नवी दिल्ली, दि. ३ : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या स्थापनेच्या २५ वर्षांचा गौरवशाली प्रवास साजरा करत रौप्य महोत्सवी वर्षात प्रवेश केला आहे. १ ऑक्टोबर २००० रोजी स्थापन झालेल्या BSNL ने गेल्या पंचवीस वर्षांत भारताच्या शहरी आणि ग्रामीण भागांना डिजिटल पायाभूत सुविधांनी जोडण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. देशाच्या डिजिटल प्रगती आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने […]Read More
मुंबई, दि. ३ : महाराष्ट्रातील व्यापार व उद्योग जगताला मोठा दिलासा देत, राज्य सरकारने आयात-निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बॉन्ड बंद करून त्याऐवजी ‘ई-बॉन्ड’ प्रणाली सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा दुवा ठरणारे हे पाऊल असून, व्यवहार सुलभ करणाऱ्या प्रक्रियेला गती देईल. असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ई-बॉन्ड सुरू […]Read More
मुंबई, दि. ०३ : रस्ता अपघातामध्ये ज्या पद्धतीने ‘ गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्यास अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात. त्याच पद्धतीने सायबर फसवणुकीमध्येही ‘गोल्डन अवर’ महत्वाचा आहे. जेवढी विनाविलंब तक्रार द्याल, तेवढी फसवणूक झालेली रक्कम वाचविणे आणि परत मिळविणे सोयीचे होते. त्यामुळे सायबर फसवणूक झाल्याचे समजल्यास तातडीने विनाविलंब १९३० किंवा १९४५ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार द्यावी, असे […]Read More
मुंबई, दि ३: नवरात्रीच्या अष्टमी निमित्त सीएसटी येथील अंतर योग फाउंडेशन गुरुकुलाने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा दुर्गा स्वरूप मानून शास्त्रोक्त पूजनाने सन्मान करण्यात आला. त्याच दिवशी कुमारिका पूजन आणि भैरव पूजन देखील विधिवत पार पडले, ज्यात बालक आणि उपस्थित साधकांनी देवीच्या विविध रूपांचे पूजन केले. महिला शक्तीचा गौरवअंतर योगच्या अनोख्या पद्धतीनुसार, […]Read More
मीरा-भाईंदर दि ३ :मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या जनतानगर झोपडपट्टीतील बी.एस.यु.पी. (Basic Services for Urban Poor) योजनेतील घरे पात्र लाभार्थ्यांना लवकरच मिळणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनेबाबत नागरिकांमध्ये नाराजी होती. त्याची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी तत्काळ पावले उचलली आहेत. मंत्री सरनाईक यांनी महानगरपालिका आणि गृहनिर्माण विभागाला स्पष्ट निर्देश दिले […]Read More
मुंबई, दि. ०३: राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय दुग्धव्यवसाय अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा उद्देश राज्यातील दूध उत्पादन कमी असलेल्या भागांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी दिर्घकालीन उपाययोजना सुचविणे आणि सहकारी व खाजगी दूध संघांसह शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करणे हा असल्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. […]Read More
सांगली दि ३ : नाट्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनी या पुरस्काराचा वितरण होणार आहे. मानपत्र, 25 हजार रुपये रोख रक्कम शाल श्रीफळ आणि गौरव पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नाट्यकर्मींना गेल्या […]Read More
१९७८ साल ! महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. तत्पूर्वी १९७७ साली भारतीय राजकारणातील अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या सरकारला उलथवून लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार केंद्रात आले होते. इंदिरा गांधी यांनी २६ जून १९७५ ला आणिबाणी लादून भल्या भल्यांना तुरुंगात डांबले होते. इतकेच काय तर कॉंग्रेस मधल्या तरुण तुर्क […]Read More
नागपूर, दि. २ : येथील रेशीमबाग मैदानावर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्षाचा विजयादशमी मेळावा अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा ठरला. यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सोबत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन […]Read More
नवी दिल्ली: (२ ऑक्टोबर) पूर्व लडाखमधील सीमावादामुळे तणावग्रस्त झालेले संबंध पुन्हा निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाच वर्षांच्या अंतरानंतर, भारत आणि चीन या महिन्याच्या अखेरीस थेट विमानसेवा पुन्हा सुरू करतील. चीनच्या तियानजिन शहरात शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाल्यानंतर एक महिन्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने […]Read More