मुंबई दि २७ : महाराष्ट्राचे नवनियुक्त पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.ML/ML/MSRead More
मुंबई, 27वांद्रे (पूर्व) येथील वांद्रे न्यायालय, वांद्रे – कुर्ला संकुल (BKC), म्हाडा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ये – जा करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी निर्मित नवीन आकाश मार्गिकेचे (Sky Walk) लोकार्पण माननीय माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते काल (दिनांक २६ जानेवारी २०२६) करण्यात आले आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या […]Read More
पुण्याच्या आरव संचेती याने पटकावला तिहेरी मुकूट !! पंधराव्या वर्षी अशी कामगिरी करणारा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू !! पुणे, 27९२ व्या राष्ट्रीय बिलीयर्डस् आणि स्नुकर अजिंक्यपद २०२५-२६ स्पर्धेत पुण्याच्या १५ वर्षीय आरव सचिन संचेती याने ऐतिहासिक कामगिरी करत ज्युनिअर (२१ वर्षाखालील) स्नुकर, सब-ज्युनिअर (१७ वर्षाखालील) बिलीयर्डस् आणि स्नुकर या तिनही गटामध्ये विजेतेपद संपादन करून तिहेरी मुकूट […]Read More
पुणे, 27 : दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) यांच्या वतीने “RISE इंडिया: लीडरशिप समिट 2026” चे आयोजन 30 जानेवारी 2026 रोजी हॉटेल विवांता, पुणे येथे करण्यात आले आहे. या परिषदेची संकल्पना “ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCCs) मधील धोरणात्मक नेतृत्व: मूल्यनिर्मितीचे शिल्पकार म्हणून CMAs” अशी असून, जागतिक व्यवसाय वातावरणात कॉस्ट व मॅनेजमेंट अकाउंटंट्स (CMAs) […]Read More
जानेवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील हवामानात अचानक लक्षणीय बदल घडून येत आहेत. राज्यभरात हिवाळ्याची थंडी हळूहळू कमी होत असतानाच, वातावरणातील बदलांमुळे अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD), उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज, 27 जानेवारी रोजी अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामानातील हा बदल नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि विशेषतः शेतीवर […]Read More
मुंबई, दि. २६ – ‘राष्ट्र प्रथम’ या उपक्रमांतर्गत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यभरात शासकीय ध्वजावंदनानंतर शालेय विद्यार्थ्यांचे एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन झाले. या उपक्रमात राज्यातील सर्व विभागातील एक लाख शाळांमधील दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी देशभक्तीपर गीतावर शिस्तबद्ध व समन्वयपूर्ण कवायत सादर केली. सात लाख शिक्षकांनीही यात सहभाग नोंदवला. या उपक्रमाची अधिकृत […]Read More
नवी दिल्ली दि २५ : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून यात पाच पद्मविभूषण, तेरा पद्मभूषण तर 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण ने सन्मानित करण्यात आले असून महाराष्ट्रातील १५ जणांना पद्मश्री ने सन्मानित करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये दिवंगत […]Read More
वसई दि २५ : विरार वसई च्या वैद्यकीय क्षेत्रातील सुमारे 80 महिला संक्रांतीच्या व वसंत पंचमीच्या हळदी कुंकू समारंभात सहभागी झाल्या. याने वैद्यकीय क्षेत्रातील महिलांना एकमेकींच्या गाठीभेटी घेण्याचा योग आला. त्यांनी फुगडी आदि विविध खेळ केले. महिलांनी उखाणे घेतले. पोवाडे, वीर गीते,गाणी म्हटली. आज समाजाचे आरोग्य अबाधित रहावे म्हणून वैद्यकीय क्षेत्रात अनेक महिला आपले योगदान […]Read More
नवी दिल्ली दि २५ :महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, राज्यातील 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंजुरी दिली आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे ‘किंमत समर्थन योजने’अंतर्गत (PSS) सुमारे 2,696 […]Read More
नांदेड दि २५ – “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मान्यवरांसह लाखो भाविकांनी “वाहे गुरु” व “बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले. आज दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून […]Read More