मुंबई, दि, १३ वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याबरोबर मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, अशी ग्वाही शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेत महायुतीचे महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री […]Read More
पुणे, दि १३: : महाशिवरात्रि पर्वानिमित्त ब्रह्माकुमारीज यांच्या वतीने “सहस्र शिवलिंग दर्शन” आणि आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सहस्र शिवलिंग चे दर्शन १४ व १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ब्रह्माकुमारीज सेंटर, रायकर फार्म हाऊस, बाणेर येधे घेता येणार आहे. महाशिवरात्रिच्या दिवशी 15 फेब्रुवारी रोजी आरोग्य शिबीराचे ही आयोजन करण्यात आले […]Read More
मुंबई, दि. १३महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या वतीने आयोजित व ऊर्जा संवर्धनावर आधारित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. सांताक्रूझ (पश्चिम) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी मनोज रामकिशोर कनोजिया (इयत्ता १० वी) याने या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा नावलौकिक वाढवला आहे. ‘ऊर्जा संवर्धन’ या […]Read More
पुणे, दि १३: सायबर क्षेत्रात नजिकच्या भविष्यात अनेक संधी आणि अभ्युदयाच्या विविध शक्यता आहेत. मात्र, त्यासाठी उच्चशिक्षणाच्या जोडीने विविध ज्ञानशाखांची कौशल्ये, विदेशी भाषांवर प्रभुत्व मिळवा. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची मानसिकता मिळवा, असे प्रतिपादन सायबर क्राईम क्षेत्रातील महिला तज्ज्ञांनी केले. सायबर क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण कमी आहे, ते लवकरच वाढेल, असा आशावादही या तज्ज्ञांनी व्यक्त केला.राष्ट्रीय महिला […]Read More
जितेश सावंत या वर्षातील पहिले सूर्यग्रहण (Solar Eclipse) दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, दुपारी ०३.२६ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ७.५७ वाजता संपेल.ह्या ग्रहणाचा कुंभ राशी आणि धनिष्ठा नक्षत्रावर अधिक प्रभाव दिसेल.वर्षातील पहिले सूर्यग्रहण खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषीय अशा दोन्ही दृष्टीने अत्यंत विशेष ठरणार आहे. या ग्रहणाचे वेगळेपण म्हणजे सुमारे ३७ वर्षांनंतर एक अत्यंत […]Read More
मुंबई दि १२ :- राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील 5 हजार 12 रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री […]Read More
पुणे, दि १२: काश्मीर आणि महाराष्ट्र यांचे नाते केवळ पर्यटनापुरते मर्यादित नसून ते आपुलकी, विश्वास आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक आहे, असे मत काश्मीर आयकॉन संघटनेने व्यक्त केले आहे. पुण्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात काश्मीर आयकॉनने पुणेकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत काश्मीर पर्यटनाच्या पुनरुज्जीवनासाठी पुणेकरांनी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन केले आहे. यावेळी काश्मीर आयकॉनचे व्यवस्थापकीय संचालक […]Read More
मुंबई, दि. ११ – मुंबई उपनगर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री खुलेआम होत असून ईशान्य मुंबई परिसर डंम्पिग ग्राऊंड झाला आहे. प्रदुषणाच्या विळख्यामुळे हे शहर आता राहणे योग्य राहिले नाही. शहरातील डम्पिंग ग्राऊंड मधील वैद्यकीय कच-यातून विषारी वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने स्थानिक नागरीकांचे आयुमान कमी झाली आहे. स्थानिकांना विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारांनी ग्रासले असून […]Read More
मुंबई, दि १२काळाचौकी येथील आंबेवाडी परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. त्यामुळे वाहनांच्या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे तरी हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवासी दुकानदार आणि पादचारी करत आहेत. काळ चौकी येथील हा रस्ता अतिशय अरुंद असून या ठिकाणी रस्त्याच्या डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. तसेच अनेक […]Read More
मुंबई, दि १२: जगभरात हृदयरोग हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरत असताना, प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. कौशल छत्रपती यांनी “हार्टस्ट्रॉंग (Heartstrong)” हे नवे पुस्तक प्रकाशित केले आहे. सर्वसामान्य वाचकांसाठी तयार केलेले हे पुस्तक हृदयाच्या आरोग्याविषयी असलेले गैरसमज दूर करून योग्य माहितीच्या आधारे त्याबाबत जागरुकतेचे काम करते. आपत्कालीन स्थिती उद्भवण्यापूर्वी योग्य निर्णय घेता यावा, हा या पुस्तकाचा […]Read More