सोलापूर दि २३ :- वसंत पंचमीच्या निमित्ताने आज पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. अनुराधा दीदी शेटे यांची स्वयंवर कथा झाल्यावर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या उत्सव मूर्ती एकमेकांसमोर आणण्यात आल्या. आंतरपाठ दोन्ही मूर्तीसमोर धरण्यात आल्या. आणि संपन्न झाला विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा. या सोहळ्यासाठी पंढरपुरात लाखो भाविकांनी हजेरी […]Read More
विक्रांत पाटील ग्रुप लेग्रॉण्ड इंडियाने 21 जानेवारी 2026 रोजी, महाराष्ट्रातील नाशिक येथे आपल्या नवीन, अत्याधुनिक उत्पादन सुविधेचे उद्घाटन केल्याची घोषणा केली. 30,000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेली ही फॅक्टरी भारतातील कंपनीची सर्वात मोठी आणि जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या फॅक्टरींपैकी एक आहे. हे कंपनीच्या भारतातील प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. धोरणात्मक महत्त्व: भारतातील एक जागतिक […]Read More
वाशीम दि २३: डिजिटल युगात मोबाईल, टॅब आणि संगणकाच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर हळूहळू दुर्लक्षित होत चालले आहे. सुंदर आणि वळणदार अक्षर हे व्यक्तिमत्त्वाचा दागिना मानले जात असले, तरी आजच्या काळात असे हस्ताक्षर दुर्मिळ होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व पटवून देण्यासाठी वाशीम येथील हॅपी फेसेस द कॉन्सेप्ट स्कूलमध्ये जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त सुंदर […]Read More
दावोस दि २२ : दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून, आणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांना दिली. यातून 40 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांशी त्यांनी व्हीसीच्या माध्यमातून आज संवाद साधला, त्यावेळी ते […]Read More
प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या कायदेशीर लढ्यापुरते मर्यादित नव्हे, अनिर्बंध सत्तेविरोधातील टीकाकारांचा आवाज दडपण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याच्या धोकादायक प्रवृत्तीचे एक गंभीर उदाहरण विक्रांत पाटील “डॉ. संग्राम पाटील विरुद्ध फडणवीस सरकार” हा मुंबई उच्च न्यायालयातील खटला देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियातून फडणवीस सरकारच्या हुकुमशाही आणि दडपशाही प्रवृत्तीवर जोरदार टीका होत आहे. एका भाजप पदाधिकाऱ्याला […]Read More
मुंबई, दि.२२ : ‘ सर्वांसाठी न्याय.. जलद न्याय ‘ या तत्वावर राज्य शासन काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाने जलद गतीने न्याय मिळण्यासाठी न्यायदान साखळीतील कमतरता दूर करण्यात येत आहे. नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत जलद न्यायाला प्राधान्य दिले असून त्यानुसार न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येत आहे. त्यामुळे न्यायदानाची […]Read More
मुंबई, दि. २२ :- राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाची आरक्षणाची सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली असून 29 महापालिकांपैकी 15 महापालिका विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज उपस्थित होते. राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी अनुसूचित जमाती […]Read More
मुंबई, दि २२सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयात येणाऱया नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देतानाच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानस्नेही सुविधा उपलब्ध करून देण्यासह केंद्र, राज्य सरकारच्या आरोग्य योजनांची माहिती नागरिकांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री श्री. […]Read More
मुंबई, दि २२महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ केशवराव खाड्ये मार्गावर केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. उड्डाणपुलाच्या विविध कामांचे उप अंग (Sub activity) निश्चित करून संपूर्ण प्रकल्पाची कालमर्यादा ठरविण्यात आली आहे. केबल – स्टेड पुलास आधार देण्यासाठी ७८.५ मीटर उंचीचा पायलॉन (भव्य लोखंडी खांब) उभारण्यात येत आहे. त्याचे ५५ टक्के काम पूर्ण […]Read More
उपक्रमाचे यंदा १३ वे वर्ष ; ५१ जोडप्यांचा विवाह लावण्याचा संकल्प पुणे : सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू कुटुंबांना आधार देणाऱ्या भगवान अग्रसेन चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा भव्य सामूहिक विवाह सोहळा यंदा रविवार, १५ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती फाउंडेशनचे विश्वस्त राजेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी […]Read More