मुंबई, दि. ४ – मुलुंड ते मानखुर्द या उत्तर पुर्व लोकसभा क्षेत्रातील अनेक कामे प्रलंबित असून याबाबत पालिकेचे अधिकारी उदासिन असल्याचे दिसून येत आहे. याबाबत वार्ड निहाय वारंवार तक्रारी करुनही लोकोपयोगी कामे होत नसल्याची तक्रार खा. संजय दिना पाटील यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली. याबाबतचे एक पत्र त्यांना दिले असून पालिका अधिका-यांची एक […]Read More
मीरा-भाईंदर दि ५ : बीएसयूपी (Basic Services for Urban Poor) योजनेअंतर्गत गेल्या १६ वर्षांपासून आपल्या हक्काच्या घरासाठी प्रतीक्षा करणारे जनता नगर आणि काशी चर्च परिसरातील रहिवासी यांनी अखेर शेवटी परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या कडे मदतीसाठी धाव घेऊन गेले. शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी त्रस्त नागरिकांनी आपल्या समस्या आणि अडचणी […]Read More
अमरावती दि. ५ : अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजात आज सकाळी 5 वाजता तीर्थ स्थापनेने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 57 व्या पुण्यतिथी महोत्सवाला झाला प्रारंभ झाला. तीर्थ स्थापनेला हजारो गुरुदेव भक्त उपस्थित होते, सामुदायिक ध्यानानंतर गुरूकुंज नगरी मधून संत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान होते. त्यांनी आपल्या खंजिरी […]Read More
मुंबई, दि. 4 : अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘शक्ती’ (Shakhti) चक्रीवादळ आता अधिक तीव्र झाले असून त्याचे रूपांतर ‘तीव्र चक्रीवादळी वादळ’ (Severe Cyclonic Storm) मध्ये झाले आहे. पालघर जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, रायगड , सिंधुदुर्ग येथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या काळात जिल्ह्याच्या समुद्रकिनारपट्टी भागात वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 ते 7 […]Read More
मुंबई, दि. ४ : लांबलेल्या पावसाळ्यामुळे यावर्षी ऑक्टोबर हीटपासून नागरिकांची सुटका होणार आहे. सहा वर्षांनंतर ऑक्टोबरची तीव्रता कमी असण्याची स्थिती उद्भवणार आहे. ९ ते २३ ऑक्टोबर या काळात मोठा दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याने काही दिवसांपूर्वीच बदलत्या वातावरणाचा अभ्यास केला. त्यानंतर जारी करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार ९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत थंडी वाढून पाऊसही पडेल. […]Read More
मुंबई, दि. ४ : केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या (AYUSH Ministry) धर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती केंद्रीय आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. ‘आयुष’च्या माध्यमातून निरोगी, सशक्त आणि विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुण्यातील कोरेगाव […]Read More
अहिल्यानगर, दि. 4 : देशात सध्या सीएनजी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असून, सीएनजी हे पर्यावरणपूरक आणि सर्वात स्वस्त इंधन माध्यम मानले जाते. यामुळे देशभरात सीएनजी गॅसची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर भारतातील पहिला सीएनजी गॅस निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्यात आला आहे. उद्या या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ : सध्या दिल्लीत जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप सुरू आहे. यासाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम परिसरात वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप प्रशिक्षणासाठी आलेल्या जपानचे प्रशिक्षक मीको ओकुमात्सू (Meiko Okumatsu) आणि केनियाचे प्रशिक्षक डेनिस मरागिया (Dennis Maragia) यांना एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. या घटनेनंतर स्टेडियममध्ये तातडीने कुत्रे पकडणाऱ्यांना बोलावण्यात आले. राजधानी दिल्लीतील भटक्या […]Read More
मुंबई, दि. 4 : मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात लहान मुलांच्या मृत्यूच्या धक्कादायक घटनेनंतर केंद्र सरकारने मोठी पाऊले उचलली आहेत. या घटना दूषित कफ सिरपशी जोडल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य सेवा महासंचालनालयाने देशभरातील डॉक्टरांसाठी आणि पालकांसाठी महत्त्वाचा सल्ला जारी केला आहे. DGHS ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 2 वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीची औषधे देऊ […]Read More
चंद्रपूर दि ४ :- भद्रावती तालुक्यातील मौजा कुरोडा येथील जमिनीच्या मालकी प्रकरणात न्यायालयाच्या स्पष्ट आदेशाची अंमलबजावणी न करता, ‘मालकी हक्काबाबत वाद आहे’ असा ठपका ठेवत प्रकरण निकाली न काढल्याने भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर महसूल व वन विभागाने मोठी कारवाई करत दोघांनाही तत्काळ निलंबित केले आहे. विशेष म्हणजे, काम होत […]Read More