मुंबई, दि. ७ : राज्य सरकारच्या वतीने आज अखेर अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांसाठी मदत पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. 31 हजार 628 कोटी रुपयांचे मोठा पॅकेज आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा जास्तीत जास्त पैसा दिवाळीच्या आधी, शेतकऱ्यांना देता येईल, असा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More
मुंबई, दि. ७ : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि बहुप्रतिभावान अभिनेता सचिन पिळगावकर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी कारण आहे त्यांचा एक भावनिक आणि भाषिक दृष्टिकोनातून विचार करणारे विधान – “माझी मातृभाषा मराठी आहे, पण मी विचार करतो उर्दूत.” हे विधान त्यांनी अलीकडे एका मुलाखतीत व्यक्त केले आणि त्यावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू […]Read More
मुंबई, दि. ७ : अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा दिग्दर्शक म्हणून नवा चित्रपट येत्या 10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे . पण या चित्रपटाच्या नावावरून सध्या वादाला सुरुवात झाली आहे . मनाचे श्लोक चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवावा आणि चित्रपटाचे नाव बदलावे अन्यथा समर्थ भक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा ट्रस्टी प्रवीण कुलकर्णी यांनी दिलाय सज्जन गड […]Read More
मुंबई, दि. ७ : केंद्र सरकारने UPI प्रणालीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. UPI (Unified Payments Interface) चालवणाऱ्या राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या नवीन बायोमेट्रिक फीचर्सना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे UPI वापरकर्ते आता त्यांच्या चेहऱ्याच्या ओळखीचा (Face Recognition) आणि बोटांच्या ठशांचा (Fingerprint Authentication) वापर करून सहज आणि सुरक्षितपणे डिजिटल पेमेंट […]Read More
मुंबई, दि ०७ : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त मच्छिमार बांधवांसाठी व मच्छीमारांच्या बोटींच्या नुकसान भरपाईसाठी १०० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. याची घोषणा आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र […]Read More
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र शासनाने राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी , नाशिक, जळगाव आणि पुणे जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर फेरबदल करण्यात आले आहेत. पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यांचे प्रचंड व्यवस्थापन लक्षात घेऊन सध्याचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती कुंभमेळा आयुक्त, नाशिक म्हणून करण्यात आली […]Read More
मुंबई,दि. ७ : बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (NMIA) अखेर उद्या (दि. ८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हा भव्य कार्यक्रम उद्या दुपारी सुमारे २.४० दरम्यान पार पडणार आहे. पंतप्रधानांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी व्यापक वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० […]Read More
स्टॉकहोम, दि. ७ : नोबेल पारितोषिक २०२५ मध्ये भौतिकशास्त्र क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान अमेरिकेतील तीन वैज्ञानिकांना मिळाला आहे. जॉन क्लार्क, मिशेल डेवोरेट आणि जॉन मार्टिनिस यांना त्यांच्या क्रांतिकारी संशोधनासाठी गौरवण्यात आले आहे. त्यांनी विद्युत सर्किटमध्ये क्वांटम यांत्रिकीचे गुणधर्म सिद्ध करून विज्ञानाच्या क्षेत्रात नवा अध्याय लिहिला आहे. या संशोधनात त्यांनी सुपरकंडक्टिंग सर्किट वापरून असे दाखवले की क्वांटम […]Read More
मुंबई, दि ७शिवसेना आयोजित “उत्सव मुंबईचा – सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा” आणि “महामंगळागौर” स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा सोहळा नुकताच गिरगाव येथील भारतीय विद्या भवन येथे पार पडला. या कार्यक्रमाला मुंबईतील सर्व गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमांमध्ये राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमात विविध […]Read More
मुंबई, दि. ७ : एस टी महामंडळ कामगारांच्या विविध मागण्या आहेत. त्या रास्त असून या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी कामगार संघटना सोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले. बैठकीस एस. टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक […]Read More