Milind

महानगर

प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन तर्फे २३ जानेवारी रोजी होणार ‘भारतोत्सव’.

मुंबई, दि. १४ : प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन तर्फे दरवर्षी २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस आयोजित करण्यात येतो. यंदा होणारा प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन तर्फे ‘भारतोत्सव’ हा अतीशय अभिमानास्पद व प्रेरणादायी प्रमुख उपक्रम आहे. या पवित्र प्रसंगी अत्यंत प्रेरक व विचारप्रवर्तक असे विशेष सत्र आयोजित केले आहे. या सत्रामध्ये प्रसिद्ध वक्त्या व […]Read More

महानगर

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तीन सिंह शावकांचा जन्म

मुंबई, दि १४:– संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने मोठं यश मिळालं असून सिंहिणी भारती आणि सिंह मानस यांना तीन निरोगी सिंह शावकांचा जन्म झाला आहे १९ जानेवारी २०२६ रोजी रात्री हा जन्म झाला हे सिंह केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या अदलाबदल कार्यक्रमांतर्गत गुजरातमधील जुनागढ येथील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातून मुंबईत आणण्यात आले होते या नव्या जन्मामुळे […]Read More

राजकीय

राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्यानिवडणुका 5 फेब्रुवारीला

मुंबई, दि. १३ : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731; तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, […]Read More

महानगर

ठाण्यात “जय श्रीराम” वाला महापौर बसवा नाही तर, हिरवे गुलाल

मंत्री नितेश राणे यांचा सावधानतेचा इशारा भाजप-शिवसेना- रिपाई महायुतीचे सीताराम राणे, परिषा सरनाईक आणि जयश्री डेव्हीड यांच्या प्रचार रॅलीत जोरदार शक्ती प्रदर्शन ठाणे, 13एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने मतदानाचे फतवे काढायचे, ह्या व्होट जिहादचा पर्दाफाश आम्ही केला आहे. तेव्हा, राष्ट्रभक्त हिंदु समाजाने १५ तारखेला जागरूक राहुन मतदान करावे, आणि ठाण्यात “जय श्रीराम” […]Read More

राजकीय

“हाजी अरफात शेख यांच्या नेतृत्वात मुंब्र्यात परिवर्तनाची लाट – भाजपमध्ये

ठाणे, 13 :ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर मुंब्र्यात आयोजित महायुतीच्या प्रचारसभेत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या दमदार भाषणामुळे राजकीय वातावरण तापले असून शिवसेना, भाजपा महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येणार असा विश्वास स्थानिक जनतेने व्यक्त केला. हाजी अल्फा शेख यांची समाजामध्ये एक फार मोठी प्रतिमा असून […]Read More

ट्रेण्डिंग

डिजिटल युगातील वैचारिक कट्टरता: कारणे आणि परिणाम

जितेश सावंत आजच्या डिजिटल युगात वैचारिक चर्चांमधून तर्क आणि माणुसकी हरवत चालली आहे. सुशिक्षित लोकही पुराव्यांकडे दुर्लक्ष करून आंधळेपणाने विशिष्ट विचारांच्या आहारी जात आहेत. ही केवळ राजकीय किंवा सामाजिक निष्ठा नसून, एक खोलवर चाललेले मानसशास्त्रीय युद्ध आहे. ही प्रक्रिया इतकी सूक्ष्म असते की, आपण कोणाच्या तरी हातातील बाहुले बनलो आहोत, याची पुसटशी कल्पनाही आपल्याला येत […]Read More

विदर्भ

अवकाशातून पडले दगडाचे तुकडे, उल्का असल्याचा संशय….

भंडारा दि १३ :- भंडारा तालुक्यातील परसोडी परिसरात आकाशातून दगडाचे दोन तुकडे पडल्याची घटना समोर आली. अचानक घडलेल्या या घटनेने नागरिक भयभीत झाले. वैज्ञानिक कुतूहलही निर्माण झाले आहे. ९ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास घडलेला हा प्रकार उल्का पडण्याचा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, हे दगड हलक्या वजनाचे असल्याने खगोलीय अभ्यासकांना याचा अभ्यास करावा लागणार आहे. दोन्ही […]Read More

महानगर

“नवी मुंबईत भाजपचा विकास जागर – हाजी अरफात शेख यांच्या

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार – शुभांगी पाटील, शशिकला पाटील, उषा पुरुषोत्तम भोईर आणि रामचंद्र घरत यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व माजी अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी नवी मुंबईत भव्य प्रचार दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या सर्व […]Read More

राजकीय

प्रभाग क्र.197 मध्ये शिवसेनेच्या वनिता नरवणकर यांची रॅली जल्लोषात

मुंबई, 13शिवसेना,भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आरपीआय मित्रपक्ष महायुतीच्या प्रभाग क्रमांक 197 मधील अधिकृत उमेदवार वनिता दत्ताराम नरवणकर यांच्या रॅलीला वरळी नाका आणि इतर परिसरात जल्लोषात प्रतिसाद मिळाला. विभागातील अनेक नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.शिवसेनेच्या उमेदवार वनिता नरवणकर यांचे पती माजी नगरसेवक दत्ता नरवणकर हे शिवसेनेचे वरळी विभागाचे विभाग प्रमुख आहेत. त्यांनी शिवसेना नेते […]Read More

महानगर

पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची उद्धव ठाकरे ब्रॅण्डनेच स्थिर ठेवली

मुंबई, दि. १३ :५ डिसेंबर २०१४ ते २०१९ पर्यंत मुख्यमंत्री पदावर आपण राहिलात ते केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे ब्रॅण्ड ने दिलेल्या भरभक्कम पाठिंब्यामुळेच. कदाचित आपल्या स्मृतीपटलावर ही महत्त्वाची गोष्ट राहिलेली दिसत नाही, अशा सुस्पष्ट शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वक्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आठवण करून दिली. शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी […]Read More