मुंबई दि १४ : राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यातून जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत बांबू उत्पादनात महाराष्ट्राचे स्थापन आणखी बळकट करण्यात येणार आहे. राष्ट्रीय बांबू मिशन आणि महाराष्ट्र मिशन २०२३ शी सुसंगत […]Read More
मुंबई दि १४ : “अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची शेती, घरे, जनावरे आणि जगण्याची साधनं उद्ध्वस्त झाली आहेत. अशा काळात समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारी स्वीकारून मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दाखवलेला हा सामाजिक बांधिलकीचा आदर्श केवळ प्रेरणादायी नाही, तर सहकार चळवळीच्या ‘सामूहिक कल्याण’ या तत्वाला खऱ्या अर्थाने न्याय देणारा आहे. पीडीसीसी […]Read More
कोल्हापूर दि १४ : ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्याप्रकरणी संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमुर्ती शिवकुमार दिगे यांच्याकडून जामीन मंजूर करण्यात आला.गेल्या दहा वर्षांपासून हा खून खटला सुरू आहे एसआयटीच्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयाने अनेकदा ताशेरे ओढले होते मात्र आज […]Read More
मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या पोर्टलचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचे पोर्टल मुळे अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद होणार आहे, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. यावेळी […]Read More
मुंबई दि १४ : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सुरू केलेल्या चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने दिवाळीच्या पूर्वसंध्येला अवघाचि संसार” चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. एनएफडीसी -एनएफएआय यांच्या विशेष सहकार्याने रसिकाना १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ वा. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी येथील तिसऱ्या मजल्यावरील लघु नाट्यगृहात “अवघाचि संसार” हा अजरामर […]Read More
मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर, २०२५(उद्योग विभाग)महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर. धोरण कालावधीत ५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती. राज्यात १५ समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करणार. कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेण्यात येणार.राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना. शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय. (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य […]Read More
पुणे, दि १४: बोपोडी परिसरातील जनसेवक सरचिटणीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, संस्थापक /अध्यक्ष- गोदाई सोशल फाउंडेशन विनोदभाऊ दादासाहेब रणपिसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांत वृक्षारोपण, मोफत नेत्र तपासणी शिबीर, मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मोफत शुगर व ब्लडप्रेशर तपासणी तसेच अभिष्टचिंतन सोहळा यांचा समावेश आहे. या उपक्रमांची सुरुवात मंगळवार, दि. […]Read More
पुणे, दि १४ राज्यात अनुसूचित जातींमध्ये (एससी) उपवर्गीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती सरकारने दिली आहे. मात्र वर्गीकरणाच्या प्रक्रियेवर बहुजन समाज पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. वर्गीकरणामुळे सामाजिक एकतेला तडे जाऊ शकतात, अशी चिंता पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी सोमवारी (ता.१३) व्यक्त केली. सर्वोच्च […]Read More
मुंबई, दि १४नुकताच नवभारत इन्फ्लुएंसर समिट २०२५, नवभारत मीडिया ग्रुपतर्फे आयोजित, हॉटेल ताज द ट्रीज, विक्रोळी, मुंबई येथे पार पडला त्यात ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील व त्यांची समाजसेविका कन्या राजोल संजय पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमात कला, मनोरंजन आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्वांची उपस्थिती होती. प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता, विनोदी कलाकार […]Read More
ठाणे, दि १४ठाणे येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसे यांच्याद्वारे आयोजित धडक मोर्चामध्ये ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील सहभागी झाले. यावेळी शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्त्यांसह या मोर्च्यात भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी अनेक ठाणेकरांनी सहभाग घेतला.ML/ML/MSRead More