Milind

कोकण

आंबेडकरी विचार समाज तोडण्याचा नाही तर जोडण्याचा विचार – केंद्रीय

महाड, दि २०- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन या देशातील सर्व समाज घटकांना; सर्व समाजाला जोडले आहे. त्यामुळे आमचा विचार हा तोडण्याचा नाही तर समाज जोडण्याचा विचार आहे. चवदार तळे ही समतेची क्रांतीभूमी आहे. संपूर्ण जगाला प्रेरणा देणारा चवदार तळे सत्याग्रह आहे. या ऐतिहासिक चवदार तळे आणि परिसराचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने चवदार तळे विकास […]Read More

महानगर

बॉस्को डिसोझा यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहीर

मुंबई : व्यसन उपचार व प्रतिबंध क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे श्री. बॉस्को मायकल डिसोझा यांना शासनाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२४-२०२५’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दि. २६ मार्च २०२६ रोजी सकाळी 11 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय […]Read More

राजकीय

सातारा जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा फडकला

सातारा, दि २० महाराष्ट्रात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद निवडणुकांनंतर सातारा जिल्हा परिषदेमध्ये राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी मोठी घडामोड घडली आहे. राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, राज्यभरात दिसून आलेला भाजपाचा करिश्मा आता सातारा जिल्ह्यातही स्पष्टपणे पाहायला मिळाला आहे.या निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ केवळ […]Read More

राजकीय

कौशल्य विद्यापीठ हे रोजगाराभिमुख आणि उद्योगाभिमुख शिक्षण देणारे अग्रगण्य संस्थान

मुंबई, दि २० रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता लोकभवन येथील ऐतिहासिक दरबार हॉल मध्ये होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास भारताचे उपराष्ट्रपती मा. श्री.सी.पी. राधाकृष्णन जी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणाऱ्या या विद्यापीठाचा हा पहिलाच दीक्षांत समारंभ विशेष महत्त्वाचा […]Read More

महानगर

संजय आढाळगे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार

टिटवाळा, दि २०मुंबई पत्रकार संघ, आझाद मैदान, मुंबई येथे दर्पण पत्रकार व संपादक दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात टिटवाळा येथील रहिवाशी असलेले पत्रकार, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून उल्लेखनीय योगदान देणारे  संजय आढाळगे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.दर्पण पत्रकार व […]Read More

महानगर

“स्वामी समर्थ” गाण्याचा संगीत अनावरण सोहळा गिरगाव शोभा यात्रेत संपन्न

मुंबई, दि १९गुढीपाडवा आणि नव्या वर्षाचे औचित्य साधत संगीतकार प्रवीण कोळी व योगिता कोळी यांनी “स्वामी समर्थ” गाणं मुंबईतल्या गिरगाव शोभा यात्रेत प्रदर्शित केल आहे. या गाण्यात जाऊबाई गावात रिएलिटी शो फेम अभिनेत्री अंकिता मेस्त्री आणि स्वामी भक्त शुभम खरिवले हे प्रमुख कलाकार आहेत. गुढीपाडव्या निमित्त कोलीवूड प्रोडक्शन प्रस्तुत स्वामी समर्थ या गाण्याचे लाँचिंग गिरगाव […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात रंगतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार …

पुणे दि १९ : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व रामकृष्ण अण्णा सातव पाटील कर्तव्य फाऊंडेशन आयोजित महाराष्ट्र केसरीचा थरार पुण्यात रंगला आहे. स्पर्धेत ५ महाराष्ट्र केसरी डबल किताबासाठी सज्ज झाले आहेत. पृथ्वीराज मोहोळ , सिंकदर शेख, शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सतगीर हे पुन्हा डबल महाराष्ट्र केसरी होण्यासाठी सहभागी झाले आहेत. त्यांना महेंद्र गायकवाड […]Read More

महानगर

गिरगावातील शोभा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि १९: स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित गिरगावातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला यंदा लाखोंची गर्दी जमली होती . गिरगावातल्या श्री फडके गणपती मंदिरापासून ते पिकेट रोड मारुती मंदिरापर्यंत जाणारा जगन्नाथ शंकर शेठ मार्गावर शोभायात्रा पाहायला आलेल्या लोकांची तुडुंब गर्दी जमली होती.प्रथमवंदे मातरम गीत सादर करत शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. वंदे मातरम गीताला […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

२० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ शुक्रवारपासून

पुणे, दि १९: भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अजरामर नाव असलेल्या पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित २० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ येत्या २०, २१ आणि २२ मार्च २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे संपन्न होणार आहे. तारंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित या तीन दिवसीय महोत्सवात देशभरातील नामवंत तसेच युवा कलाकार आपली कला सादर करणार […]Read More

सांस्कृतिक

पाडव्याच्या मुहूर्तावर तमाशा पंढरीत 2 कोटींची उलाढाल…

पुणे दि १९ :आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातील सर्वात मोठी तमाशा पंढरीत अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे दिवसभरात फड मालकांनी गावच्या जत्रेचे 150 पेक्षा जास्त करार केले. तर या माध्यमातून दिवसभरात सुमारे 2 कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल झाली. दरवर्षी पाडव्याचा शुभ मुहूर्तावर राज्यातील तमाशा फडमालक आपल्या राहुटया म्हणजेच तात्पुरती बुकिंग कार्यालये नारायणगाव या […]Read More