मुंबई,दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढलेल्या वीज बिल दरामुळे सध्या सर्वसामान्य नागरिकांसह लहान मोठे उद्योजक देखील त्रस्त झाले आहेत. यातील काही जणांचा कल विज बिल न भरण्याकडे दिसून येतोय. विजबिल थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणला विशेष मोहिम राबवली जात आहे. राज्यातील चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तब्बल २४२ कोटी रु विजबील थकले आहे. महावितरणकडून ग्राहकांना […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास करण्याचा अधिकार आता भारतीय जनता पक्षाच्या मर्जीतील उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपनीला मिळाले आहेत. गेल्या ५० वर्षात धारावीचा विकास झाला नाही, तो आता पाच-सहा वर्षात होईल यावर धारावीतील नागरिकांना मुळीच भरवसा नाही . उलट पुनर्विकासाच्या नावावर येथील गोरगरीब, […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पेहरावांवरुन कायमच चर्चेत असतात. १५ ऑगस्ट असो २६ जानेवारी अथवा सभा, मोदी आपल्या खास पेहेरावाने कायमच असतात. प्रत्येक पेहेरावामागे काहीतरी खास कारण असते.असेच काहीसे आता पुन्हा एकदा घडले आहे. यावेळी ते त्यांच्या खास जॅकेटमुळं चर्चेत आले आहेत. या जॅकेटच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाबाबतचा महत्वाचा […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी मनोरंजन क्षेत्रातील अभिनेता प्रसाद ओक याने नुकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला. ज्या व्हिडीओमध्ये प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर हे हात जोडून उभे आहेत, असे दिसत आहे. हा व्हिडीओ ते माफी मागतानाचा आहे. आता ही माफी नक्की कोणाची आणि का मागितली जातेय या बाबत सगळ्यांनाच […]Read More
वसई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेला 13 वर्षे पूर्ण झाली असून पर्यावरण सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. महापालिका क्षेत्राचे नागरीकरण झपाट्याने होत असले तरी पर्यावरणाकडे होत असलेले हे दुर्लक्ष आता सुधारले आहे. वसई-विरार महापालिकेचा पर्यावरण अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अहवालातून राज्य सरकारला वसई-विरार शहरातील पर्यावरणाच्या सद्यस्थितीची माहिती दिली […]Read More
रणथंबोर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर तुम्हाला तुमची सुट्टी निसर्गाच्या सानिध्यात घालवायची असेल, तर देशाच्या उत्तरेकडील भागातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानासाठी प्रसिद्ध असलेल्या रणथंबोरची सहल करण्यापेक्षा काहीही चांगले असू शकत नाही. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात वसलेले, रणथंबोर हे वन्यजीव छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे. रणथंबोर केवळ जवळून वन्यजीव पाहण्याची संधीच देत नाही तर निसर्गाच्या […]Read More
कपूरथ, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रेल कोच फॅक्टरी कपूरथला यांनी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना RCF rcf.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 मार्च आहे. पदांची संख्या: 550 रिक्त जागा तपशील फिटर: 215 पदे वेल्डर: 230 पदे मशीनिस्ट: […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बहुतेक लोकांना मशरूम खायला आवडते. मुलांनाही मशरूमची चव आवडते. तथापि, असे काही लोक आहेत ज्यांना मशरूमची चव अजिबात आवडत नाही.If you like to eat mushrooms, make mushroom masala मशरूम मसाला बनवण्यासाठी साहित्य मशरूम – 1 पॅकेट कांदा – 1 मोठा टोमॅटो – १ काश्मिरी लाल तिखट – 2 टीस्पून […]Read More
वसई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा पोलीस ठाण्याच्या लॉकप मध्ये असलेल्या ९ आरोपींना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विषबाधा झालेल्या या 9 ही आरोपींवर वसई विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.9 people poisoned in the lockup of the police station मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी या […]Read More
जालना, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणते राज्यपाल अभिभाषण करणार, महाराष्ट्रद्वेष्टे राज्यपाल की नवे राज्यपाल? महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांनाच अभिभाषण करू देणार का?’ असा सवाल करत शिवसेना नेते, आदित्य ठाकरे यांनी ‘हिंमत असेल तर नवे राज्यपाल आणून दाखवा’, असं आव्हान राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला दिलं आहे. शिवसेनेच्या शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने मराठवाड्यातील सोमठाणा येथे […]Read More