नाशिक, दि. ९ : मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुसकान झाले आहे. मायबाप सरकार बळीराजाला भरीव मदत देईल अशी आशा असताना राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले. हे पॅकेज शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले पण शेतकऱ्यांसाठी एका दमडीचीही […]Read More
पुणे, दि ९: शिवाजीनगर, मॅाडेल कॉलनी परिसरातील महिलांसाठीकोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने महाभोंडला तसेच भव्य लकी ड्रॅ कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस रविंद्र साळेगावकर यांनी केले होते.आदिशक्ती जगदंबा माता नवरात्र उत्सव समिती वडारवाडी, वीर नेताजी तरूण मंडळ भैय्यावाडी, अखिल पोलिस लाईन मित्र मंडळ ट्रस्ट या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभाग […]Read More
मुंबई, दि. ९ : माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार असून याबाबत मंत्रालयात येत्या आठवड्यात बैठक ही घेण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज येथे दिली. आज मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या अशा माहिम किल्ला परिसराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुंबई […]Read More
मुंबई दि. ९ : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातील सह दुय्यम निबंधक कार्यालयाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान टेबलच्या ड्रॉवरमध्ये पाच हजारांची रोकड आढळून आल्याने सह दुय्यम निबंधक, वर्ग-२ अ.तु.कपले यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. महसूलमंत्र्यांच्या या छाप्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी नागपूर शहर क्रमांक ४ […]Read More
बार्बाडोस, दि ९ – भारतातील डिजिटल परिवर्तन ही संसदीय लोकशाहीसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. या संदर्भातील तांत्रिक प्रगतीने लोकशाही व्यवस्था आणखी बळकट आणि गतीमान झाली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये या तंत्रज्ञानामुळे शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकता, जबाबदारी आणि सहभाग वृध्दिंगत होत आहे, असे मत महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी मांडले. बार्बाडोस येथे […]Read More
मुंबई, दि. ९ : राज्यातील जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, या यादीतील नावे https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार […]Read More
ठाणे दि ९ : चांदीबाई महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी हे पनवेलच्या नेरे येथील कृष्ठरोगी, वृद्धाश्रम असलेल्या शांतीवनात गेली २४ वर्षे दिवाळी साजरा करतात. यंदाचे २५ वर्ष असून १२ ऑक्टोबरला समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोगी आणि वृद्धासोबत दिवाळी साजरी केली जाणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी, तबलावादक विवेक भागवत यांच्यासह अनेक मान्यवर माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. नवे […]Read More
मुंबई, दि ९रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब व रिपब्लिकन कामगार सेना राज्याध्यक्ष पत्रकार युवराज दादा बनसोडे यांच्या आदेशाने उल्हासनगर 4 महात्मा फुले नगर भीम कॉलनी, भीम नगर 4 नंबर ओटी उल्हासनगर मधील नागरिकांना गेल्या 4 महिने झाले महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण मंडळाने विज बिल पाठवलेच नाही परंतु […]Read More
मुंबई, दि ९ऐरोलीतील श्रीमती सुशीला देवी देशमुख विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकणारी अनुष्का केवळे या विद्यार्थिनीच्या बेंच खाली कॉपी सदृश्य चिट्टी सापडल्यामुळे शाळेतील देशमुख नामक शिक्षिकेने तुम्ही झोपडपट्टी तील मुली अशाच असतात अश्या प्रकारचे वक्तव्य करून अनुष्का हिला अनेक विद्यार्थ्यांसमोर अपमानित केले. त्यामुळे अनुष्काने शिक्षकांकडून झालेल्या अपमानास्पद त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. वर्गात […]Read More
ठाणे दि ८ : दिनांक ७ व ८ सप्टेंबर रोजी सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय,शहापूर या ठिकाणी संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठीय आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा २०२५-२६ मध्ये ,मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्या च्या तीन पैलवानांनी ð¥सुवर्ण तर दोन कांस्यð¥ पदक जिंकले . पै.विशाल जाधव याने ९७ किलो वजनी […]Read More