धाराशिव (कळंब) 2 :- पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला शिवसैनिकांनी मदतीचा हात देत त्यांचा मोडून पडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. संकटकाळी येऊन मदत केल्याबद्दल या शेतकऱ्यांनी शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांचे आभार मानले आहेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना बसला. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा मेळावा अत्यंत […]Read More
पुणे, दि २राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे तर्फे आज दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी गांधी जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम केंद्रीय संचार ब्यूरोच्या सहकार्याने संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री प्रतापराव जाधव, माननीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (राज्य मंत्री), भारत सरकार होते. मा. मंत्र्यांनी […]Read More
मीरा-भाईंदर दि २ : प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि GM यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवरात्री उत्सव २०२५ दरवर्षीप्रमाणे यंदाही दिमाखदार पद्धतीने पार पडला. महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा भव्य उत्सव एमबीएमसी ग्राउंड, सेवन इलेवन शाळेजवळ, रामदेव पार्क येथे २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान मोठ्या थाटामाटात पार पडला. […]Read More
मुंबई दि २ : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठिकाणा कळावा, यासाठी ” आपली एसटी ” या नावाने नवीन ॲप चे दसऱ्याच्या मुहूर्तावरण लोकार्पण होत असून भविष्यात प्रवाशांना त्याचा चांगला फायदा होईल! तथापि , १२ हजार पेक्षा जास्त बसेस व राज्यभरातील १ लाख पेक्षा जास्त मार्गाचे मॅपिंग करून हे ॲप विकसित केले […]Read More
मुंबई : गेल्या आठवड्यात कोसळलेल्या भीषण पावसामुळे पूरजन्य परिस्थिती उद्भवलेल्या मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे अनेक संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. तर काही वस्तू भिजून खराब झाल्या झाल्या आहेत. घरामध्ये सर्वत्र चिखल साचल्यामुळे स्वच्छतेसाठी लागणारे पाण्याची सुद्धा वानवा झाली आहे. पूर भागांमध्ये पिण्याचे पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मदतीचा हात म्हणून महाराष्ट्रातल्या […]Read More
सेवाग्राम, दि. २ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १०० वर्ष, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, दसरा व धम्मचक्र परिवर्तन दिन असा सुवर्ण योग आला हा नियतीचा संकेत आहे, तो संकेत मानून संविधान व गांधी विचार स्विकारा व संघाचे विसर्जन करा हे आवाहन आम्ही केले होते. पण आज दसऱ्याच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यावर एक शब्दही […]Read More
धाराशिव दि २ : श्री क्षेत्र तुळजापूर येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज गुरुवारी पहाटे पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणात, कूंकवाच्या मुक्त उधळणीत आणि “आई राजा उदो-उदो” च्या जल्लोषात तुळजाभवानी देवींचा हा सोहळा पारंपरिक रीतिरिवाजांनुसार साजरा करण्यात आला. पहाटे श्री तुळजाभवानी देवीची १०८ साड्यांमध्ये गुंडाळून […]Read More
मुंबई, दि. २ : कायदा क्षेत्रातील प्रख्यात विधिज्ञ ॲड. डॉ. नीलेश वैजयंती भगवान पावसकर यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ वकील पॅनलवर मुंबई उच्च न्यायालयात प्रतिष्ठेची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विधिजगतासह विविध सामाजिक संस्थांकडून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. डॉ. पावसकर यांनी महाराष्ट्र शासनासाठी विशेष सरकारी वकील आणि सरकारी अधिवक्ता म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार […]Read More
मुंबई, दि २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आजगुरुवार, दिनांक ०२ ऑक्टोबर, २०२५ रोजी विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (४) शिवदर्शन साठये, उप सभापती यांचे […]Read More
रायगड दि २ : कर्जत येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन उत्सव आणि संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमीच्या पारंपरिक कार्यक्रमात स्वयंसेवकांनी गणवेशात शिस्तबद्ध संचलन केले. शस्त्रपूजन विधी पार पडल्यानंतर देशभक्तीपर वातावरणात घोषणाबाजी, परंपरा आणि सांघिक शिस्तीचे दर्शन […]Read More