मुंबई, दि १८शाळा महाविद्यालयाच्या परीक्षा संपल्या आणि लगेचंच गुढी पाडवा आल्याने बाजारात वेगळीच लगबग आहे. कुठले कपडे परिधान करायाचे . सदरा आणि कुरता कुठल्या रंगाचा घ्यायचा इथपासून ते नउवारी साडी नेसायची कि पंजाबी ड्रेस घालायचा यामध्ये तरुणाई अत्यंत बुडाली आहे. तर गृहिणीनि घरी कुठला गोड पदार्थ करायचा तर नवीन काही दागिने करायचे का? या गोष्टींची […]Read More
मुंबई, दि १८राज्यातील मैदानावर विशेषतः महिलां खेळाडूसह नोकरदार महिलांसाठी स्वच्छतागृह कधी निर्माण करणार. तसेच क्रीडांगणामध्ये चेंजिंग रूम नसल्याने अनेक प्रकारच्या आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्या असून अनेक रोगांना सामोरे जावे लागत असून अनेक क्रीडा स्पर्धापासून या महिन्यांना वंचित राहावे लागत आहे असा प्रश्न विधान परिषदेला विचारला होता. त्यावर शासनाने लोकायुक्त यांच्या निर्देशानुसार विशेष चौकशी पथक […]Read More
मुंबई, दि १८: विक्रोळी मतदारसंघातील नागरिकांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका घेत आमदार सुनील राऊत यांनी विधानसभेत मोठा मुद्दा उपस्थित करत रुणवाल बिल्डरशी संबंधित कथित पीएपी घोटाळा उघडकीस आणला. “जोपर्यंत माझ्या मतदारांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असा ठाम इशारा देत राऊत यांनी प्रशासनाला धारेवर धरले.विक्रोळीतील ३२ एकर जागेवर रुणवाल बिल्डरकडून सुरू असलेल्या मोठ्या […]Read More
मुंबई, दि १८:सायन-कोळीवाडा परिसरातील निसर्ग सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या एसआरए प्रकल्पात गंभीर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत रहिवाशांनी राज्य सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. या संदर्भात जोसेफ शांतीमानव आणि मोहन गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.या प्रकल्पाचे विकासक हलकारा बिल्डर आणि त्यांचे भागीदार कॉसमॉस लँडमार्क यांनी अनेक […]Read More
मुंबई, दि १८हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक हे महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. परंतु रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर मोठ्या प्रमाणात कंत्राटदाराने जुने पत्रे ठेवलेले आहेत. हे पत्र रेल्वे प्रवाशांच्या पायाला लागून गंभीर दुखापत होत आहे. कॉटन रेल्वे स्थानकावर फलक क्रमांक एकच्या दिशेला पादचारी पुलाचे काम चालू आहे त्यामुळे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने […]Read More
मुंबई दि १८ : बिबट्यांना पकडणे त्यांच्यावर उपचार करणे किंवा त्यांचा स्थलांतर करणे यासाठी सध्या केंद्र सरकारच्या वन्यजीव मंडळाला असलेले अधिकार राज्याच्या वन्यजीव मंडळाकडे घेण्यासाठी कायद्यात बदल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले, यामुळे बिबट्यांना मारणे किंवा त्यांना धोका निर्माण करणे याला परवानगी मिळणार नाही असे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले. राज्यात काही वर्षात […]Read More
मुंबई दि १८ : आता यापुढे राज्यात प्रत्येक सीटीएस नकाशाला तसेच सर्वे क्रमांकासाठी स्वतंत्र रेडीरेकनरचा दर लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. हा निर्णय आधी मुंबईसाठी लागू होईल आणि मग पुढील तीन वर्षात संपूर्ण राज्यासाठी लागू केला जाईल, हा निर्णय पुढील वर्षापासून लागू होईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. मुद्रांक शुल्क […]Read More
मुंबई, दि. १८ – मुंबईकरांच्या दैनंदिन अडचणी, रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी संसदेत ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी अत्यंत ठाम, आक्रमक व प्रभावी पद्धतीने आवाज उठवला. जनतेच्या प्रश्नांवर तडजोड नाही, हीच भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सरकारच्या धोरणावर त्यांनी टीका करताना, त्यांच्या सुरक्षेबाबत काय उपाययोजना केली जात आहे. असा प्रश्न […]Read More
मुंबई दि १७ : राज्यातील अनुदानित शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हिरवा वाटाणा देण्याऐवजी स्वस्तातील साधा वाटाणा घालून पोषण आहार पुरवठा करण्यासंदर्भात आलेल्या तक्रारींची चौकशी एका महिन्यात सचिव स्तरावरून केली जाईल आणि त्यातील अहवालानुसार कारवाई करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली. या संदर्भातील लक्षवेधी सूचना कैलास पाटील यांनी मांडली […]Read More
मुंबई, दि १७धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आजपासून बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून हजारो समाजबांधव आंदोलनात सामील झाले असून, सरकारने दिलेली वेळ संपल्याने आता आरक्षणाचा थेट निर्णय झाल्याशिवाय मागे न हटण्याचा आक्रमक पवित्रा येथील आंदोलकांनी घेतला आहे.धनगर समाजाला एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून […]Read More