अहिल्यानगर, दि. 4 : देशात सध्या सीएनजी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असून, सीएनजी हे पर्यावरणपूरक आणि सर्वात स्वस्त इंधन माध्यम मानले जाते. यामुळे देशभरात सीएनजी गॅसची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर भारतातील पहिला सीएनजी गॅस निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्यात आला आहे. उद्या या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ : सध्या दिल्लीत जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप सुरू आहे. यासाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम परिसरात वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप प्रशिक्षणासाठी आलेल्या जपानचे प्रशिक्षक मीको ओकुमात्सू (Meiko Okumatsu) आणि केनियाचे प्रशिक्षक डेनिस मरागिया (Dennis Maragia) यांना एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. या घटनेनंतर स्टेडियममध्ये तातडीने कुत्रे पकडणाऱ्यांना बोलावण्यात आले. राजधानी दिल्लीतील भटक्या […]Read More
मुंबई, दि. 4 : मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात लहान मुलांच्या मृत्यूच्या धक्कादायक घटनेनंतर केंद्र सरकारने मोठी पाऊले उचलली आहेत. या घटना दूषित कफ सिरपशी जोडल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य सेवा महासंचालनालयाने देशभरातील डॉक्टरांसाठी आणि पालकांसाठी महत्त्वाचा सल्ला जारी केला आहे. DGHS ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 2 वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीची औषधे देऊ […]Read More
चंद्रपूर दि ४ :- भद्रावती तालुक्यातील मौजा कुरोडा येथील जमिनीच्या मालकी प्रकरणात न्यायालयाच्या स्पष्ट आदेशाची अंमलबजावणी न करता, ‘मालकी हक्काबाबत वाद आहे’ असा ठपका ठेवत प्रकरण निकाली न काढल्याने भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर महसूल व वन विभागाने मोठी कारवाई करत दोघांनाही तत्काळ निलंबित केले आहे. विशेष म्हणजे, काम होत […]Read More
ठाणे दि ४ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, त्याची गांभीर्यपूर्वक दखल घेत पालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांना ०२ ऑक्टोबरपासून महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्याबद्दलचा आदेश शनिवार, ०४ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जारी केला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ च्या अन्वये प्रदान […]Read More
मुंबई, दि. ४ : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला असून, बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांनाच जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महसूलमंत्री व ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्याचबरोबर, राज्यातील पूरस्थिती लक्षात […]Read More
मुंबई, दि. 4 : मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम (८७) यांचे आज निधन झाले. संध्या या व्ही शांताराम यांच्या पत्नी होत्या. आज सकाळी साडे दहा वाजता परळ येथील राजकमल स्टूडिओमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. […]Read More
मुंबई, दि.४ : राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार आहे. हा शासन निर्णय रद्द करावा तसेच २०१४ पासून दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र याची श्वेतपत्रिका काढावी या दोन मागण्या आज ओबीसी संघटनांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी नागपूरात […]Read More
पुणे प्रतिनिधी –म्हाडाच्या भोंगळ कारभारामुळे पुण्यातील म्हाडाच्या रहिवाशांची अवस्था दयनीय झाली असून म्हाडाच्या अनागोंदी कारभारामुळे “कोणी नवीन घर देत का घर” अशी नागरिकांची अवस्था झाली आहे. पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने व महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समिती येरवडा यांच्यावतीने (ता. ३) रोजी पुणे स्टेशन येथील म्हाडाच्या इमारतीला शेकडो नागरिकांनी घेरावा घातला होता. यावेळी […]Read More
मुंबई, दि. ४ : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे, हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार आहे, असे सांगून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतीशील करून २०२६ या वर्षात मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]Read More