मुंबई, दि. ८ :- राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या सोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च […]Read More
गुरुग्राम, दि ८- निसान मोटर इंडियाने आज आपल्या नवीन गाडीचे नाव जाहीर केले आणि जागतिक एसयूव्ही लाइनअपमधील आवृत्तीच्या डिझाइनची आकर्षक झलक सादर केली: ती म्हणजे ऑल-न्यू निसान टेक्टॉन. निसानच्या महत्वाकांक्षेची ओळख पटवणारे नावटेक्टॉन” हे नाव ग्रीक असून त्याचा अर्थ “कारागीर” किंवा “आर्किटेक्ट” आहे. हे निसानच्या अचूक अभियांत्रिकी आणि जीवन समृद्ध करणाऱ्या नावीन्यपूर्णतेच्या नीतिमत्तेशी सुसंगत आहे. […]Read More
मुंबई, दि. ७ : राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण सुनिश्चित करण्यासंदर्भात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. ही समिती सर्व संबंधित घटकांशी / संस्था / व्यक्ती यांच्याशी सांगोपांग चर्चा करणार आहे. समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने tribhashasamiti.mahait.org हे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे. संकेतस्थळावर त्रिभाषा धोरणाबाबत […]Read More
मुंबई, दि ८– सोलापूर आणि मराठवाडा परिसरातील पूरग्रस्तांसाठी मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन तर्फे जमा करण्यात आलेला रु. १,५१,०००/- इतका मदत निधी आज मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री सहायता निधीत सुपूर्द करण्यात आला. या उपक्रमाचे नेतृत्व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी केले. या निधी संकलन मोहिमेत संघटनेच्या महिला सदस्यांनी विशेष उत्साहाने […]Read More
मुंबई, दि. ७ : राज्य सरकारच्या वतीने आज अखेर अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांसाठी मदत पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. 31 हजार 628 कोटी रुपयांचे मोठा पॅकेज आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा जास्तीत जास्त पैसा दिवाळीच्या आधी, शेतकऱ्यांना देता येईल, असा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More
मुंबई, दि. ७ : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि बहुप्रतिभावान अभिनेता सचिन पिळगावकर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी कारण आहे त्यांचा एक भावनिक आणि भाषिक दृष्टिकोनातून विचार करणारे विधान – “माझी मातृभाषा मराठी आहे, पण मी विचार करतो उर्दूत.” हे विधान त्यांनी अलीकडे एका मुलाखतीत व्यक्त केले आणि त्यावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू […]Read More
मुंबई, दि. ७ : अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा दिग्दर्शक म्हणून नवा चित्रपट येत्या 10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे . पण या चित्रपटाच्या नावावरून सध्या वादाला सुरुवात झाली आहे . मनाचे श्लोक चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवावा आणि चित्रपटाचे नाव बदलावे अन्यथा समर्थ भक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा ट्रस्टी प्रवीण कुलकर्णी यांनी दिलाय सज्जन गड […]Read More
मुंबई, दि. ७ : केंद्र सरकारने UPI प्रणालीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. UPI (Unified Payments Interface) चालवणाऱ्या राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या नवीन बायोमेट्रिक फीचर्सना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे UPI वापरकर्ते आता त्यांच्या चेहऱ्याच्या ओळखीचा (Face Recognition) आणि बोटांच्या ठशांचा (Fingerprint Authentication) वापर करून सहज आणि सुरक्षितपणे डिजिटल पेमेंट […]Read More
मुंबई, दि ०७ : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त मच्छिमार बांधवांसाठी व मच्छीमारांच्या बोटींच्या नुकसान भरपाईसाठी १०० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. याची घोषणा आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र […]Read More
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र शासनाने राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी , नाशिक, जळगाव आणि पुणे जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर फेरबदल करण्यात आले आहेत. पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यांचे प्रचंड व्यवस्थापन लक्षात घेऊन सध्याचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती कुंभमेळा आयुक्त, नाशिक म्हणून करण्यात आली […]Read More