Milind

महानगर

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे २०२५ चे पुरस्कार जाहीर

मुंबई दि ६ ः मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन २०२५ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे. ‘कृ. पां. सामक’ हा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी (वृत्तपत्र ) ‘लोकसत्ता’ चे प्रतिनिधी अशोक अडसूळ यांची तर वृत्तवाहिनीसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी ‘इंडिया टुडे-आज […]Read More

अर्थ

चेक बाऊन्स प्रकरणांत उत्तराखंड HCचा महत्त्वपूर्ण निर्णय: WhatsApp व Email

जितेश सावंत भारतात प्रलंबित असलेल्या धनादेश न वटल्याच्या (Cheque Bounce) प्रकरणांची संख्या लाखोंमध्ये आहे. या प्रकरणांमुळे न्यायालयांवर प्रचंड तणाव निर्माण झाला असून, न्यायप्रक्रिया अधिक वेगवान व परिणामकारक करण्यासाठी उत्तराखंड उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता अशा प्रकरणांमध्ये WhatsApp, Email तसेच इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे समन्स पाठवण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे […]Read More

राजकीय

जयकुमार गोरेंना धक्का: बनावट कागदपत्र आणि ॲट्रॉसिटी प्रकरणी आरोप निश्चितीचा

FIR हा मूलभूत आधार नव्हे, तपासातील पुरावे महत्त्वाचे – कोर्टाचा निर्वाळा; ॲट्रॉसिटी प्रकरणातून दोषमुक्त करण्याबाबतचा अर्ज फेटाळला विक्रांत पाटील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांना जमिनीच्या बनावट कागदपत्रांप्रकरणी आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणातून दोषमुक्त करण्याबाबतचा आमदार गोरेंचा अर्ज सातारा विशेष न्यायालयाने फेटाळून लावला असून, त्यांच्यासह इतर आरोपींवर आरोप […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

‘दगडूशेठ’ गणपती मंदिराला अंगारकीनिमित्त भव्य पुष्पआरास

पुणे दि ६ : ओम् गं गणपतये नम :…गणपती बाप्पा मोरया… जय गणेश… मंगलमूर्ती मोरया… अशा गणेश नामाच्या जयघोषाने ‘दगडूशेठ’ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. नववर्षातील पहिला अंगारकी संकष्टी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली पारंपरिक आकर्षक पुष्पसजावट आणि विद्युतरोषणाने संपूर्ण श्रीमंत दगडूशेठ […]Read More

राजकीय

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन

पुणे दि ६ : माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश शामराव कलमाडी यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले, ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा , दोन विवाहित मुली तसेच परिवार आहे. कलमाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नेते, माजी खासदार आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशासक होते. सुरेश कलमाडी पुणे […]Read More

महानगर

मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी विभाग स्तरावर भरारी पथके कार्यरत

मुंबई, दि ५बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग’ यांच्याद्वारे कळविण्यात आल्यानुसार हिवाळ्यात हवेच्या कमी तापमानामुळे व वेगवान वा-याच्या अभावाने जमिनीलगतची प्रदूषके ही उंचीवरील हवेत मिसळण्याचे प्रमाण कमी होते. मुंबईच्या नैसर्गिक हवामानाच्या स्थितीनुसार दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत प्रदूषणाच्‍या प्रमाणात वाढ होत असते. मुंबई शहरातील वायू प्रदूषण वाढण्‍यास विविध कारणे कारणीभूत आहेत. यामध्‍ये औद्योगिक […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

माईंचा खडतर प्रवासाची गोष्ट उलगडून सांगणारा चिंधीची गोष्ट हा बालकथासंग्रह

पुणे, दि ५: सिंधुताई सपकाळ या कारुण्याचा झरा होत्या, सेवेतून त्यांनी आपले कार्य केले आणि ते करत असताना त्यांनी इतरांच्या कार्यालाही मदत केली, सामाजिक कार्यात कार्यरत असलो तरी मला लोकांशी मदत मागायला कसे बोलायचे हे समजत नसे, त्यावेळी त्यांनी मला सांगितले तुम्ही बोलला नाही तर तुमचे कार्य समजणार कसे, त्यांनी मला एक प्रकारची ऊर्जा दिली […]Read More

ऍग्रो

एडीएम आणि बायर यांची अन्न मूल्य साखळीतील भागीदारी अधिक मजबूत,महाराष्ट्रातील

गुरुग्राम, दि ५:एडीएम (NYSE: ADM) आणि बायर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांच्या अन्न मूल्य साखळी (Food Value Chain) भागीदारीला पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. ही भागीदारी प्रथम २०२२ मध्ये सुरू करण्यात आली असून याला प्रचंड यश मिळाले आहे. नव्या विस्तारामुळे हा उपक्रम शेतकरी उत्पादक संघटनांच्या (FPOs) माध्यमातून २५,००० वरून १,००,००० शेतकऱ्यांपर्यंत […]Read More

महानगर

बदल घडणार!आम्ही सज्ज आहोत विजयासाठी!

मुंबई, दि ५ : भांडुप वॉर्ड क्र. 114 मधून मुंबई महापालिका निवडणूक 2026 (उबाठा-मनसे)च्या उमेदवार राजूल संजय पाटील यांचा प्रचाराचा जोर दिवसन दिवस वाढतच आहे. मुंबईचा विकास, मराठी माणसाचा हक्क आणि प्रभागाचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेना–मनसेची युती एकजुटीने मैदानात उतरली आहे.या प्रचार फेरीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेताहेत. यावेळी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकच्या पार्श्वभूमीवर भवानी पेठ व कसबा पेठ

पुणे, दि ५:–पुणे महानगरपालिकेच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक ५ जानेवारी२०२६ रोजी सकाळी भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले प्रशाला येथे व कसबा पेठ क्षेत्रिय कार्यालय यांचे न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथील मतदान प्रक्रिये संदर्भात महत्त्वपूर्ण पाहणी करण्यात आली. या पाहणीस पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा.श्री.नवल किशोर राम, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे, भवानी […]Read More