Milind

महानगर

बेस्ट कामगारांच्या प्रश्नांवर लवकर तोडगा निघेल, कामगार नेते गजानन नागे

मुंबई, दि २९ मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात नुकतीच मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे निर्णायक बैठक संपन्न झाली.या बैठकीचे आयोजन माननीय महापौर रितू तावडे आणि सभागृह नेते गणेश खणकर यांनी केले होते.भाजपा बेस्ट कामगार संघाने सन २०२१ पासून ते आतापर्यंत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. बैठकीदरम्यान संघाने गेल्या ५ […]Read More

विदर्भ

फुलशेती मधून दरवळला आत्मनिर्भरतेचा सुगंध !

यवतमाळ दि. २९ (आनंद कसंबे ) : केल्याने होते आहेरे आधी केलेची पाहिजे, या म्हणीची पुन्हा प्रचिती येते जेव्हा आपण यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील तरुण शेतकरी अमोल घाटे यांचा फुलशेतीचा प्रयोग पाहू.अमोल घाटे यांचा व्यवसाय फुल, फुलमाळा तथा पुष्पगुच्छ विक्रीचा. यासाठी ते बाहेरुन फुले विकत आणायचे. साहजिकच यात त्यांचे बरेच पैसे खर्च व्हायचे. वाट पाहण्यातही […]Read More

आरोग्य

देशातील १४ शहरांमध्ये केलेल्या जीवनशैली आणि पचन आरोग्य जागरूकता सर्वेक्षणातून

मुंबई, दि २७- धावपळीची जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि बैठे काम यामुळे पचनसंस्थेशी संबंधितसमस्या झपाट्याने वाढत आहेत . पचनाच्या तक्रारी वाढत असल्या तरी कोलोरेक्टल कॅन्सर सारख्या गंभीरआजाराविषयी जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे.लोकं पचनासंबंधी तक्रारी कोणत्या प्रकारे हाताळतात आणि वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी ते किती वेळ घेतात हेसमजून घेण्यासाठी मर्क स्पेशालिटीज प्रा. लि. लिमिटेडने जीवनशैली आणि पचन […]Read More

महानगर

बेस्ट’ला बळकटी देण्यासाठी पालिकेचीकटिबद्धताकर्मचाऱ्यांच्या देणीप्रश्नी महापौर संवेदनशील

मुंबई. : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असून, सेवानिवृत्त कामगार व कर्मचाऱ्यांचे उपदान (ग्रॅच्युइटी) व इतर कायदेशीर देणी देण्याबाबत प्रशासन संवेदनशील आहे, असे प्रतिपादन महापौर रितू तावडे यांनी केले. बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबतची संयुक्त सभा शुक्रवारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत […]Read More

राजकीय

२०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे झाली नियमानुकूल

मुंबई, दि. २७ : राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांचा निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महत्वाकांक्षी पाऊल उचलले. सन २०११ पर्यंत झालेली व सध्या केवळ निवासासाठी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. या निर्णयानुसार, कोणत्याही परिस्थितीत भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीचे […]Read More

देश विदेश

दिल्लीत दोन मामांची भेट, प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी योजनेवर चर्चा

नवी दिल्ली, दि. २७ :महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून, या योजनांमध्ये शेतकऱ्यांचा वाढता सहभागही दिसून येत आहे. मात्र, या वाढत्या प्रतिसादामुळे काही महत्त्वाच्या योजनांसाठी मंजूर निधी अपुरा पडत […]Read More

महानगर

बॉस्को डिसोझा यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान

मुंबई, दि २७: व्यसन उपचार व प्रतिबंध क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारेबॉस्को मायकल डिसोझा यांना शासनाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२४-२०२५’ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये गुरुवारी झालेल्या समारंभात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,प्रधान सचिव हर्षदीप […]Read More

महानगर

शिक्षणसंस्था संचालकडॉ. विनय पी. राऊत यांना ‘एज्युकेशन आयकॉन अवॉर्ड २०२६’

मुंबई, दि २७ :शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनय पी. राऊत यांना डॉ. दिलीप पाटील यांच्या ‘छत्रपती हायर एज्युकेशन इंटेलेक्चुअल फोरम’ (CHEIF), महाराष्ट्रतर्फे प्रतिष्ठेचा ‘एज्युकेशन आयकॉन अवॉर्ड २०२६’ शिवाजी मंदिर, दादर येथे नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.हा पुरस्कार एका विशेष […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

आरटीई कायद्यात सुधारणा करण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी

पुणे, दि २७: राईट टू एज्युकेशन ॲक्ट, 2009 मध्ये आवश्यक सुधारणा करून शिक्षण व्यवस्था अधिक समावेशक, न्याय्य आणि प्रभावी करण्यासाठी नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.  यामध्ये प्रामुख्याने अनुदान, अंतर बदल, अल्पसंख्याक संस्थांना दिलेली सूट यांचा समावेश असल्याची माहिती  नागरिक सोशल फाउंडेशनचे सीए सर्वेश मेहेंदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी संस्थेचे संचालक प्रीतम […]Read More

आरोग्य

मोरया रुग्णालयात यशस्वी कॉक्लियर इंप्लान्ट; इंदू-गीतने प्रथमच ऐकली आईची हाक

पुणे, दि २७: जन्मतः कर्णबधिर असलेल्या दोन चिमुकल्या मुलींना ऐकण्याची आणि बोलण्याची नवी संधी देत चिंचवड येथील मोरया रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. रुग्णालयातील कान-नाक-घसा शल्य चिकित्सक डॉ. अक्षय वाचासुंदर यांनी इंदू आणि गीत या दोन्ही मुलींवर यशस्वी कॉक्लियर इंप्लान्ट शस्त्रक्रिया करून त्यांना नवजीवन दिले. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. अक्षय वाचासुंदर यांनी […]Read More