Milind

पश्चिम महाराष्ट्र

नाथ जोगी–भराडी समाजातील डॉ. दिनेश गुलाब चव्हाण यांना महाराष्ट्र आरोग्य

पुणे, 2 : नाथ जोगी–भराडी समाजाचा पारंपरिक उदरनिर्वाह भिक्षेवर आधारित असताना, डॉ. दिनेश यांनीही हा व्यवसाय स्वतः केला होता . अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी सातत्याने पाठबळ दिले आणि त्याच बळावर त्यांनी शिक्षणाचा मार्ग ठामपणे निवडला. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी आश्रम शाळेत पूर्ण केले व उच्च शिक्षण हे समाज कल्याणचे होस्टेल मध्ये […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

जेष्ठ पत्रकार पुष्कर महाजन यांचे निधन, पुणे पत्रकारितेवर शोककळा

पुणे,2 : पुणे शहरातील पत्रकारितेला निष्पक्षता, निर्भीकता आणि कर्मठतेचा भक्कम पाया देणारे ज्येष्ठ पत्रकार पुष्कर महाजन यांचे शनिवार, १ फेब्रुवारी रोजी उशिरा उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली जाण्याने केवळ कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण पुणे पत्रकारिता विश्वावर शोककळा पसरली आहे.पुष्कर महाजन यांच्या निधनाने सच्ची व प्रामाणिक पत्रकारिता करणारा एक तेजस्वी दीप […]Read More

महानगर

विक्रोळी येथे प्रकल्प निरामया यांच्यावतीनेआरोग्य शिबिर संपन्न.

मुंबई : 2 – हुमाना पीपल टू पीपल इंडिया आणि मर्क स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या प्रकल्प निरामया मार्फत विक्रोळी इस्ट येथील कन्नमवार नगर २, दाजी वाडा येथे आयोजन करण्यात आले होते.या वेळी या शिबिरात गर्भाशयाच्या मुखाची तपासणी, स्तन तपासणी, व रक्तदाब तपासणी मधुमेह अशा विविध चाचण्या करण्यात आल्या. यावेळी महिला व […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रितीसंगमावर केले स्व. यशवंतराव चव्हाण

सातारा दि.२- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी […]Read More

बिझनेस

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार कोसळला! कर वाढल्याने गुंतवणूकदारांना मोठा धक्का; वाचा

जितेश सावंत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीयांना मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र सरकारने शेअर बाजारावर कराचा मोठा बोजा टाकल्याने आणि दंडाचे नियम कडक केल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे ढग जमा झाले आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर काही वेळातच शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली, ज्यामुळे गुंतवणुकीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शेअर […]Read More

राजकीय

महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल

मुंबई, दि. १:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र […]Read More

अर्थ

विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प

मुंबई दि १ : विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात १२ लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]Read More

महानगर

कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाका दरम्यान जलबोगदा प्रकल्प कामाची

मुंबई, 1जगातील सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनांपैकी मुंबईची पाणीपुरवठा व्यवस्था अग्रगण्य मानली जाते. पाणीपुरवठ्यासाठी जलबोगद्यांचे बांधकाम करणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. सुमारे १०० किलोमीटर लांबीचे जलबोगदे असलेले मुंबई महानगर हे जगातील दुसरे शहर ठरते. जलवितरण व्यवस्थेतील एक व्यवहार्य व प्रभावी पर्याय म्हणून जलबोगद्यांचा वापर केला जात आहे. जलबोगद्यांद्वारे पाणी वहन केल्यामुळे […]Read More

राजकीय

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला

मुंबई, दि. २९ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. राज्य […]Read More

राजकीय

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, दि. २९ : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित शोक सभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवाकाळात नेहमी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने शासकीय कर्तव्य पार पाडले. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना अपर मुख्य […]Read More