मुंबई, दि २३बृहन्मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी श्रीमती संध्या विपुल दोशी (सक्रे) यांची आज (दिनांक २३ फेब्रुवारी २०२६) बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या बिनविरोध निवडीची घोषणा केली. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ पार पडल्यानंतर सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महानगरपालिका विशेष सभेत सुधार समितीवर २६ […]Read More
मुंबई, दि २३मुंबई महानगरातील रस्ते व पदपथ अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्याची मोहीम सध्या प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर कोणतीही हयगय न करता माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार कठोर कारवाई केली जात आहे. सार्वजनिक रस्ते व पदपथ हे नागरिकांच्या सुरक्षित व मोकळ्या वावरासाठी असतात; त्यामुळे त्यावरील अतिक्रमणामुळे होणारे अडथळे दूर करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विशेष […]Read More
अलिबाग दि २३ – रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यांतील नागावमध्ये समुद्रात पाण्यावर चालणाऱ्या कारचे लोकार्पण उद्योजक निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते लोकार्पण काल करण्यात आले. यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, आमदार महेंद्र दळवी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. “सागरी किनारे, पर्यटन विकास तसेच पर्यटनावर आधारित रोजगार निर्माणासाठी राज्यसरकारचे सकारात्मक धोरण असल्याचे” निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या […]Read More
मुंबई दि २२ : उद्यापासून मुंबईत सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमात उपस्थित एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि सत्तारूढ पक्षातील आमदार दिसत आहेत.ML/ML/MSRead More
पुणे, २२:* मी आयुष्यभर हजारो रोमँटिक गाणी लिहिली आहेत. आशिकी, राजा हिंदुस्तानी, साजन, दिवाना, कुछ कुछ होता है या चित्रपटांतील गाणी आजही रसिकांकडून आवडीने ऐकली आणि गायली जातात. माझा चेहरा तितकासा परिचित नसला तरी मी लिहिलेली गाणी आणि त्या गाण्यांच्या ओळी आजच्या नवयुवकांच्या काळजाचाही ठाव घेतात. त्यामुळे, जोपर्यंत माझ्या लिखाणात रसिकांच्या काळजाला स्पर्श करण्याची ताकद […]Read More
पुणे, २२ फेब्रुवारी 2026 : जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गाविषयी संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला नवी दिशा देणारे पवित्र संकल्प जन्माला येतात. मानवसेवा व लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन रविवार, 22 फेब्रुवारी 2026, सकाळी […]Read More
मुंबई, २२महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्याक विकास विभाग तसेच राज्यस्तरीय समागम समितीद्वारा ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागमचे दिनांक २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनप्रवासावर आधारित गीताचे मुंबईतील ७ लाख १४ हजार ६२६ विद्यार्थी सोमवार, दिनांक […]Read More
मुंबई, दि.२२ – राज्यातील महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा आणि जनविरोधी धोरणांचा निषेध करत, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या अधिकृत चहापानावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आहे. मंत्रालयात उघडपणे सुरू असलेले ‘लक्ष्मीदर्शन’, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आणि घटनात्मक पदांचा होणारा अवमान या मुद्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू हा घातपात की […]Read More
मुंबई दि २२ — सह्याद्री व मेळघाटच्या कुशीत, धुक्याने वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये, आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता ‘लालपरी’ च्या चाकांनी मोजले जाणार आहे! राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक संकल्प परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला. “आता केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आदिवासी पाडा तिथे एसटी,” असा […]Read More
मुंबई, दि २०बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुनिसिपल सेक्रेटरी डिपार्टमेंट करणं एक पत्र जाहीर करण्यात आले आहे. त्या पत्रामध्ये सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना सेप प्रणाली द्वारे वेंडर कोड रजिस्टर करण्याबाबत सुचित करण्यात आले. जर साप प्रणाली द्वारे आपण वंडर कोर्ट रजिस्टर नाही केला तर आपले मानधन आपल्याला मिळणार नाही अशी शक्ती करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या […]Read More