नवी दिल्ली दि २५ :महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, राज्यातील 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंजुरी दिली आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे ‘किंमत समर्थन योजने’अंतर्गत (PSS) सुमारे 2,696 […]Read More
नांदेड दि २५ – “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मान्यवरांसह लाखो भाविकांनी “वाहे गुरु” व “बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले. आज दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून […]Read More
मुंबई, दि २५महालक्ष्मी येथील सातरस्ता परिसरामध्ये श्रीराम हॉटेल च्या बाजूला मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडल्यामुळे नागरिकांना चालणे देखील फार कठीण झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सातरस्ता येथील धोबी घाटाच्या बाजूला असणाऱ्या या पदपथावर मोठ्या प्रमाणात वडापाव, चायनिज आणि ज्यूसचे अनधिकृत स्टॉल लावले आहेत. या स्टॉलवर […]Read More
नवी दिल्ली दि २५ : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण 89 अधिकारी व कर्मचारी यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये 31 पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक’ (GM), उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी […]Read More
चंद्रपूर दि २५ :–चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात हिमालयीन प्रदेशात सामान्यतः आढळणारे हिमालयीन ग्रिफॉन गिधाड आणि युरेशियन ग्रिफॉन गिधाड यांचे दुर्मिळ दर्शन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात नोंदवले गेले. पक्षी तज्ञांच्या मते, दोन्ही गिधाडे प्रौढ प्रजातीतील आहे. हिमालय, लडाख, तिबेट, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या थंड, उंच प्रदेशातील मूळ गिधाडे अत्यंत महत्त्वाची आणि असामान्य मानली जातात. तज्ञांचा असा […]Read More
महाराष्ट्र सरकारच्या ड्यू डिलिजन्स” “प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह: जणू काय सायकल बनवण्याची क्षमता, अनुभव अन् इतिहास असलेल्या कंपनीशी विमाने बनवण्याचा करार? – दावोसची चमकदार घोषणा आणि अनेक गूढ प्रश्न विक्रांत पाटील स्वित्झर्लंडमधील दावोसच्या बर्फाळ वातावरणात, जागतिक आर्थिक मंचावर महाराष्ट्राच्या प्रगतीचे ढोल वाजवले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्रात गुंतवणुकीचा महापूर आल्याच्या घोषणा केल्या. याच […]Read More
जितेश सावंत गेल्या आठवड्यात जागतिक तसेच देशांतर्गत घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FIIs) सततची विक्री, जागतिक बाँड यिल्डमध्ये झालेली वाढ आणि अमेरिका–युरोपमधील व्यापार शुल्क (Tariffs) धोरणातील अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुपयाची ऐतिहासिक घसरण शुक्रवारी इंट्राडे व्यवहारादरम्यान भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९१.९९ च्या विक्रमी […]Read More
सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी बॅनर्स प्रदर्शित करणाऱ्यांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेची कठोर कारवाई
मुंबई, 23बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने महानगरपालिका हद्दीत तात्पुरत्या स्वरूपातील जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या असतांनाही काही संस्था, संघटना आणि व्यावसायिकांकडून रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या विजेच्या खांबांवर अनधिकृतपणे बॅनर्स लावण्यात येत आहेत. अशा संस्था, संघटना आणि व्यावसायिकांविरोधात अनुज्ञापन खात्याकडून गावदेवी, मलबार हिल, डॉ. डी. बी मार्ग पोलिस स्थानकात अनोळखी व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक […]Read More
मुंबई, 23 : गिरगावतील जगन्नाथ शंकर शेठ मार्गावरचा झावबावाडीतल्या जुन्या चाळी इमारतींचा समूहा पुनर्विकासाचे काम सध्या जोमाने सुरू झाले आहे .६५ मजल्याचे दोन उतुंग टॉवर उभारण्यासाठी एका बाजूंच्या २०,२२ रहिवासी इमारती जमीन दोस्त करून मोकळ्या जागेत ७,८ मोट मोठ्या मशीन आणून जमिनीचा पाया खोदण्यासाठी आणि पिलर उभारण्यासाठी पोकलेन मशीने मोठ मोठे खडे पाडून खोदकाम सुरू […]Read More
पुणे, 23 : पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या एम्प्रेस गार्डनमध्ये यंदाही भव्य पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, पुण्याच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारचा हिरवागार परिसर असणे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. निसर्गसंवर्धन ही केवळ सरकारचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे आणि पोलीस विभाग ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडेल. आज हरित सेनेची गरज आहे, […]Read More