Milind

राजकीय

राज्य सरकार देणार निवृत्त अग्निविरांसाठी रोजगाराच्या संधी ….

मुंबई दि ६ : राज्यातून अकरा हजार तरुण देशाच्या सैन्यदलात अग्निविरांच्या रूपाने निवडले गेले आहेत त्यातील पंचवीस टक्के चार वर्षानंतर केंद्र सरकारच्या विविध विभागात सामावून घेतले जातील उर्वरित तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता एक अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे, त्याचा अहवाल पुढील महिन्यात आल्यावर त्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती माजी सैनिक कल्याण मंत्री […]Read More

महानगर

कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू,

मुंबई, दि ५नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 2, प्लॉट नंबर 12 येथील विद्या भवन सोसायटीमध्ये गुरुवारी सायंकाळी सुमारे 5.20 वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. तळमजल्यावर घरगुती क्लास सुरू असताना पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळला.घटनेची माहिती मिळताच वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने तत्काळ बचावकार्य हाती घेत मलब्याखाली अडकलेल्या […]Read More

महानगर

सीपीएस पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी आझाद मैदानात डॉक्टरांचे आंदोलन

मुंबई, दि ५देशभरातील शेकडो डॉक्टरांनी CPS पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या दीड वर्षांपासून रखडलेल्या परीक्षेसाठी आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन केले. MBBS उत्तीर्ण झाल्यानंतर जीवाची पर्वा न करता हजारो कोविड बाधित रुग्णांचे प्राण वाचविल्यानंतर, आम्ही विद्यार्थ्यांनी 2021 NEET PG परीक्षा दिली. भारत सरकारच्या पत्रानुसार संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन (DMER), मुंबई यांनी प्रवेश प्रक्रिया राबवून CPS मुंबई […]Read More

राजकीय

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकारचा केंद्राकडे पाठपुरावा

मुंबई दि ५ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न किताबाने गौरवावे अशी मागणी यापूर्वी राज्य सरकारने दोन वेळा केंद्र सरकारकडे केली आहे , त्याचा पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही राजशिष्टाचार खात्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत दिली, सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीसाठी मांडलेल्या अशासकीय ठरावावर ते उत्तर देत होते. २०१८ आणि २०१९ मध्ये […]Read More

राजकीय

राज्यसभा निवडणूक बिनविरोध

मुंबई दि ५ : राज्यसभेच्या २०२६ मधील द्विवार्षिक निवडणुकीसाठी राज्यातील सात जागांसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण सात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपकडून भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, रामराव वडकुते, माया ताई ईवनाते आणि रामदास आठवले यांनी आज विधानभवनात निवडणुक अधिका-यांकडे राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी […]Read More

राजकीय

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची राज्यसभा खासदार पदाची हॅट्रीक

मुंबई, दि ५- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज राज्यसभेचा फॉर्म भरला असून महाराष्ट्रातुन राज्यसभेतुन निवडुन जाणा-या 7 खासदारांची बिनविरोध निवड होणार आहे. त्यात रामदास आठवले यांचा समावेश आहे. रामदास आठवले यांची भाजपच्या सहकार्यातुन सलग तिस-यांदा राज्यसभेवर निवड होत आहे. यंदा राज्यसभेवर निवड झाल्यानंतर ना. रामदास आठवले यांची […]Read More

राजकीय

वाहतूकदारांनी घेतला राज्यव्यापी संप मागे

मुंबई दि ५ : अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन देत तसेच वाहतूकदारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच पोलीस व परिवहन विभागाची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती दिल्यानंतर राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक […]Read More

महानगर

पालिका अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे कामे रखडली

मुंबई, दि. ५ – पालिका अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे भांडुप विभागातील अनेक शौचालयांची कामे रखडली असून अधिका-यांचा कंत्राटदारांवर कुठल्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे कंत्राटदारांचा मनमानी कारभार चालू असून त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. अशा बेजबाबदार अधिका-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व सर्व शौचालयाची कामे त्वरीत सुरु करावी अशी मागणी भांडुप विभागातील सर्व नगरसेवकांनी केली […]Read More

देश विदेश

‘मोगरा फुलला’ उत्सव मॉरिशस येथे यशस्वीरीत्या संपन्न

पुणे, दि ५: संतसाहित्यावरील  ‘मोगरा फुलला’ हाभव्य सांस्कृतिक सोहळा समुद्राच्या कुशीत वसलेल्या मॉरिशस येथे १ मार्च २०२६ रोजी सर्ज कॉन्स्टंटीन थिएटर येथे उत्साहात संपन्न झाला. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या सुवर्णक्षणाच्या निमित्ताने हा विशेष उपक्रम स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला होता. या […]Read More

बिझनेस

राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित ; दरडोई उत्पन्न ३.४७

मुंबई, दि. ५ : राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून चालू आर्थिक वर्षात ती ७.९ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२५-२६ या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील संतुलित वाढ, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेसाठी केलेल्या सुधारणा यामुळे राज्याची आर्थिक स्पर्धात्मकता अधिक बळकट […]Read More