गोंदिया दि ७ : मध्यंतरी थंडीचा जोर कमी होऊन पारा १५ अंशांवर पोहोचला होता. यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले होते. मात्र आता परत एकदा थंडीचा जोर वाढू लागला असून, पारा घसरून ९.८ अंशांवर पोहोचला आहे. गोंदियात थंडी ‘कमबॅक’ झाली असून, यंदा मात्र थंडीमुळे आरोग्याच्या तक्रारी जास्त प्रमाणात जाणवत असल्याचे दिसत आहे. दिवाळी होऊनही थंडी जाणवत नसतानाच […]Read More
पुणे प्रतिनिधी : एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२५ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीच्या निमित्ताने देशभरातील युवा संशोधकांचा मेळा रंगणार आहे.एमआयटी एडीटी विद्यापीठ परिसरात ८ ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान देशभरातील २४ संघांमध्ये ही राष्ट्रीय स्पर्धा रंगणार आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. ६ : देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोच्या कामकाजात सलग पाचव्या दिवशी शनिवारीही सुधारणा दिसून आली नाही. दिल्ली, मुंबई, बेंगळूरु आणि चेन्नई विमानतळांवर रात्रभर प्रवासी त्रस्त दिसले. यापूर्वी चार दिवसांत रद्द झालेल्या विमानांची संख्या 2,000 पेक्षा जास्त झाली आहे. यामुळे सुमारे 3 लाख प्रवाशांना थेट फटका बसला. या प्रचंड गोंधळानंतर सरकारने जागे […]Read More
पालघर, दि. ६ : नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने तपोवन परिसरातील १८०० झाडे तोडण्यात येणार असल्याचे प्रकरण सध्या गाजते आहे. नाशिकसह राज्यभरातील पर्यावरण प्रेमी सरकार विरोधात एकवटले आहेत. त्याचत वृक्षतोडीबाबतची एक गंभीर घटना पालघरमध्ये उघडकीस आली आहे. मियावाकी या वेगवाने झाडे वाढवण्याऱ्या जपानी पद्धतीच्या वृक्षलागवडीसाठी अनेक जुने वृक्ष तोडल्यात आल्याची माहिती मिळत आहे. पालघर तालुक्यातील दहिसर वनपरीक्षेत्रातील […]Read More
नवी दिल्ली, दि. ६ : ‘वर्क लाइफ बॅलन्स’ हा सध्याचा गंभीर प्रश्न झाला आहे. कामाच्या अतिताणामुळे गेल्या काही वर्षांत अनेक तरुणांनी प्राण गमावले आहेत. कामाचे तास पूर्ण झाल्यानंतरही अनेकांना कामाशी संबंधित ईमेल, कॉल्स यांचे उत्तर द्यावे लागते. त्यामुळे मानसिक तणाव अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांची यातून सुटका व्हावी आणि त्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी […]Read More
मुंबई, दि. ६ : शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बेंगळुरूतील एका पबमध्ये त्यांनी केलेल्या अश्लील इशाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. आर्यन खान यांच्याभोवती पुन्हा एकदा वादाचे सावट आले आहे. 28 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूतील एका पबमध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला […]Read More
मुंबई, दि. ६ : मुंबईत एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. तब्बल ४८ वर्षे हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली फरार राहिलेल्या ८१ वर्षीय चंद्रकांत कालेकर यांना अखेर न्याय मिळाला. आयुष्याच्या संध्याकाळी, वृद्ध अवस्थेत त्यांना पुन्हा तुरुंगाच्या भिंतींमागे जावे लागले होते. मात्र दोन महिन्यांच्या खटल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी त्यांची निर्दोष सुटका केली. १९७७ मध्ये कुलाबा पोलिसांनी त्यांच्यावर […]Read More
मुंबई, दि. ६ : फायनान्स इफ्लूएन्सर अवधूत साठे यांच्याविरुद्ध SEBIने अंतरिम आदेश जारी केला आहे. साठे आणि त्यांच्या अॅकॅडमीने कथितरित्या 546 कोटी रुपयांहून अधिक अवैध नफा मिळवल्याचा आरोप आहे आणि सेबीने ही रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सेबीने (SEBI) अवधूत साठे यांना पुढील आदेशापर्यंत सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित केले आहे. साठे यांना […]Read More
नवी दिल्ली, दि. ६ : पीएम-किसान योजना ही केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना असून ती फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली. लागवडीयोग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेत पात्र शेतकऱ्यांना आधारशी जोडलेल्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे वार्षिक ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत उच्च आर्थिक स्थितीशी संबंधित काही अपवाद ठेवण्यात आले […]Read More
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर जुना फुल बाजार व दादर कट फ्लावर्स असोसिएशनतर्फे चैत्यभूमीकडे येणाऱ्या- जाणाऱ्या अनुयायांना अल्पोहार वाटप करण्यात आले. गेली तब्बल १२ वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमात यंदा सुमारे ५ हजार वडापाव वाटप करण्यात आले. यावर्षी प्रथमच केशवसुत उड्डाणपुलाखाली फुल-हार विक्री करणाऱ्या महिलांकडून पाणी वाटपाचीही […]Read More