झाले आहे.Due to […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांनो घाबरू नका…आणि टोकाचा निर्णय घेऊ नका…

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो घाबरू नका… ऊस गाळप संपवायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे… कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका… Farmers, don’t be afraid … and don’t make extreme decisions … सरकार तुमच्या पाठीशी आहे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.This appeal was made Read More

Featured

म्हसोबावाडी होतेय रेशीम व्यवसायाची वाडी

पुणे, दि. 11  (एमएमसी न्यूज नेटवर्क) :   इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावातील शेतकरी तुतीची लागवड करून रेशीम व्यवसायाकडे वळत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि रेशिम संचालनालयातर्फे अल्पभूधारक शेकऱ्यांना अनुदान देण्यात येत असल्याने हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरला आहे. साधारण २ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात मोजके शेतकरी २००६ पासून या […]Read More