ठाणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात बाहेरून उद्योग यायलाच हवेत मात्र त्याआधी इथे असणाऱ्या लघू , मध्यम उद्योगांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना प्रोत्साहन देत त्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती कशी होईल याकडे सरकार यापुढे गांभीर्याने पाहिल अशी खात्री राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज ठाण्यात दिली.Encouraging small and medium enterprises in the state is now […]Read More
नांदेड, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विविधतेत एकता ही या देशाची ओळख असताना ही ओळख पुसण्याचे काम मागील काही वर्षांपासून केले जात आहे. द्वेषाचे बिज पेरून समाजा-समाजाला, जाती-धर्माला एकमेकांविरोधात लढवून भाजपा आपली राजकीय पोळी भाजत आहे असे आज कानैय्याकुमार यांनी सांगितले.Big response of people to Padayatra because they believe in Rahul Gandhi! देशात महागाई, बेरोजगारीची […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिक्षणक्षेत्र हे केवळ विद्यार्थ्यांची फॅक्टरी न बनता आपला देश शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रस्थानी राहण्याच्या दिशेने शासन प्रयत्न करीत असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.Skill and technology based education to […]Read More
नांदेड, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हा देश तपस्वींचा आहे, महापुरुषांबरोबरच शेतकरी, कष्टकरी हेसुद्धा तपस्या करत आहेत पण मोदींच्या राजवटीत त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही. स्वतंत्र् भारतात पहिल्यांदाच शेतीच्या औजारांवर, खतांवर कर लावला आहे. देशात पैशाला काही कमी नाही. शेतकरी, कामगार यांच्या खिशातून मोदी खो-याने पैसे ओढून घेत आहेत आणि दोन-चार उद्योगपतींना देऊन टाकतात […]Read More
कोल्हापूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्य कलेचा आविष्कार असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई Mahalakshmi Ambabai मंदिरातील दक्षिणायन कालखंडातील किरणोत्सव सोहळा सध्या सुरू आहे. पहिल्याच दिवशी बुधवारी मावळतीच्या सुवर्ण किरणांनी सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी देवीचा चरण स्पर्श केला. साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासनी श्री महालक्ष्मी […]Read More
भुवनेश्वर,दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हत्ती या अवाढव्य पण बुद्धीमान प्राण्याच्या विविध सवयीबद्दल माणसाला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. रागावल्यावर सैरभर पळत लोकांना बेभानपणे तुडवणारा हत्ती ते शहरातील गर्दीतून डौलदार पावले टाकीत शांतपणे वाटचाल करणारा, लहान मुलांना पाठीवर नेणारा, केळी खाणारा हत्ती ही कमालीची विरुद्ध रुपे आपण पाहीली आहेत. या हत्तींच्या कळपाने आज ओरिसामध्ये एक […]Read More
मुंबई,दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज राज्यभर शिवप्रताप दिनानिमित्त कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक अतिशय महत्तपूर्ण घोषणा केली आहे. ब्रिटनच्या ताब्यात असलेली छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून 2024 पर्यंत ही तलवार राज्यात परत आणणार असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. भवानी आणि जगदंबा या छत्रपतींच्या महत्त्वाच्या तलवारी ब्रिटनच्या ताब्यात असणे हा […]Read More
ॲडलेड,ऑस्ट्रेलिया,दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टी २० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात आज टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. आत्तापर्यंत विश्वचषक स्पर्धेत जोरदार कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकणाऱ्या टिम इंडीयाकडून ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचे हास्यास्पद प्रदर्शन झाल्याने चाहत्यांची निराशा झाली. भारताने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा सामना करताना इंग्लंडच्या बटलर आणि हेल्स […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रेल्वे गेल्या दशकभराच्या कालावधीत आधुनिकीकरणाकडे वेगाने वाटचाल करत आहे. या वाटचालीतील सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण. आता रेल्वेच्या ब्रॉडगेज नेटवर्क चे 82% विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. रेल्वेने संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून यामुळे इंधनाची बचत होईल आणि परिणामी मौल्यवान अशा […]Read More
सातारा, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): किल्ले प्रतापगड येथील अफजल खान कबर शेजारील अनाधिकृत बांधकाम राज्य सरकारने आज पोलीस बंदोबस्तात पाडले. सन 2007 साली उच्च न्यायालयाने संबधित अनाधिकृत बांधकाम पाडण्या विषयी निर्णय दिला होता.Unauthorized construction near Afzal Khan’s tomb removed मात्र त्यानंतर आलेल्या सरकारानी याकडे फारसे लक्ष दिले नव्हते, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]Read More