मुंबई दि. २ डिसेंबर – माझ्यावर जो आरोप करण्यात आला त्याच्याशी माझा दुरान्वये संबंध नाही, मात्र स्वतः कृत्य करायचं आणि दुसर्यावर गलिच्छ आरोप करायचे हा धंदा त्यांनी आयुष्यभर केलेला आहे यापेक्षा अधिक सांगायचं नाही. त्यामुळे जे हिस्ट्रीशिटर आहेत त्यांची यापूर्वीची हिस्ट्री समजून घेत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या आरोपाची सखोल चौकशी करावी आणि जे दोषी असतील […]Read More
मुंबई दि २ : मुंबईतील “दि चिल्ड्रेन्स एड सोसायटी एम्लॉईज युनियन यांनी शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या या संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना, परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना आणि रजा रोखीकरण यांसारखे सेवानिवृत्ती लाभ लागू करण्याच्या मागणी पत्रकार परिषदेत केली. यावेळी मोठ्या संख्येने आजी माजी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. १९२७ साली स्थापन […]Read More
मुंबई, दि २प्रजा फाऊंडेशनतर्फे आज 2 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातीत महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने नागरिकांचा जाहीरनामा 2025 मुंबई सीएसटी येथील प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आला. महापालिका सेवांची सक्षम अंमलबजावणी, पारदर्शक कारभारासाठी नागरी माहितीची उपलब्धता, महापातिका कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षणे आणि शहराच्या लोकाभिमुख विकासाला अग्रक्रम देणारी धोरणे यादृष्टीने आवश्यक असलेल्या सुधारणांचा समावेश या जाहीरनाम्यामध्ये […]Read More
मुंबई, दि २कॅनडा येथून आलेल्या बोगदा तंत्रज्ञानविषयक शिष्टमंडळाने (Canadian Tunnel Technologies Delegation) धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण), मुंबई किनारी रस्ता (उत्तर) आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत, त्यातील तंत्रज्ञानाबाबत आज (दिनांक २ डिसेंबर २०२५) सविस्तर माहिती जाणून घेतली. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील सभागृहात संगणकीय […]Read More
मुंबई, दि २सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे जनतेला विविध खेळ प्रकारांबरोबरच मॅरेथॉनच्या माध्यमातून देशाचे उज्ज्वल भवितव्य असलेल्या युवापीढी व जनतेला निरोगी तसेच सुदृढ समाजाची जडण घडण करण्याच्या उद्देशाने २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी ७ डिसेंबर रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. देशाचे पंतप्रधान […]Read More
बुलडाणा, दि, २ ..नगरपालिका निवडणुकीच्या मतदानात सत्ताधारी भाजपा महायुती रडीचा डाव खेळत आहे. निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे पण बुलडाण्यासह राज्याच्या विविध भागात तरी तसे होताना दिसत नाही. ग्रामीण भागातून गाड्यांमध्ये भरून लोकांना बुलडाण्यात आणून बोगस मतदान केले पण पोलीस व प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली. बोगस मतदान करणारे व […]Read More
विक्रांत पाटील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाया, पण तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात याच पायाला पैशाच्या आणि प्रशासकीय अनास्थेच्या वाळवीने पोखरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. लोकशाहीचा हा उत्सव उत्साहात साजरा होण्याऐवजी, तो पैशांच्या खेळाचे, निवडणूक आयोगाच्या सावळा गोंधळाचे आणि न्यायालयीन गुंतागुंतीचे एक मोठे प्रदर्शन ठरत आहे. एकीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचा अक्षरशः पाऊस […]Read More
मुंबई दि २ : गायमुख ते शिवाजी चौक (मीरा-भाईंदर) या दरम्यानचा मेट्रो लाईन 10 प्रकल्प वेगाने पुढे जात असून; 15 डिसेंबर पर्यंत निविदा प्रक्रिया सुरू होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. ते या अनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुख्यालय बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी महानगर अतिरिक्त आयुक्त आश्विन कुमार […]Read More
किरण सहस्त्रबुद्धे बोरिवली, मुंबई : सह्यगिरी ट्रेकर्स बोरिवली ग्रुपची ४० वर्षांनंतरची पुनर्भेट राष्ट्रीय उद्यानात उत्साहात पार पडली. दापोली, नाशिक, पेण, डोंबिवली व मुंबईतील ज्येष्ठ व तरुण गिर्यारोहक पुन्हा एकत्र आले. सभेची सुरुवात दिवंगत सहकाऱ्यांच्या श्रद्धांजलीने झाली. मकरंद मुळे यांनी दुसऱ्या पिढीची वाटचाल सांगितली, तर संजय चौगुले यांनी सह्यगिरीची स्थापना व “जोगिन शिखर” मोहिमेच्या आठवणी उजाळल्या. […]Read More
विक्रांत पाटील राज्यातील थंडीची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. बंगालच्या उपसागर आणि लगतच्या तामिळनाडू, पुद्दुचेरीवरील चक्रीवादळ दिटवा आता कमकुवत होऊन तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित झाले आहे. त्याच्या प्रभावाखाली, किनारी तामिळनाडू आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस होत आहे. तर, उर्वरित भारतात थंडीची लाट तीव्र होत […]Read More