incognito@trimitiy.com

http://mmcnewsnetwork.com

मनोरंजन

मराठी शब्दाचा उच्चार चुकीचा केल्याने अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिग बींनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे. चुकीचं मराठी बोलल्याने अमिताभ यांनी चाहत्यांची माफी मागत हा व्हिडिओ शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी बिग बींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्यांनी “मी कचरा करणार नाही” असं म्हणत चाहत्यांनाही […]Read More

मनोरंजन

सलमान खानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या कुटुंबाला बिश्नोई टोळीने पुन्हा एकदा धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी सलमानचे वडील, ज्येष्ठ पटकथा लेखक व अभिनेते सलीम खान यांना धमकी मिळाली आहे.सलीम खान हे नेहमीप्रमाणे बुधवारी (१८ सप्टेंबर) सकाळी देखील मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. वॉक करून ते घराजवळच्या उद्यानातील एका बाकावर जाऊन […]Read More

etc

गणपती-गौराई : व्रतकथा तथा उपासना आणि वर्तमानकालीन महत्त्व – भाग-2

भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला आपल्या घरोघरी श्री गणेशाचं आगमन होतं. हजारो वर्षांची ही परंपरा आपण श्रद्धेने, भक्तीभावाने जपली आहे. प्रत्येक गणेशभक्त आपापल्यापरिने गजाननाचे स्वागत, आराधना, उपासना आणि व्रतवैकल्य करतो. या साऱ्या उपासना, सणवार, व्रतवैकल्यांतून आपल्या द्रष्ट्या पूर्वजांनी अनेक महत्त्वाची शाश्वत तत्व आणि मूल्य सांगून ठेवली आहे. यांतील अर्थ समजून घेऊन जर आपण गणपतीची, हरतालिकेची, गौराईची […]Read More

etc

गणपती-गौराई : व्रतकथा तथा उपासना आणि वर्तमानकालीन महत्त्व – भाग-१

भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला आपल्या घरोघरी श्री गणेशाचं आगमन होतं. हजारो वर्षांची ही परंपरा आपण श्रद्धेने, भक्तीभावाने जपली आहे. प्रत्येक गणेशभक्त आपापल्यापरिने गजाननाचे स्वागत, आराधना, उपासना आणि व्रतवैकल्य करतो. या साऱ्या उपासना, सणवार, व्रतवैकल्यांतून आपल्या द्रष्ट्या पूर्वजांनी अनेक महत्त्वाची शाश्वत तत्व आणि मूल्य सांगून ठेवली आहे. यांतील अर्थ समजून घेऊन जर आपण गणपतीची, हरतालिकेची, गौराईची […]Read More

महानगर

आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील दिव्यांगांना एसटी बसमधील सर्व आसनांमध्ये कायमस्वरूपी आरक्षण!

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी आनंदाची बातमी आहे. आता राज्यातील सर्व एसटी बस सेवांमध्ये दिव्यांग प्रवाशांना कायमस्वरूपी आरक्षण देण्यात आले आहे. ही योजना लागू झाल्यामुळे दिव्यांगांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दिव्यांग प्रवाशांच्या हक्कांची आणि सुविधांची आणखी अधिक खात्री झाली आहे. यामुळे त्यांना प्रवासात होणाऱ्या अडचणी […]Read More

राजकीय

विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांचा आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश

हरियाणाच्या ‘या’ जागांवरून लढू शकतात निवडणूक, विनेशने नोकरीचा दिला राजीनामा मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या दोन तगड्या खेळाडूंनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीने हा प्रवेश केला आहे. त्यानुसार काँग्रेस पक्षाने विनेश […]Read More

पर्यावरण

गुजरातमध्ये पावसाचा कहर! 26 जणांचा मृत्यू, 17800 लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरातमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे आणि शहरी भागात पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने त्वरित पाऊले उचलत 17,800 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. पूरग्रस्त भागांमध्ये मदतकार्य सुरू असून, जवान व आपत्ती व्यवस्थापन दल […]Read More

महानगर

उद्या आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई, मुंबई पोलिसांची उबाठा गटाला नोटीस

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला केलंय. या बंदला मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवत परवानगी नाकारली आहे. दुसरीकडे सरकारनेही बंद विरोधात पावलं उचलली आहेत. […]Read More

देश विदेश

४० प्रवाशांना घेऊन नेपाळला जाणारी बस नदीत कोसळली, बचावकार्य सुरु

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ४० भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस शुक्रवारी दुपारी मार्स्यांगडी नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही बस उत्तर प्रदेश नंबर UP FT 7623 असलेली असून, पोखराहून काठमांडूला जात होती. बसमध्ये 40 प्रवासी होते, ज्यापैकी बहुतेक भारतीय होते. या अपघाताने नेपाळ आणि भारतातील प्रवाशांमध्ये चिंता आणि दुःखाची लाट उसळली आहे. […]Read More

पर्यटन

सातारा जिल्ह्यात नवीन महाबळेश्वर गिरिस्थान विकास प्रकल्पाला १०५ गावांचा पाठिंबा

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यात नवीन महाबळेश्वर गिरिस्थान विकास प्रकल्पाने गती घेतली आहे. या प्रकल्पाबाबत तापोळा येथे झालेल्‍या बैठकीत 105 गावांतील ग्रामस्‍थांनी या प्रकल्पाला एकमुखी पाठिंबा दर्शविला आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळणार असल्‍याने स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत होणार असल्याचेही ग्रामस्‍थांकडून सांगण्यात आले. या प्रकल्पात समाविष्ट […]Read More