स्टॉकहोम, दि. ६ : नोबेल पुरस्कार 2025 मध्ये वैद्यकशास्त्रातील प्रतिष्ठित पुरस्कार मेरी ई. ब्रन्को, फ्रेड राम्सडेल आणि शिमोन सकागुची यांना प्रदान करण्यात आला आहे. स्टॉकहोममधील करोलिंस्का इन्स्टिट्यूटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी झालेल्या घोषणेनुसार, या तिघांनी परिधीय प्रतिकारशक्ती सहनशीलते (Peripheral Immune Tolerance) विषयावर केलेल्या मूलभूत संशोधनासाठी हा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या संशोधनामुळे शरीरातील टी-रेग्युलेटरी पेशी (Treg cells) […]Read More
नवी दिल्ली,दि. ६ : भारतीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले असून यंदा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिला टप्पा 6 नोव्हेंबर रोजी आणि दुसरा टप्पा 11 नोव्हेंबर रोजी पार पडेल. मतमोजणी 14 नोव्हेंबर रोजी होणार असून सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबरला संपत आहे. एकूण 243 जागांसाठी ही निवडणूक होणार असून त्यापैकी 38 […]Read More
मुंबई, दि. ६ : प्रयागराज येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 सुरक्षित पार पाडण्यासाठी नाशिक प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आहे. कोट्यवधी भाविकांचे आगमन लक्षात घेऊन गर्दी नियंत्रण आणि वाहतूक नियोजनासाठी महापालिका आणि शहर पोलीस दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. या आराखड्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे, संपूर्ण […]Read More
मुंबई दि ६ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग सज्ज आहे. कुशल मनुष्यबळ हे देशाच्या विकासात मोठे योगदान देत असते. सर्वांना व्यावहारिक आणि दर्जेदार शिक्षण देणे, देशातील उद्योग तसेच आवश्यक त्या क्षेत्राला अनुसरून गरजेनुसार तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण प्रणाली विकसित करणे, युवक-युवतींचे विकसित […]Read More
मुंबई, दि. ६ – मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत असून त्यासाठीच तलावांचे नियमन आणि मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यासारखे चांगले निर्णय घेतल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. मराठवाडा विभागातील मत्स्य शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत मंत्रालयात आज बैठक झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस मत्स्य आयुक्त किशोर तावडे, मत्स्य उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक […]Read More
मुंबई, दि. ६ – नाशिक विभाग विकास कार्यक्रम २००९ अन्वये नाशिक येथे गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर चित्रपट सृष्टी निर्माण करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. या चित्रनगरीसाठी प्रस्तावीत असलेला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीचा परिसर नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुसंपन्न व सुंदर आहे. त्याचप्रमाणे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे इगतपुरी पासून मुंबईचे अंतरसुद्धा लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. त्यामुळे या […]Read More
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र सौर पॅनेल निर्मिती क्षेत्रात देशात आघाडी घेत आहे. या क्षेत्रामध्ये होत असलेल्या भरीव कामामुळे मोठी ‘ग्रीन इको सिस्टीम’ निर्माण होणार आहे. ग्रीन स्टील हे नवीन क्षेत्र असल्याने ग्रीन स्टील संदर्भात धोरण तयार करण्यासाठी एका समितीचे गठण करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची १३ वी […]Read More
मुंबई, दि ६: मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी महायुती बीएमसीमध्ये सत्तेत आल्यानंतर महापालिका प्रशासनात तरुण (Gen Z) विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी एक नवीन इंटर्नशिप प्रोग्राम जाहीर केला. या इंटर्नशिप कार्यक्रमाद्वारे तरुण विद्यार्थी शहरी नियोजन आणि महापालिका प्रशासनत सुधारणा करण्यासाठी योगदान देतील, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले. जगातील सर्वात मोठ्या युवा-संचालित नॉन […]Read More
मुंबई दि ६ — गोवा हिंदू असोसिएशनने सन २०२५ ते २०२७ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली असून, या कार्यकारिणीच्या वतीने एक भव्य वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४.३० ते ८.३० या वेळेत दादर हिंदू कॉलनीतील प्राचार्य बी.एन. वैद्य सभागृहात पार […]Read More
चंद्रपूर दि ६ :- उमा नदीच्या पुलावर रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेत दुचाकीस्वारांचा वाघाशी सामना झाला. पट्टेदार वाघ अचानक रस्त्यावर आल्याने क्षणभरात मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ आली होती; मात्र दुचाकीस्वारांनी प्रसंगावधान राखत थोडक्यात जीव वाचविला.शिवणी येथे जेवणासाठी गेलेले रत्नापूर-नवरगाव येथील काही नागरिक चारचाकी वाहनातून परतत असताना उमा नदीवरील पुलावर त्यांना रस्त्याच्या मधोमध पट्टेदार वाघ […]Read More