mmc

महानगर

योगगुरू रामदेव बाबांचे महिलांबद्दल वादग्रस्त विधान

ठाणे,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  सेलिब्रिटी योगगुरू रामदेवबाबा योग प्रशिक्षण शिबिरांबरोबरच वादग्रस्त विधानांसाठीही नेहमीच चर्चेत असतात. आज त्यांनी ठाणे येथील कार्यक्रमात महिलांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य मात्र त्यांना चांगलेच भोवणार असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा या आक्षेपार्ह विधानाबद्दल राज्यभर निधेषात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. “साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर […]Read More

पर्यटन

उदयपूरमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक… जगदीश मंदिर

उदयपूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 1651 मध्ये बांधलेले जगदीश मंदिर, उदयपूरमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. भगवान विष्णूला समर्पित, हे मंदिर 1628 ते 1653 पर्यंत या प्रदेशावर राज्य करणाऱ्या महाराणा जगतसिंग यांनी बनवले होते. या तीन मजली मंदिरात इंडो-आर्यन वास्तुकला उत्कृष्टपणे सुशोभित केलेली छत आणि सुंदर कोरीव खांब आहेत. त्याची 24 मीटर उंच […]Read More

करिअर

मध्य प्रदेशातील 35 जिल्हा सहकारी बँकांमध्ये 2254 पदांसाठी भरती

मध्य प्रदेश, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मध्य प्रदेश राज्यातील 35 जिल्हा सहकारी बँकांमध्ये लिपिक / संगणक ऑपरेटर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार लिपिकाच्या 896 आणि संगणक परिचालकाच्या 1358 पदांची भरती केली जाणार आहे. तथापि, केवळ मध्य प्रदेशचे अधिवास असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. मध्य प्रदेश सहकारी बँक लिपिक भरतीसाठी […]Read More

अर्थ

साईबाबा संस्थानाला 175 कोटी आयकर माफ

शिर्डी,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील साईबाबा संस्थानला‍ आयकर विभागाकडून आयकरात 175 कोटी रुपयांची कर माफ करण्यात आलीय. आयकर विभागाने साई संस्थान हे धार्मिक ट्रस्ट नसून धर्मादाय ट्रस्ट गृहीत धरला होता. त्यामुळं दानावर 30% आयकर आकारणी करण्यात आली होती. प्राप्तिकर विभागाने २०१५-१६ या वर्षाचे करनिर्धारण करताना साईबाबा संस्‍थान हा धार्मिक ट्रस्‍ट नसून धर्मादाय ट्रस्‍ट […]Read More

ट्रेण्डिंग

सोलापूरच्या जलतरणपटू कीर्तीचा जागतिक विक्रम

मुंबई,दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोलापूरची 16 वर्षीय जलतरणपटू कीर्ती नंदकिशोर भराडीया हिने काल अरबी समुद्रात सलग ७ तास २२ मिनिटे पोहून ३८ किमी अंतर कापत विश्वविक्रम केला आहे. वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडीया दरम्यानचे अंतर तिने दुपारी 12 ते सायंकाळी ७.२२ या कालावधीत पोहून तिने ही कामगिरी फत्ते केली आहे. […]Read More

Featured

अजमल कसाब ने प्रवेश केलेल्या बधवार पार्क वर कडेकोट बंदोबस्त

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईवर झालेल्या 26/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. या हल्ल्याच्या आठवणीने आजही अनेकांचा थरकाप उडतो. पाकिस्तानच्या ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या दहा दहशतवाद्यांनी समुद्रमार्गी भारतात प्रवेश करून अनेक निरपराध लोकांची बेछूट गोळीबार करून निर्दयपणे हत्या केली .तो क्रूरकर्मा अजमल अमीर कसाब हा कप […]Read More

ट्रेण्डिंग

सीमा भागातील संस्था, संघटनांना मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय्य

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटना यांना मोठं बळ मिळणार आहे. या भागातील ८६५ गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था व संघटनांना देखील मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Funding from the Chief Minister’s Charitable Donation Fund to institutions and organizations in […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पंढरपूर कॉरीडॉरला स्थानिकांकडून तीव्र विरोध

पंढरपूर,दि.२५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी सरकारने देशातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा विकास करण्याचा धडाका लावला आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच वाराणसी आणि उज्जैन प्रमाणे पंढरपूर कॉरिडॉर विकसित करण्याची घोषणा केली आहे. मात्र या उपक्रमांला स्थानिकांकडून तीव्र विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.Strong opposition from locals to Pandharpur Corridor या कामासाठी मंदिर परिसरातील तीनशे घरे […]Read More

Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते शंभुतीर्थ, कराड येथे उभारण्यात येणाऱ्या स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. Bhoomipujan of Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial by Chief Minister Eknath Shinde ML/KA/PGB 25 Nov .2022Read More

ऍग्रो

सातारा जिल्ह्यात पाचशे एकरावर कृषी उद्योग उभारणी …

सातारा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती. त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करित असून, शेतकरी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात (ॲग्रो इंडस्ट्री) कृषी उद्योग उभारण्यात येईल. तसेच कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ महाराष्ट्र […]Read More