रत्नागिरी, दि.१२ : मंडणगड येथे झालेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेल, या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्नशील रहाल. जेणेकरुन बाबासाहेबांचे सामाजिक आणि आर्थिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली. मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन […]Read More
ठाणे दि. १२ – जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से) यांची बदली जिल्हाधिकारी, जळगाव या पदावर करण्यात आली असून, त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे (भा.प्र.से) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. रोहन घुगे यांनी दि. ८ ऑक्टोबर, २०२५ रोजी मध्यान्होत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे या […]Read More
मुंबई, दि. ११ : मुंबईतील कबुतरखान्यावरून निर्माण झालेला वाद काहीसा शमला असताता आता पुन्हा या प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जैन मुनी नीलेशचंद्र यांनी आज ‘शांतिदूत जनकल्याण पक्षाची घोषणा केली. विशेष म्हणजे हा पक्ष आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे.जैन समाजाचे चिन्ह हे शांतिदूत कबुतर आहे. कबुतरांविरोधात जे आहेत, त्यांच्याशी आमचा […]Read More
मुंबई, दि. ११ : भारतीय कंपन्यांचे आणि भारतीयांचा इराणशी असलेले संबंध अमेरिकेला खुपत आहेत. त्यामुळे अमेरिकेने भारतीय कंपन्या आणि भारतीय व्यक्तींवर कारवाई केली आहे. यात 7 मुंबईतील कंपन्यासंहित इतर दोन भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. तसेच 8 भारतीय व्यक्तींचा समावेश आहे. अमेरिकेने आरोप केला आहे की, या कंपन्या आणि कारवाई करण्यात आलेले व्यक्ती हे इराणचे तेल, […]Read More
ठाणे,दि.११ :- ठाणे येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत – २०२५ अंतर्गत ५ हजार ३५४ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत संपन्न झाली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी […]Read More
मुंबई, दि. ११: ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने’चा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृह, पुसा, नवी दिल्ली येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे झाला. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेत राज्यातील ९ जिल्ह्यांची निवड झाली असून केंद्राच्या व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून तेथील शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे […]Read More
मुंबई, दि. ११ : राखणाऱ्या जमीन मोजणीचा निपटारा आता ३० दिवसांत होणार आहे. महसूल विभागाने परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, राज्य सरकारने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली. निर्णयामुळे राज्यात प्रलंबित असलेली सुमारे तीन कोटी १२ लाख मोजणी प्रकरणे वेगाने मार्गी लागतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले […]Read More
Mrs Universe 2025 मध्ये भारताने इतिहास रचला आहे.फिलिपिन्समधील मनीला येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या 48 व्या आवृत्तीचा बहुमान भारताच्या शैरी सिंग (Sherry Singh) यांनी मिळवला आहे. तब्बल 120 सौंदर्यवतींना मागे टाकून शैरी सिंग यांनी हा मानाचा मुकुट जिंकला आहे. शैरी सिंग यांना क्राऊन परिधान करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात […]Read More
नवी दिल्ली, दि. 11 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुपारी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत (IARI) कृषी क्षेत्रासाठी दोन प्रमुख योजनांचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी ११,४४० कोटी रुपयांच्या डाळी उत्पादन अभियान योजना आणि २४,००० कोटी रुपयांच्या पंतप्रधान धान्य कृषी योजनेचे उद्घाटन केले. याशिवाय, आंध्र प्रदेशमध्ये एकात्मिक शीत साखळी आणि मूल्यवर्धन सुविधा, उत्तराखंडमध्ये ट्राउट फिशरीज, नागालँडमध्ये […]Read More
पुणे प्रतिनिधी: पंप,व्हॉल्व्ह आणि संबंधित प्रणाली क्षेत्रातील आघाडीची जागतिक कंपनी केएसबी लिमिटेडला जीपीटीडब्ल्यूने (GPTW) “ग्रेट प्लेस टू वर्क” प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. ही प्रतिष्ठित मान्यता कंपनीची उत्कृष्ट कार्य संस्कृती,पारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांचे समाधान दर्शवते. जीपीटीडब्ल्यू(GPTW)ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी कर्मचाऱ्यांच्या अनुभव आणि कार्य संस्कृतीच्या आधारे जगभरातील कंपन्यांचे मूल्यांकन करते.ती विश्वास,पारदर्शकता,स्वच्छता आणि कर्मचारी सहभाग या मूल्यांमध्ये […]Read More