कोल्हापूर दि ६ : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेच्या वतीनं प्रतिष्ठित ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान कोल्हापूरमधील गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात शनिवारी (4 ऑक्टोबर) भव्य समारंभात दिला गेला. यावेळी अभिनेते मोहन जोशी, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, वैद्यकीय […]Read More
पुणे, दि ५ : ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने देण्यात येणारा ‘समाजस्नेह पुरस्कार’ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. दत्त संप्रदायातील महत्त्वाचे क्षेत्र असणाऱ्या कर्नाटकातील श्री माणिकप्रभू संस्थानचे पीठाधीश ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या हस्ते पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात रविवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजता हा पुरस्कार प्रदान […]Read More
पुणे, दि ५ : लिला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) — शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेली सामाजिक संस्था — हिने आपल्या कार्याचा ३० वर्षांचा अभिमानास्पद टप्पा गाठला आहे. या निमित्ताने ३० वा पदव्युत्तर शिष्यवृत्ती वितरण सोहळा रविवार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी देवांग मेहता ऑडिटोरियम, पर्सिस्टंट सिस्टिम्स, पुणे येथे उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे माजी […]Read More
चंद्रपूर दि ५ :- जून महिन्या पासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर महिन्यातही थांबण्याचं नाव घेत नाहीये..! सप्टेंबर महिनाभर अतिवृष्टीचा तडाखा सहन केलेल्या जिल्ह्यात, आता ऑक्टोबरमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली .आज सायंकाळच्या सुमारास झालेल्या तासाभराच्या पावसाने चंद्रपूर शहर अक्षरशः पाण्याखाली गेलं. गिरनार मार्गावरील एसबीआय बँकेसमोर नागरिकांना गुडघ्यापर्यंतच्या पाण्यातून वाट काढावी लागली, तर जयंत टॉकीज चौकातही हीच […]Read More
नाशिक,दि.५ :- नाशिक-दिल्ली ही आठवड्यातून तीनच दिवसांवर मर्यादित करण्यात आलेली विमानसेवा आता पूर्ववत करण्यात आली असून ही सेवा आता दररोज दिवसांतून दोन वेळा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे नाशिक दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. नवी दिल्ली विमानतळावरील Runway (10/28) या धावपट्टीचे काम १५ जूनपासून सुरू करण्यात आल्याने नाशिक-नवी दिल्ली विमानसेवा रोजऐवजी आठवड्यातून […]Read More
मीरा-भाईंदर दि ५ : मीरा -भाईंदर शहरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जुना इमारत पुनर्विकास, ७९-ए प्रक्रिया, डीसी कंवर्जन, ७/१२ उतारा, सोसायटी नोंदणी यांसारख्या गुंतागुंतीच्या विषयांवर स्पष्टता आणण्यासाठी व त्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या पुढाकारातून रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी पद्मभूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह, मेडतीया […]Read More
अहिल्यानगर, दि ५सहकार चळवळीला बदनाम करायचे, निस्तेज करायचे आणि नंतर सर्व काही हडप करायची वृत्ती फोफावली होती. सहकारातील बेशिस्त आणि एकाधिकारशाहीला देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी लगाम घालून भाकरी फिरवण्याचे महत्वाचे काम केले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यूपीए सरकारच्या कालावधीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केवळ दोन लाख कोटी रुपयांची आर्थिक […]Read More
मुंबई, दि ५ :मुंबई, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध शाहुवाडी तालुक्यामध्ये राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारण्यास तत्वता अंतिम मान्यता मिळाली असून महाराष्ट्र शासनाचे माजी अर्थसचिव सुरेश गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश आले आहे, सुरेश गायकवाड यांच्या आणि राज्य सरकारच्या अभिनंदन ठराव आजच्या शाहूवाडी तालुका बौद्ध सेवा संघाच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी सुरेश गायकवाड यांच्यावर अभिनंदन […]Read More
नागरिकांच्या आरोग्यावर विषारी छटा टाकणाऱ्या भेसळखोरांना वेसण घाला-डॉ.हुलगेश चलवादी
पुणे, दि ५ :- सणासुदीच्या काळात दूध,मिठाई, पनीर, तूप, सुकामेवा यासह विविध खाद्यपदार्थ आणि सर्वसामान्यांना दिला जाणाऱ्या शिधा मध्ये होणारी भेसळ चिंतेची बाब आहे. ही भेसळ केवळ नफेखोरी नसून नागरिकांच्या आरोग्यावर केलेला उघड हल्ला आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्यावर विषारी छटा टाकणाऱ्या भेसळखोरांना वेसण घालण्याची मागणी यानिमित्ताने बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी, […]Read More
मुंबई, :मुंबईतील रिक्त जमिनीवर राज्य सरकारने त्वरितच घरे बांधावीत, अन्यथा गिरणी कामगारांमध्ये असंतोष वाढेल,असा सावधगिरीचा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी गिरणी कामगारांच्या सभेत बोलताना दिला आहे.गिरणी कामगारां च्या घरांच्या अनिर्णि त प्रश्नावर बोलताना गोविंदराव मोहिते यांनी पुढे म्हटले आहे की, वरळी येथील सेंचुरी मिलची लीज संपल्यानंतर,सहा एकर जमीन मुंबई महानगर पालिकेच्या […]Read More