Milind

राजकीय

भाजपाने राज्यातील वातावरण बिघडवले, शिवप्रेमींची दिलगीरी

मुंबई, दि. १७ : भाजपाने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला, सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला व त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण […]Read More

महानगर

बंद बेस्ट इलेक्ट्रिक खांबामुळे शॉर्ट् सर्किट आणि अपघातात वाढ

मुंबई, दि १७करी रोड येथील महादेव पालव मार्गावरील ब्रिजवर बेस्ट खांबा अर्धवट अवस्थेमध्ये असल्यामुळे येथे शॉर्ट सर्किटमुळे मोठ्या प्रमाणात अपघातात वाढ होत आहे. या मार्गावर पुढे तर रोडचे मध्य रेल्वेचे स्थानक असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच या ठिकाणी असणारे पदपथ हे अत्यंत अरुंद असल्यामुळे आणि या पोलच्या वायरी बाहेर आल्या असल्यामुळे नागरिकांचा […]Read More

राजकीय

दादांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करा…

मुंबई दि. १७ – दादांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन […]Read More

राजकीय

नगरसेवक तेजिंदर सिंग तीवाना यांची स्थायी समिती सदस्य पदी निवड

मुंबई, दि १६भारतीय जनता पार्टी सर्व स्तरांवर युवांची भूमिका सुनिश्चित करत त्यांना नेतृत्व व कार्य करण्याच्या संधी देत आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्येही पक्षाने युवा चेहऱ्यांना उमेदवारी देत संघटनेची युवा दृष्टी अधिक बळकट केली आहे. याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांची “स्थायी समिती सदस्य” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सक्रिय जनसंपर्क, […]Read More

महानगर

काळा घोडा कला महोत्सवात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बचत गटांची ‘दिवाळी’

मुंबई, दि १६९ दिवसांत ८.५४ लाख रुपयांची विक्रमी उलाढाल*मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेला काळा घोडा कला महोत्सव २०२६ मध्ये यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या पुढाकारातून सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. […]Read More

महानगर

एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकांसाठी सदस्य न्यायालयात

मुंबई, दि १६आर्थिक बेशिस्तीला लगाम, गैरव्यवस्थापनाला पूर्णविराम आणि वैचारिक अस्पृष्यतेची हकालपट्टी या मुद्द्यांना धरून ‘एशियाटिक टुमॉरो’ या नावाने एकत्र आलेल्या सदस्यांनी एशियाटिक सोसायटीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सोसायटीच्या अवैधरित्या प्रलंबित निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत, अशी माहिती सोसायटीचे माजी उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आज येथे दिली.एशियाटिक सोसयटीच्या व्यवस्थापनाने निवडणुका एकतर्फी निर्णय घेत […]Read More

राजकीय

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची आर. टी. ई. २५ टक्के

मुंबई, दि १६“बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आर. टी. ई.) अंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात होणार आहे. सन २०२६-२७ या वर्षासाठी दुर्बल वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) शाळांमधील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने […]Read More

राजकीय

तामिळनाडुच्या विकासासाठी अभिनेते विजय यांनी एनडीए मध्ये यावे – केंद्रीय

मुंबई, दि १६- दाक्षिणात्य अभिनेते विजय यांनी तामिळनाडुतील हितासाठी राजकीय पक्ष काढलेला आहे. अभिनेते विजय थलपती यांची दक्षिणेत अफाट लोकप्रियता आहे. त्यांनी राजकीय पक्ष काढुन निवडणुका लढणे योग्य ठरणार नाही. तामिळनाडुच्या विकासासाठी अभिनेते विजय यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए मध्ये यावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले […]Read More

महानगर

रमाई ते दृष्टी : प्रा. आशालता कांबळे यांच्या तीन पुस्तकांचे

मुंबई, दि १६: ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, समीक्षिका आणि फुले–आंबेडकरी चळवळीतील तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्या प्रा. आशालता कांबळे यांच्या तीन महत्त्वपूर्ण पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता, दादर (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि पिपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट यांच्या वतीने होणार आहे. या सोहळ्यात ‘रमाई […]Read More

महानगर

प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरू होणार- कौशल्य विकास मंत्री श्री.

मुंबई, दि १६ उद्योग समूह आणि लघु उद्योगांना लाभदायक ठरणारी देशातील पहिली ‘ए आय लिविंग लॅब” महाराष्ट्रात सुरु करण्यात आली आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या लॅब चे आज महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयात उदघाटन करण्यात आले. जर्मनीच्या सहकार्याने रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा हा अभिनव उपक्रम आहे. जर्मनीच्या […]Read More