Milind

मनोरंजन

एन.डी.स्टुडिओमध्ये २५ डिसेंबरपासून कार्निवल रंगणार

मुंबई, दि २४:* महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत कर्जत-खालापूर येथील एन. डी. स्टुडिओ येथे सकाळी १० ते ६ पर्यंत कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्निवलमध्ये खेळ, मनोरंजनासह सेलिब्रेटीसोबत गप्पाचा कार्यक्रम नियमितपणे संपन्न होणार आहे. त्यामुळे वर्षाखेरीस कौटुंबिक पर्यटनाचा आनंद लूटता येणार आहे. पाच वर्षापासून सर्व वयोगटासाठी केवळ १४९९ […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई उच्च न्यायालयाचा “भास्कर” समूहाला धक्का; HR विभागाला चपराक; पत्रकार

देशभरातील पत्रकार अन् वृत्तपत्र व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण निकालाचे कायदेशीर विश्लेषण (रिट याचिका क्र. 9361/2025) विक्रांत पाटील मुंबई उच्च न्यायालयाने, न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने, डी. बी. कॉर्प लि. (दैनिक भास्करचे प्रकाशक) यांनी दाखल केलेली रिट याचिका (क्र. 9361/2025) फेटाळून लावत एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालाने कामगार न्यायालय, मुंबई यांनी दिलेला ‘भाग I’ पुरस्कार […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय(संक्षिप्त)

बुधवार, दि. २४ डिसेंबर, २०२५ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० व सरपंच संवाद कार्यक्रम राबविणार (सामान्य प्रशासन विभाग) राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार. (ग्रामविकास व पंचायत राज विभाग) धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची […]Read More

राजकीय

निवडणुकींच्या अनुषंगाने जोरदार मोर्चे बांधणी

मुंबई, दि २४सर्व राजकीय पक्षानी आपला मोर्चा आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका वळवला आहे. याच निवडणुकींच्या अनुषंगाने आता जोरदार मोर्चे बांधणी केली जात असून दिवसरात्र बैठका आणि चर्चेच सत्र रंगल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अशातच आता महायुतीच्या (Mahayuti) गोटातून या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र […]Read More

राजकीय

उबाठांनी केलेला हिंदुत्वाचा सौदा मतदार विसरलेले नाहीत

मुंबई दि २४ : हिरव्या मतांसाठी उबाठांनी हिंदुत्वाचा सौदा केला हे जनता विसरलेली नाही. त्यामुळे विधानसभा, नगरपालिका निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकीत उबाठा गटाला पश्चातापाची वेळ येणार आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More

महानगर

भायखळा येथे श्री गाडगे महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त झाले विविध कार्यक्रम

मुंबई, दि 22-निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांच्या 69 पुण्यतिथी निमित्त भायखळा येथील श्री गाडगे महाराज धर्मशाळा येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाबांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी धर्मशाळेत राहणारे कॅन्सरग्रस्त व त्यांचे नातेवाईक यांना खाऊ, मिठाई आणि मोफत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले , तसेच या ठिकाणी […]Read More

राजकीय

भाजपा म्हणजे भ्रष्ट्राचाराचा मॉल – करुणा मुंडे

मुंबई, दि २२-: स्वराज्य शक्ती सेना पक्षाने मुंबईतील इतर सहा पक्षांशी आज आघाडी केली. मुंबई पालिका निवडणुकीत ६ जागांवर आपले उमेदवार उभे करणारा असल्याची घोषणा करुणा मुंडे यांनी आज सीएसटी येथील मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. जो पर्यंत ईव्हीएमला विरोध आपण करत नाही, तो पर्यत भाजपाच सतेत येणार.भाजपा म्हणजे भ्रष्ट्राचाराचा […]Read More

राजकीय

नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष व १००६ नगरसेवक विजयी: हर्षवर्धन

मुंबई, दि २२- राज्यातील २८८ नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत अत्यंत विपरित परिस्थितीत काँग्रेस पक्षाने विचारधारेच्या ताकदीवर लढा दिला. कोणतीही आर्थिक रसद नसताना, केवळ लोकशाही मूल्यांवर ठाम विश्वास ठेवून सत्ताधा-यांच्या धनशक्तीविरोधात संघर्ष केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावर या निवडणुकांत काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक राज्यातील मतदारांनी निवडून दिले. या निकालावरून पैशांपेक्षा विश्वास मोठा असतो […]Read More

महानगर

अंबरनाथमध्ये बंधबिगार कामगारांची सुटका

ठाणे,दि. २२:- एकविसाव्या शतकातही बंधबिगार पद्धती अस्तित्वात असल्याचे धक्कादायक वास्तव अंबरनाथमध्ये उघडकीस आले असून, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वात नाल्सा (National Legal Services Authority) योजनेंतर्गत ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत मे. शक्ती फूड इंडस्ट्रीज कंपनी, अंबरनाथ पश्चिम या कंपनीत असलेल्या 10 परप्रांतियांची बंधबिगाराच्या विळख्यातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे, अशी […]Read More

महानगर

काँग्रेस पक्ष नेहमीच उत्तर भारतीयांच्या पाठीशी सक्षमपणे उभा – खा.

मुंबई, दि २२- मुंबई महानगरपलिका निवडणुकीच्या तयारीसाठी राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. मुंबई काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलने सात कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये उत्तर भारतीयांच्या सन्मानाचे आणि स्वयंरोजगाराचे रक्षण करण्यासह अनेक प्रमुख आश्वासने देण्यात आली आहेत. शारदा ज्ञानपीठ इंटरनॅशनल स्कूल, दत्त मंदिर रोड, मालाड (पूर्व) येथे आयोजित जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि […]Read More