Month: February 2026

महानगर

महापालिका शिक्षण समिती अध्यक्षांसोबत मराठी शाळा व शिक्षक संघटनांचा विधायक

मुंबई, दि २३ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा मा. श्रीमती राजेश्री शिरवडकर यांच्या सोबत शिक्षण तज्ञ डॉ विशाल कडणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आयोजित संयुक्त बैठकीत मराठी शाळांचे संस्थाचालक व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. या बैठकीत महामुंबई शिक्षण संस्था, मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ तसेच विविध शैक्षणिक संघटनांनी शिक्षणाशी संबंधित गंभीर व प्रलंबित प्रश्नांवर निवेदन […]Read More

राजकीय

भविष्यात राज्याचे नेतृत्व करू शकणारा नेता गमावल्याची मुख्यमंत्र्यांची भावना

मुंबई दि. २३ : भविष्यात होऊ घातलेला राज्याचा मुख्यमंत्री अजिदादांच्या रूपाने आपण गमावला आहे, कितीही काळ गेला तरीही दादांच्या जाण्याचं दुःख कमी होऊ शकत नाही अशी शोक भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाबद्दल त्यांनी सभागृहात शोक प्रस्ताव मांडला त्यावेळी ते बोलत होते. राजकीय क्षेत्रात स्थिरावलेल्या आणि […]Read More

महानगर

महाराष्ट्र राज्यात विवाह करण्यासाठी आई-वडिलांची परवानगी अनिवार्य कराप्रदेशाध्यक्ष संभाजी राजे

मुंबई, दि २३गुजरात सरकारच्या निर्णयाप्रमाणेच महाराष्ट्र विधानसभेत विवाह नोंदणी नियमात सुधारणा मसुदा सादर करुन, विवाह करण्यासाठी आई-वडील तथा पालकांची परवानगी आवश्यक आणि अनिवार्य करा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिवेशनादरम्यान केली.गुजरात सरकारने विधानसभेत विवाह- नोंदणी नियमांत सुधारणांचा मसुदा सादर होण माहे, प्रस्तावित सुधारणेनुसार आता -प्रेमविवाहासाठी […]Read More

महानगर

कोळी” नावाखाली आदिवासी जमातीचे अस्तित्व पुसण्याचा डाव थांबवादत्ताभाऊ सुरवसे

मुंबई, दि २३कोळी’ हे जातीचे खरे नाव नाही. त्यामध्ये अनेक उपविभाग असून कोळी नावाखाली आदिवासी जमातींचे अस्तित्व पुसण्याचे डाव थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलन करते दत्ताभाऊ सुरवसे यांनी सीएसटी येथे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू करून दिला. जणगणना-1911 व्हॉल्यूम-7, बॉम्बे, पार्ट-1. च्या पृष्ठ क्र. 227 वर सुस्पष्ट नमुद आहे. त्यामुळे कोळी […]Read More

मनोरंजन

कोल्हापुरातील फेमस रॅपर ‘ए किंग’चं ‘वाघ आला’ हे हटके रॅप

पुणे, दि २३ मराठी संगीतविश्वात आजकाल वेगवेगळ्या धाटणीची गाणी प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे मराठी संगीताचा प्रभाव महाराष्ट्रभर वाढत चालला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील यंग रॅपर ‘ए किंग’च नुकतचं “वाघ आला” हे रॅप गाण प्रदर्शित झाल आहे. तर विशेष म्हणजे या गाण्याचं संपूर्ण चित्रीकरण कोल्हापुरातील ग्रामीण भागात झालं आहे. या गाण्याचे दिग्दर्शन ए किंग आणि विकास […]Read More

ट्रेण्डिंग

सावधान! AI पोस्टसाठी नवे नियम लागू; तुमची एक चूक महागात

जितेश सावंत डिजिटल विश्वात वावरताना आता अधिक सतर्क राहण्याची वेळ आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वाढता गैरवापर, डीपफेक व्हिडिओ आणि ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान (IT) नियमांमध्ये अत्यंत कडक सुधारणा केल्या आहेत. २० फेब्रुवारी २०२६ पासून हे नवे नियम देशभरात लागू झाले असून, यामुळे सोशल मीडिया आणि एआय टूल्स वापरणाऱ्या […]Read More

महानगर

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय

मुंबई, दि २३~ भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी दिलेला बौद्ध धम्म हा मनःशांती तून विश्वशांती चा आदर्श जीवनमार्ग आहे.बौद्ध धम्म विश्वशांतीचे प्रतीक आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. बुद्धगया येथील बौद्धांचे जागतिक सर्वोच्च श्रद्धास्थान असणाऱ्या महाबोधी महाविहार येथील पवित्रबोधीवृक्षाखाली जागतिक बौद्ध भिक्खू संमेलन भदंत हर्षबोधी […]Read More

महानगर

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी श्रीमती संध्‍या विपुल दोशी (सक्रे)

मुंबई, दि २३बृहन्‍मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी श्रीमती संध्या विपुल दोशी (सक्रे) यांची आज (दिनांक २३ फेब्रुवारी २०२६) बिनविरोध निवड करण्‍यात आली. पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या बिनविरोध निवडीची घोषणा केली.  बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ पार पडल्यानंतर सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महानगरपालिका विशेष सभेत सुधार समितीवर २६ […]Read More

महानगर

अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर कठोर कारवाई सुरूच राहणार

मुंबई, दि २३मुंबई महानगरातील रस्ते व पदपथ अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्याची मोहीम सध्या प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर कोणतीही हयगय न करता माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार कठोर कारवाई केली जात आहे. सार्वजनिक रस्ते व पदपथ हे नागरिकांच्या सुरक्षित व मोकळ्या वावरासाठी असतात; त्यामुळे त्यावरील अतिक्रमणामुळे होणारे अडथळे दूर करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विशेष […]Read More

पर्यटन

पाण्यावर चालणाऱ्या कारचे झाले लोकार्पण…..

अलिबाग दि २३ – रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यांतील नागावमध्ये समुद्रात पाण्यावर चालणाऱ्या कारचे लोकार्पण उद्योजक निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते लोकार्पण काल करण्यात आले. यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, आमदार महेंद्र दळवी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. “सागरी किनारे, पर्यटन विकास तसेच पर्यटनावर आधारित रोजगार निर्माणासाठी राज्यसरकारचे सकारात्मक धोरण असल्याचे” निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या […]Read More