mmc

पश्चिम महाराष्ट्र

दख्खनचा राजा जोतिबाच्या खेट्यांना सुरुवात

कोल्हापूर दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जोतिबाच्या नावानं चांगभलं च्या गजरात काल जोतिबाच्या पहिल्या खेट्याला सुरूवात झाली. कोल्हापूर ते जोतिबा डोंगर असा पायी प्रवासानं रविवारी जोतिबाचे दर्शन घेतलं जातं , कोल्हापूरच्या अंबाबाईनं पायी अनवाणी चालत येवून श्री जोतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते. हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत […]Read More

देश विदेश

पंतप्रधानांनी केले दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे चे उद्घाटन

दौसा,दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क):पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्वात मोठ्या मुंबई -दिल्ली एक्सप्रेस-वेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. यामुळे मुंबई -दिल्ली अंतर १२ तासात पार करता येईल. पहिल्या टप्प्यातील 247 KM मार्ग खुला दिल्ली ते मुंबई एक्स्प्रेस-वे ची लांबी 1385 किमी आहे. द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याची लांबी 247 किमी आहे. यासोबतच पंतप्रधान येथे 247 किलोमीटर […]Read More

ट्रेण्डिंग

भूकंपानंतर तब्बल पाच दिवसांनी सापडले नवजात बाळ

अंकारा,दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क): तुर्कस्तान आणि  सीरियात आलेल्या विध्वंसकारी भूकंपात आत्ता पर्यंत 28 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अजूनही शेकडो जणांचे मृतदेह सापडत आहेत. यामध्ये एक दिलासादायक घटना घडली आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ यांचा प्रत्यय देणारी एक घटना तुर्कस्तानच्या हेते प्रांतात घडली आहे. येथील एका इमारतीच्या ढिगाऱ्यातून एक नवजात बाळ […]Read More

राजकीय

श्री क्षेत्र पोहरादेवीला उसळला जनसागर

वाशिम दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सकल बंजारा समाजाची काशी म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वाशीम जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी येथे ३२६.२४ कोटीच्या विकास कामांचे भूमीपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री संजय राठोड, गिरीश महाजन, दादा भुसे, खासदार भावना गवळी व बंजारा समाजातील संत महंतांची उपस्थिती होती. दरम्यान संत […]Read More

महानगर

मुंबई , विजयाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करेल

मुंबई, दि १२( एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वव्यापी नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचे रथाचे सारथ्य आणिआमदार आशिष शेलार यांच्यासारखा अर्जुन आपल्याकडे आहे त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी भाजप आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करुन विजयी होईल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. मुंबई भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज दादर […]Read More

राजकीय

देशात तेरा राज्यपाल नव्याने

नवी दिल्ली, दि.12(एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशातील 13 राज्यांत नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून भगतसिंग कोश्यारींच्या जागी आता राज्यपालपदी आता रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव नियुक्त राज्यपाल 1. लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक (निवृत्त) – अरुणाचल प्रदेश 2. श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य – सिक्कीम 3. […]Read More

Featured

शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत

रत्नागिरी, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती.25 lakhs help to Shashikant Warise’s family आज रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या […]Read More

महाराष्ट्र

‘दगडूशेठ’ गणपतीला सूर्यकिरणांचा महाभिषेक

पुणे, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): श्रीं च्या मूर्तीवर महाभिषेक करण्यासाठी आणि गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे पडली आणि जय गणेश… चा एकच जयघोष झाला. किरणोत्सव सोहळ्याच्या तिस-या दिवशी दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी सूर्यकिरणांनी प्रवेश केला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडतात.Mahabhishek of sun rays to […]Read More

महिला

बचत गटाच्या माध्यमातून थांबले ऊसतोड कामगार महिलांचे स्थलांतर

बीड, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्हा दुष्काळी आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र आता याच जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वावलंबी बनू लागल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या सिंधी येथील महिलां ऊसतोडणी साठी परराज्यात जात असत. यामुळे महिलांच्या मुलांचे शिक्षण थांबायचे आणि यात मुलांचे शैक्षणिक नुकसान व्हायचे.Migration of women sugarcane workers stopped through the […]Read More

देश विदेश

महाराष्ट्राला लाभले नवे राज्यपाल

नवी दिल्ली,दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल नियुक्ती केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी आता रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस यांनी याआधी त्रिपुरा आणि झारखंडच्या राजपालपदाची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी अधिक काळ सांभाळण्यास असमर्थता दर्शविली […]Read More