नवी दिल्ली, दि. ३ : देशाची पुढील जनगणना 2027 मध्ये दोन टप्प्यांत घेतली जाईल, अशी माहिती सरकारकडून लोकसभेत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील काम एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान आणि दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडेल. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली. […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ : राजधानी नवी दिल्लीच्या वायू प्रदूषणात दिवसेंदिवस धोकादायक वाढ होत असल्याच्या बातम्या दररोजच समोर येत असतात. राजधानीतील यमुनानदी आणि अन्य जलस्त्रोतही प्रचंड दुषित झाले आहेत. त्याच अजून एका धक्कादायक प्रदुषणाची भर पडली आहे. दिल्लीतील भूजलामध्ये धोकादायक प्रमाणात युरेनिअम आढळून आले आहे. दूषित नमुन्यांमध्ये पंजाब आणि हरियाणा नंतर दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे. […]Read More
काबूल,दि. ३ : अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतातील एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. अवघ्या १३ वर्षांच्या मुलाकडून हत्या प्रकरणात दोषी आढळलेल्या मंगल नावाच्या तरुणाला जाहीररित्या मृत्यूदंड देण्यात आला आहे.. एका स्टेडियममध्ये दोषीवर गोळी झाडण्यात आली. त्यावेळी तिथे ८० हजार जण उपस्थित होते. ही सगळी गर्दी फाशीची मृत्यूदंडाची शिक्षा पाहायला जमली होती. तालिबानी राजवट असलेल्या अफगाणिस्तानात देण्यात […]Read More
मुंबई दि. ३ :महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे वेळेत प्रस्ताव पाठविला, त्यानंतरच केंद्राचे पाहणी पथक येऊन पाहणी करून गेले, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, त्यांच्या पायाभूत सुविधांची उभारणी व्हावी यासाठी सरकार कटीबद्ध आहे. म्हणूनच, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाठपुरावा करणारी दोन पत्रे केंद्राकडे पाठविली. दोन्ही प्रस्तावांच्या माध्यमातून लवकरच […]Read More
पुणे, दि ३– संविधान दिनाचे औचित्य साधत रविवारी सिद्धार्थ नगर, बावधन बुद्रुक येथे ‘आदर संविधानाचा जागर’ कीर्तन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. विकास प्रतिष्ठान, सुजता महिला मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने आणि भारतीय संविधानाच्या प्रतीचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सामूहिकरीत्या संविधानाची प्रास्ताविका […]Read More
मुंबई, दि ३: नवरगाव (ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) येथील ७२ वर्षीय मथुरा ताई यांच्या अत्यंत हालाखीच्या परिस्थितीबाबत टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ मदतीचे निर्देश दिले. उपसभापतींच्या सूचना मिळताच जिल्हा प्रशासनाने त्वरेने प्रत्यक्ष भेट देऊन विविध शासकीय योजनांतून आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले […]Read More
मुंबई, दि ३बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे सह आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी आपापसांत सातत्यपूर्ण संवाद ठेवून समन्वयाने कार्यवाही करावी. तसेच, प्रभाग प्रारुप मतदार यादीबाबत येणाऱ्या हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन यथोचित निर्णय घ्यावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त […]Read More
मुंबई, दि ३भाजपा कुलाबा विधानसभेच्या वतीने कफ परेड येथून वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ केंद्रप्रमुख संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनास भाजप पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळीभाजपच्या कार्यकर्त्यांना पद वाटप करण्यात आली. तसेच सर्वांना आगामी संघटनात्मक उपक्रमांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. आम्ही नेहमीच कार्यकर्ता प्रति जागरूक असतो. कार्यकर्त्याचा सन्मान म्हणजे […]Read More
मुंबई, दि. ३ :- महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. ८ ते रविवार १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूरमध्ये पार पडणार आहे, आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद […]Read More
विक्रांत पाटील महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला साखर उद्योग राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. हा उद्योग सुमारे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावतो, तसेच साखर कारखान्यांमध्ये आणि संबंधित उद्योगांमध्ये लाखो कामगारांना थेट रोजगार पुरवतो. या उद्योगामुळेच ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी टिकून आहे. मात्र, एक कटू विरोधाभास असा आहे की, […]Read More