मुंबई, दि. ११ : महसूल विभागातील प्रलंबित खटल्यांचा वाढता डोंगर आणि उच्च न्यायालयाचे निर्देश या पार्श्वभूमीवर, महसूलमंत्र्यांचे अर्धन्यायिक अधिकार राज्यमंत्री आणि सचिव (अपील) यांना प्रदान करणारे ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक २०२५’ विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे आता महसूल मंत्र्यांकडील अपीलांची सुनावणी राज्यमंत्री आणि सचिवांना घेता येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे […]Read More
नागपूर दि ११: मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे केली. भाडेकरू तसेच घरमालकांचा हक्क सुद्धा अबाधित ठेवण्यात येईल असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, साधारणत १९ हजारांपेक्षा पेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून […]Read More
नागपूर दि ११: मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींचा, पुनर्विकास आता झपाट्याने करणे शक्य होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकासास चालना देणारा निर्णय आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे घोषित केला. कापड गिरण्यांच्या जमिनीवरील, रहिवाशी घरे अथवा चाळींपैकी बऱ्याचशा चाळी, जुन्या असल्यामुळे, धोकादायक आहेत. त्यामुळे त्यांचा पुनर्विकास अत्यंत गरजेचा असल्याने हा निर्णय घेण्यात आला. मुंबई […]Read More
नागपूर दि ११ : सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य केल्याने अनेक शिक्षकांची अडचण होणार आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षकांची एक समिती गठित करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधान परिषदेत केली. याविषयावर सरकारकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने विधान परिषदेत विरोधी पक्षातील आमदारांनी सभात्याग केला. सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य […]Read More
नागपूर, दि. ११ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात मलनिसा:रण योजनांच्या 27 गावांमधील 1209.8 कोटींच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामांमुळे संबंधित गावातील 39 लाख 42 हजार लोकसंख्येला लाभ होणार आहे. प्राधिकरणाने अग्निशमन सेवा शुल्कापोटी जमा झालेल्या निधीच्या विनियोगासाठी पुणे शहराचा ‘अग्नी […]Read More
मुंबई दि ११ : राज्यातील अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आतापर्यंत 44 हजार कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांना दिलं आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच केंद्र सरकारकडे 29 हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी देखील केली आहे. केंद्राची मदत लवकरच अपेक्षित असून त्यांचे दुसरे पाहणी पथक पुढील आठवड्यामध्ये राज्यात येण्याची शक्यता […]Read More
नागपूर, दि. ११ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमान येथे रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीताला ११५ हून अधिक वर्षे पूर्ण झाली असून या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून उद्या १२ डिसेंबर रोजी पोर्ट ब्लेअर येथे ‘सागरा प्राण तळमळला’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने बियोदनाबाद येथे सावरकर यांच्या भव्य […]Read More
नागपूर दि ११ : मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी ही योजना नियोजन विभागाने काढलेल्या तृटी आणि शेऱ्यांमुळे रखडल्याचे खुद्द मंत्र्याने मान्य केले , मात्र ती लवकरच सुरू करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात दिली. हा प्रश्न मुरजी पटेल यांनी उपस्थित केला होता त्यावर अमित साटम, नमिता मुंदडा, देवयानी फरांदे आदींनी […]Read More
मुंबई दि ११ : राज्यातील सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्राबाबत गोंधळ सुरू असून, अनेक ठिकाणी ती बंद आहेत, उशिरा सुरू होतात त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप करत या बाबतच्या प्रश्नावर संबंधित मंत्र्यांवर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्यानं अखेर विरोधकांनी सभात्याग केला. याबाबतचा मूळ प्रश्न संतोष […]Read More
नागपूर, दि ११:नागपूर व अमरावती विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश आज नागपूर विधानभवन येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे,यांच्या अध्यक्षतेखाली पारपडलेल्या बैठकीस आ.अशिष देशमुख, सचिव (रस्ते) श्री. संजय दशपुते, सचिव (बांधकाम) श्री. आबासाहेब […]Read More