लातूर दि १३ : जिल्ह्राचे सुपुत्र माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शिवराज पाटील चाकुरकर यांच्यावरती आज लातूर येथील वरवंटी शिवारात असणाऱ्या त्यांच्या शेतामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला , संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ , राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे , खा.अशोक चव्हाण,माजी मंत्री दिलीपराव देशमुख,कर्नाटकचे मंत्री ईश्वर खंड्रे, माजी खा. चंद्रकांत खैरे,माजी […]Read More
नागपूर दि. १३ – टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या अधिछात्रवृत्तीधारक शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा महायुती सरकारचा उद्देश आहे. यासाठी योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता, योग्य निकषांसह विहित मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात येणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. […]Read More
केतन खेडेकरमाढा संक्रमण शिबिरातील घुसखोरांना कायमस्वरूपी घरे द्यावी अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी 93 च्या सूचने अन्वये हिवाळी अधिवेशनात मांडली. त्यावर प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आपले स्पष्टीकरण अशा प्रकारे दिले कीमुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे मुंबई शहरात एकूण 56 आहेत. त्यामध्ये 21 हजार 135 गाळे आहेत. या संक्रमण शिबिरामध्ये सुमारे 848 गाड्यांमध्ये […]Read More
मुंबई प्रतिनिधीकाही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आशा’ चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये’ ही प्रभावी आणि अर्थपूर्ण टॅगलाईन ट्रेलरची जाणीव अधिक ठळक करते. महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील, वास्तववादी प्रवास ‘आशा’ या चित्रपटातून उलगडताना दिसतो. ट्रेलरमध्ये रिंकू राजगुरूने साकारलेली ‘आशा’ ही केवळ एक व्यक्तिरेखा न […]Read More
नागपूर दि १३: जुन्या लोकांना तातडीने घरे देणे तसेच नवीन प्रकल्पांकरिता मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी हौसिंग स्टॉक निर्माण करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. महाराष्ट्रात तसेच मुंबईमध्ये वन, कांदळवन, सीआरझेड, इत्यादी ठिकाणी मूळ स्थितीत पुनर्विकास होऊ शकत नाही. तसेच बऱ्याचशा पायाभूत प्रकल्प जसे की रस्ता रुंदीकरण, मेट्रो, पाणी व मलनिस्सारण प्रकल्प […]Read More
नागपूर दि १३ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली […]Read More
नागपूर, दि. १३- मुंबईतील फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या नवीन योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केली. या योजनेमुळे मुंबईतील हजारो पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत. मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेल्या इमारतींचा फनेल झोन व इतर तांत्रिक अडथळ्यांमुळे अनेक इमारतींचा पुनर्विकास शक्य होत नव्हता. परिणामी उपलब्ध असलेला […]Read More
मुंबई, दि. 12 : राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी घोषित केलेली टोल माफी तत्काळ लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. इतकेच नाही, तर आतापर्यंत टोल म्हणून वसूल केलेली सर्व रक्कम विलंब न करता वाहन मालकांना परत करण्याचेही त्यांनी आदेश दिले आहेत. आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल-मुक्त प्रवेश देण्याच्या सरकारी घोषणेच्या […]Read More
पुणे, दि. १२ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे इथं 16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता, “प्लेसमेंट ड्राइव्ह”चे आयोजन करण्यात आले आहे. पुणेसहभागी कंपन्या: SL/ML/SLRead More
नवी दिल्ली, दि. १२ : केंद्र सरकारने 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी 11,718 कोटी रुपये मंजूर केले आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘जनगणना 2027’ ही दोन टप्प्यांमध्ये आयोजित केली जाईल. यानुसार, एप्रिल ते सप्टेंबर 2026 या दरम्यान घरांची सूची तयार केली जाईल आणि फेब्रुवारी 2027 मध्ये लोकांची प्रत्यक्ष गणना केली […]Read More