मुंबई, दि १ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी 5122 एमपीएससीद्वारे नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार असून, एकाचदिवशी 10,309 उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील. अशाप्रकारचा हा इतिहासातील […]Read More
मुंबई, दि. १ : मंत्रालयात विविध खात्यात नियुक्त करण्यात आलेले सल्लागार आयटी विभागाकडून एम्पॅनेल्ड करण्यात आले असले तरी त्याची पुढची कुठलीही माहिती महा आयटीकडे पुढे देण्यात येत नाही. त्यामुळे कोणती एजन्सी, अथवा व्यक्ती नियुक्ती करण्यात आली, त्यांना किती मानधन अथवा मेहनताना दिला जातो याची कुठलीही माहिती आंयटी विभागाला देण्यात येत नाही, त्यामुळे यापुढे मंत्रालयात नियुक्त […]Read More
मुंबई, दि. १ : राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहीर केले. उपमुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, एस टी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून […]Read More
नवी दिल्ली, दि.१:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलत विशेष नाणे आणि टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे. दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित शताब्दी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे नाणे आणि तिकीट जारी करण्यात आले. या कार्यक्रमात संघाच्या देशसेवेतील योगदानाची दखल घेतली गेली आणि संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाचा […]Read More
मुंबई दि. १ : आई चिंचबादेवी मंदिर , घोडबंदर, जिल्हा ठाणे बाबत महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री नामदार गणेशजी नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात , वनविभाग संबंधित अधिकारी वर्ग, श्री ग्रामदैवत ट्रस्ट, यांचे समवेत मंदिराच्या जमिनीच्या अदलाबदलबाबत सकारात्मक सभा संपन्न झाली. जागा अदलाबदली हे शासन नियमात बसते यामुळे या निकषावर पुढे अधिकारी वर्गाला सहकार्य करण्याचे आदेश […]Read More
मुंबई दि १ : आदिवासींचे खरेखुरे मित्र बन्सी घेवडे यांचे 29 सप्टेंबर, 2025 रोजी रात्री 8.30 वाजतां हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचे वय केवळ 58 वर्षांचे होते. बन्सी घेवडे हे कर्जत येथे राहत होते. सामाजिक कार्यात त्यांना विशेष स्वारस्य असल्याने सुरुवातीपासून त्यांच्या पत्नी जिजाताई रेरे यांच्या सोबत आदिवासी कातकरी यांच्या उत्थानासाठी स्वतःला झोकून दिले […]Read More
वाशीम दि १ : गत दोन दिवसांपासून वाशीम जिल्ह्यात पावसाने थोडी उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणीला वेग आणला आहे. शेतकरी हातमजुरीसोबतच क्रशरच्या साहाय्यानेही काढणीचे काम करत आहेत. सोबतच मजुरांची उणीव लक्षात घेता अनेक शेत मालकांनी शेजारच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यातील मजूर खाजगी कंत्राटदारामार्फत वाशीम जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यंदाच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरासरी […]Read More
जालना दि १ : एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात धनगर समाज आक्रमक झाला होता, त्यांनी शहरातील अंबड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले. शेळ्या मेंढ्या रस्त्यावर उतरवून त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी सरकार विरोधात करण्यात जोरदार घोषणाबाजी आली. एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात धनगर समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील अंबड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करत […]Read More
विशाखापट्टणम, दि. १ : पूर्णपणे कागदविरहित ई-कार्यालय प्रणाली स्वीकारणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरलेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्राम पंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्ण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम इथे झालेल्या 28 व्या ई गव्हर्नन्स राष्ट्रीय चर्चासत्रात पंतप्रधान कार्यालय तसेच कार्मिक, नागरी तक्रार निवारण व निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह […]Read More
पुणे, दि १ : लायन्स इंटरनॅशनल प्रांत 3234 D2 तर्फे लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पुण्यातील हॉटेल शेराटन येथे आयोजित करण्यात आला आहे. या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात प्रसिद्ध सिनेतारका संगीता बिजलानी तसेच अन्य मान्यवर अतिथी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ५० व्यक्तींना सन्मानित करणार आहेत. सन्मान मिळविणाऱ्यांमध्ये उद्योग, व्यापार, वैद्यकीय, शिक्षण, […]Read More