मुंबई, दि. १६ : सर्वोच्च न्यायलयाने काही दिवसांपूर्वीच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. देशातील सर्वांत महत्त्वाचे आणि दाटलोवस्तीचे शहर असलेल्या मुंबई मनपा क्षेत्रातील कुत्र्यांना शेल्टर हाऊसमध्ये स्थानांतरीत करण्याच्या कामी पालिका प्रशासन शिस्तबद्ध कारवाई हाती घेत आहे. मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी पालिका प्रशासनाने एआय तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. […]Read More
मुंबई, दि. 16 : मुंबई उच्च न्यायालयअंतर्गंत मुंबई मुख्यालय तसंच, नागपूर व छत्रपती संभाजीनगर खंडपीठात एकूण 2331 रिक्त पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. पदाचे नाव आणि जागाशिपाई, हमाल, फराश […]Read More
लातुर, दि. 16 : लातूरमध्ये घडलेली ही घटना थरारपटालाही मागे टाकणारी आहे. एका बँक रिकव्हरी एजंटने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून विमा कंपनीकडून तब्बल एक कोटी रुपयांचा लाभ मिळवण्याचा डाव आखला. आरोपीचे नाव गणेश चव्हाण असून, त्याने आखलेली ही योजना पोलिसांच्या चातुर्यामुळे पूर्णपणे फसली. रविवारी सकाळी औसा तालुक्यात वनवाडा रोडवर एक कार भीषण आगीत जळून खाक […]Read More
जालना दि १७ : जालन्यात मोसंबी उत्पादक शेतकऱ्याची हृदयद्रावक अवस्था समोर आली आहे. मोसंबीला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने तब्बल 11 वर्ष जोपासलेली मोसंबीची बाग जेसीबीने उद्ध्वस्त केली आहे.जालन्याच्या दहिफळ येथील शेतकरी दिलीप काळे यांनी सुमारे 11 वर्षांपूर्वी त्यांच्या अडीच एकर शेतात 278 मोसंबीच्या झाडांची लागवड केली होती. मात्र मागील काही वर्षांपासून […]Read More
पुणे, दि.१६ :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचे निधन झाले असले, तरी त्यांचे विचार आणि कार्य अमर आहे. “बाबांनी आयुष्यभर जोपासलेली सामाजिक चळवळ यापुढेही अविरत सुरू राहावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,” अशी ठाम ग्वाही विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. बाबा आढाव यांच्या निधनानंतर डॉ. नीलम गोऱ्हे […]Read More
मुंबई, दि. १६ : कामगार राज्य विमा योजना रुग्णालय, कांदिवली ( पूर्व) मुंबई येथील रुग्णालयातील रक्तपेढी विभाग तंत्रज्ञ तथा रक्तदान शिबिरांचा विक्रम करणारे श्रीधर बुधाजी देवलकर यांना नुकताच कथाकार, कवी आणि व्यंगचित्रकार हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा छोटेखानी सन्मान सोहळा शिव आरोग्य सेना, शिवसेना भवन, दादर येथे आयोजित करण्यात आला होता. शिवसेना शिव आरोग्य […]Read More
जालना दि १६ : जालना जिल्ह्यात वाढत्या थंडीचा गहू पिकाला मोठा फायदा होत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना वेग आला असून आतापर्यंत सरासरी 35 हजार 702 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आली आहे. गहू पिकाच्या चांगल्या वाढीसाठी थंड वातावरण पोषक ठरत आहे. सध्या जालना जिल्ह्यात थंडीचा पारा चांगलाच घसरल्याने गहू पिकाच्या वाढीस अनुकूल वातावरण निर्माण […]Read More
विक्रांत पाटील मुंबईच्या आगामी महापालिका निवडणुकीचे भवितव्य दलित मतांच्या ध्रुवीकरणावर अवलंबून आहे. राजकीय पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई बनलेल्या या रणधुमाळीत, दलित समाज हा एक निर्णायक मतदारसंघ म्हणून उदयास येत आहे, जो एका विशिष्ट विचाराभोवती एकवटून निवडणुकीचे निकाल बदलण्याची क्षमता ठेवतो. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासमोर एक गंभीर प्रश्न आहे: मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात दलित […]Read More
नवी दिल्ली, दि. १५ : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून तब्बल चार हजार १४० नव्या जागांना मान्यता देण्यात आली आहे. या जागांचा प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीत समावेश होण्याची शक्यता असल्याने, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात १८१ नव्या जागा महाराष्ट्रातही या निर्णयाचा लाभ होणार असून, राज्यात एकूण १८१ नव्या पदव्युत्तर जागांची भर […]Read More
नवी दिल्ली, दि. १५ : मोदी सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MGNREGA) रद्द करून नवीन ग्रामीण रोजगार कायदा आणण्याच्या तयारीत आहे. सरकारने यासंबंधीच्या विधेयकाची प्रत लोकसभा खासदारांमध्ये वितरित केली आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार विधेयक संसदेच्या सध्याच्या हिवाळी अधिवेशनात सादर केले जाऊ शकते. विधेयकाचे नाव ‘विकसित भारत-रोजगार आणि उपजीविका हमी (ग्रामीण) मिशन (VB-G RAM […]Read More