मुंबई, दि १७मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख रस्ते आणि रहदारीचे मार्ग समतल करावेत. विशेषतः पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करून ते अधिक सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी सक्षम करावेत, अशी मागणी उप महापौर श्री. संजय घाडी यांनी केली आहे. मुंबई महानगरातील रस्ते अधिक सुरक्षित, समतल व वाहतुकीसाठी सुकर व्हावेत या […]Read More
मुंबई, दि १७मुंबईचे डबेवाल्यांसाठी एसी लोकल, मेट्रो आणि मोनोमध्ये स्वतंत्र मालवाहतूक डब्याची व्यवस्था करा अशी मागणी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत केली. मुंबईतील विविध कार्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी यांना अचूक वेळेत आणि अचूक जागी जेवणाचे डबे पोहचविण्याचे त्यांचे तंत्र जगात प्रसिद्ध आहे. ब्रिटनच्या राज्यपासून अनेकांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरविले आहे. देशाची आर्थिक राजधानी […]Read More
पुणे, दि १७: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेत पूर्वतयारीसाठी विशेष बैठक पुणे महापालिकेत आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत चांदणी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे युवक राज्य संघटक उमेश कांबळे यांनी केली, तसेच जागा मिळाल्यास पुतळा देण्याची तयारी उमेश कांबळे […]Read More
मुंबई, दि १७परळ येथील ग्लोबल रुग्णालयामध्ये होत असलेल्या दीडशे कोटीच्या भ्रष्टाचाराबाबत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि शासन काहीच कारवाई करत नाही याबाबत स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये त्यांनी मागील तीन ते चार वर्षापासून या रुग्णालयाच्या भ्रष्टाचाराबाबत शासन कोणतेही उपायोजना आणि कारवाई करत नसल्याच्या भूमिकेबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण करून आज […]Read More
मुंबई दि १७ : राज्यात औद्योगिक विजेची मागणी २३ टक्क्यांनी वाढली आहे, आपल्या स्पर्धेत यासाठी असणाऱ्या राज्यांच्या तुलनेत आपली वीज स्वस्त आहे. पुढील पाच वर्षांत डेटा सेंटर उभारण्यासाठी लागणारी साडेचार हजार मेगावॉट वीज आपल्याकडे तयार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात विधानसभेत दिली. पुढील पाच वर्षांत राज्यातील विजेचे दरही वाढणार नाहीत […]Read More
मुंबई दि १७ : अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीत परदेशी नागरिकांचा सहभाग वाढला असून त्यांचे पासपोर्ट आणि व्हिसा यांची मुदत तपासणे, त्याची माहिती ठेवणं यासाठी यंत्रणा उभारण्यात येणार आहे आणि वारंवार वेळमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या बार, पब यांचे परवाने थेट रद्द करण्यात येतील अशी घोषणा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या एका प्रश्नाच्या उत्तरात केली. हा प्रश्न […]Read More
पुणे दि १७ : ज्येष्ठ कवयित्री आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या आसावरी काकडे यांचे पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. काल १६ मार्च रोजी रात्री सुमारे १०.२० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. संवेदनशील लेखनशैली, काव्यातील भावविश्व आणि सामाजिक जाणिवा यामुळे आसावरी काकडे यांना मराठी साहित्यविश्वात […]Read More
मुंबई, दि. १६ – सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्र मंडळ, घाटकोपर (पंतनगर) यांच्या वतीने वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केलेल्या दिवेश अवधूत हडकर याचा मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप देऊन गौरव करण्यात आला. स्वर्गीय […]Read More
मुंबई, दि. १६ : एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या तक्रारी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आले. एस.टी.च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे पत्नीसह वर्षभर मोफत […]Read More
पुणे, दि १६: सिंधी समाजाचे नूतन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०७६ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (दि. २० मार्च) हा महोत्सव डेक्कन कॉलेज बँक्वेट हॉल, डेक्कन कॉलेज ग्राउंड, बॉम्बे सॅपर्स जवळ, येरवडा, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष सचिन तलरेजा यांनी […]Read More