मुंबई दि २७ : शासनाने मराठी माध्यमाच्या शाळांकडे विशेष लक्ष देऊन सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत ,याखेरीज अन्य अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात मराठी शाळांची पटसंख्या किमान २५ टक्के वाढेल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. मराठी शाळांच्या पटसंख्या, गुणवत्तापूर्ण शिक्षण, भौतिक सुविधा […]Read More
यवतमाळ दि २७ : जिल्ह्यात साठवणुकीसाठी जागा नसल्याचे कारण देत भारतीय कापूस महामंडळाने सीसीआय ( CCI ) दिनांक 27 फेब्रुवारी 2026 पासून कापूस खरेदी केंद्रे बंद करण्याची घोषणा केली आहे यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा कापूस विक्रीविना शिल्लक असून, व्यापारी कमी भावाने खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. तांत्रिक अडचणी आणि सीसीआय केंद्रांवर साठवणुकीसाठी पुरेशी […]Read More
मुंबई, दि २७स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या वतीने शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता साहित्य संघ मंदिर,गिरगाव, मुंबई येथे मराठी भाषा दिवसा निमित्त तथ्य संगीतकार श्रीनिवास काळे यांच्या गीतांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मराठी भाषा दिनाचे अध्यक्ष उदय सामंत, महासंघाचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर, कार्याध्यक्ष डॉक्टर […]Read More
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी “जावे विनोदाच्या गावा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन तसेच वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित “लोकसेवेचा लोकजागर” या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. […]Read More
स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन आणि विश्व हिंदू जागृती फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यवीर
पुणे, दि २६: स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन, पुणे आणि विश्व हिंदू जागृती फाऊंडेशन, हिंदुस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील सारसबाग येथील वीर सावरकरांच्या पुतळ्यास भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रखर हिंदुत्ववादी व सावरकरांच्या विचारांचे पाईक असणारे अॅडव्होकेट व सीए सर्वेश मेहेंदळे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास प्रशांत टिकार, […]Read More
मुंबई, दि २६ विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान प्रदर्शन व माझी परसबाग प्रकल्प’ सारखे अभिनव उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहेत. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या मनातील वैज्ञानिक संकल्पनांना व्यासपीठ मिळते. शिक्षण विभागाने असे उपक्रम वर्षातून दोनवेळा आयोजित करावेत, असे मत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर यांचे व्यक्त केले. बृहन्मुंबई महानगरपालिका […]Read More
मुंबई, दि २६मेट्रो येथील भुयारी मार्गाच्या बाजूला असलेल्या पदपथावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना ये जा करणे देखील त्रासदायक झालेले आहे. मेट्रो येथे अनेक खाजगी कंपनी तसेच सरकारी कंपनीचे कार्यालय असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. तसेच या भुयारीच्या बाजूलाच मेट्रो थेटर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक […]Read More
उल्हासनगर, दि २६: जनतेने मला निवडून दिले आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर असेल असा शब्द उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर सो अश्विनी कमलेश निकम यांनी दिला होता. आणि तो शब्द त्यांनी पूर्ण करण्याकरिता महापौर पद हाती घेतल्यापासून उल्हासनगर शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी. व त्या समस्याचे निवारण करण्यासाठी पाहणी दौरा सुरू केला आहे. चक्क महापौर […]Read More
मुंबई, दि २६ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणा-या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेने विक्रमी वेळेत पूर्ण केले. रेल्वे मार्गावरील पूल उभारणीचे काम आव्हानात्मक असून देखील अनेक अडथळ्यांवर मात करत महानगरपालिकेने पूल उभारणी यशस्वीपणे केली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी काढले. देशभरात अनेक तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार करणा-या, महिलांची फौज […]Read More
मुंबई दि २६ : देशाच्या सकल स्थूल उत्पन्नामध्ये राज्याची हिस्सेदारी सातत्याने वाढत असून विकसित महाराष्ट्राचे डॉक्युमेंट हे केवळ पुस्तक न ठेवता येत्या चार ते पाच वर्षात आपली अर्थव्यवस्था एक लाख कोटींच्या घरामध्ये नेण्याचा आमचा उद्देश आहे, त्यासोबतच दरवर्षी दहा लाख रोजगार निर्मिती, परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे, वित्तीय तूट खाली आणणं आणि संसाधनांचे योग्य नियोजन करणे […]Read More