Milind

पश्चिम महाराष्ट्र

संशोधनाचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग व्हावा – पद्मश्री, माजी कुलगुरू डॉ.

पुणे, दि २३कोणतेही संशोधन हे कार्यशाळा व शैक्षणिक संकुला पुरते मर्यादित न राहता त्याचा समाजासाठी, उद्योगासाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग झाला पाहिजे. सरकारने देखील एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान सहा ते सात टक्के निधी हा संशोधनासाठी उपलब्ध करून दिला, तर त्यातील वाढता सहभाग, गुणवत्ता आणि परिणामकारकता ही विकसनशील भारताला २०४७ पर्यंत विकसित भारत करण्यासाठी उपयोगी ठरेल, […]Read More

राजकीय

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यमंत्री जयस्वाल यांच्या निर्णयाचे कौतुक

मुंबई दि २२ : महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2026 च्या मंचावरून ग्रामविकास व पंचायत राज विभाग तथा उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आशिष जयस्वाल हे केवळ आपल्या खात्या पुरते मर्यादित न राहता विविध […]Read More

महानगर

शिवडी महोत्सवाला जल्लोषात सुरुवात

मुंबई, दि २२हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बाल विकास मित्र मंडळ, सिद्धी संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सलग ११ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ब गट कबड्डी स्पर्धा, एकेरी नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, महिलांसाठी खेळ खेळू पैठणीचा कार्यक्रम, […]Read More

महानगर

जागतिक चिमणी दिवसानिम्मित शालेय विद्यार्थांसाठी चिमण्यांची कृत्रिम घरटी रंगविण्याचा उपक्रम

मुंबई, दि २०दि. २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस जगभर साजरा केला जातो .चिमण्यांचे पर्यावरणातील कमी झालेले प्रमाण ,चिमण्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, चिमण्यांची संख्या वाढावी ज्यामुळे चिमण्यांचे अन्न साखळीतील तसेच पर्यावरणातील महत्व अबाधित राहील यासाठीच गेली २७ वर्षे “ स्पॅरोज शेल्टर” देशभर व राज्यभर काम करत असून आतापर्यंत विविध उपक्रम राबवून समाजात चिमण्यांविषयी जनजागृती […]Read More

खान्देश

अशोक खरात या भोंदू बाबाची कोट्यवधींची संपत्ती उघड…..

नाशिक दि २० : नाशिकमध्ये स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणून सादर करणाऱ्या कथित भोंदू बाबाच्या संपत्तीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणून संबोधणाऱ्या अशोक खरात याने अवघ्या 15 वर्षांत सुमारे 200 कोटीहून अधिक रुपयांची संपत्ती उभी केल्याचा अंदाज तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकशास्त्र आणि भविष्यकथनाच्या नावाखाली राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी तसेच […]Read More

महानगर

पराभवानंतरही वचनपूर्तीचा आदर्श! टिटवाळा मातृछाया चाळीत उजेडाची किरणे

टिटवाळा, दि २०निवडणुकीतील पराभवानंतरही दिलेला शब्द पूर्ण करत माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी इंदिरानगरमधील मातृछाया चाळ येथे रोडलाईट प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करून राजकीय प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला आहे. सुमारे तीन लाख रुपयांचा महापालिका निधी विद्युत विभागाला उपलब्ध करून देत या पथदिव्यांची उभारणी करण्यात आली, ज्यामुळे परिसरात उजेड पसरला आहे.गेल्या सहा महिन्यांपासून या कामासाठी सातत्याने पाठपुरावा […]Read More

महानगर

गुढीपाडव्याच्या निमित्ताने माझगाव येथे शिवसेनेने दिले ज्येष्ठ नागरिकांना वॉकर आणि

मुंबई, दि २०उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार चैत्र पाडव्याचे औचित्य साधून माझगाव दारुखाना विभागातील मीरा दातार दर्गाह गल्ली येथे शाखा क्र.२०९ च्या अंतर्गत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने गरजू जेष्ठ नागरिकांना मदत म्हणून वॉकर,आधारासाठी स्टिक व इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग या साहित्याचे वाटप करण्यात आले. झोपडपट्टीत राहणाऱ्या या गोरगरीब जनतेने त्यांना […]Read More

महानगर

बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेल्या १० वर्षीय प्रतिभा शिनगारे या मुलीला

मुंबई, दि २०पंचशील नगर, चेंबूर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये दिनांक १८/११/२०१९ रोजी बिल्डरांच्या हेतुपुस्सर हलगर्जीपणामुळे, पुनर्वसन इमारतीचे बांधकाम सुरु असताना संरक्षण जाळी न लावल्यामुळे एका १० वर्षाची प्रतिभा शिनगारे या निष्पाप मुलीच्या डोक्यात सिमेंटचा दगड पडून मृत्यू झाला. या मुलीला आज तक सात वर्षे झाली परंतु अजूनही न्याय मिळाला नाही. या मुलीला न्याय कधी मिळणार […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी – किरणजीत सिंग

पुणे, दि २०शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी होते. बंदूक आणि तलवारीच्या जोरावर, ब्रिटिशांना भारतातून घालवून खरे स्वातंत्र्य मिळणार नाही, तर पूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे. आत्ताचे स्वातंत्र्य हे भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या क्रांतीकारकांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य नाही. त्यांना जातवाद, धर्मवाद, प्रांतवाद, भ्रष्टाचार मान्य नव्हता. आता होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांमुळे ते व्यथीत झाले असते. शहीद […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

देवकर, भोसेकर, कुमार, गगन मलिक यांना ‘पद्मपाणी पाली राष्ट्रीय गौरव

पुणे, दि २9: अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पाली भाषेत उल्लेखनीय व अतुलनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘पद्मपाणी पाली राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये डॉ. महेश देवकर, अतुल भोसेकर, प्रा.बिमलेंद्र कुमार तसेच आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म प्रसारक गगन मलिक यांचा समावेश आहे. रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता भवानी पेठ […]Read More