Month: October 2025

राजकीय

” प्रवासी व चालकांना ” केंद्रस्थानी ठेवून ॲप आधारित टॅक्सी

मुंबई दि ७ : ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी साठी ॲग्रिगेटर धोरण नियमावली येत्या २ दिवसात जाहीर होत असुन त्यामध्ये प्रवासी आणि चालकांच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा पुरविणाऱ्या संस्थांनी व्यवसाय करताना ” प्रवासी व चालकांना ” केंद्रस्थानी ठेवावे, भरमसाठ नफा कमविण्याच्या प्रयत्नात त्यांची […]Read More

पर्यावरण

,महाराष्ट्रात 7 ऑक्टोबरला वादळी ‘कमबॅक’, 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट!

मुंबई दि ७ : हवामान विभागाने ७ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार असल्याने कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसह एकूण १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण विभागातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने या […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

मंगळवार, दि.७ ऑक्टोबर २०२५(उद्योग विभाग)महाराष्ट्र राज्याचे रत्ने व दागिने धोरण – २०२५ जाहीर. सोने, चांदीचे दागिने,हिरे-रत्ने यांच्याशी निगडीत उद्योग-व्यवसाय वाढीस चालना मिळणार. एक लाख कोटीं रुपयांची गुंतवणूक, पाच लाख नवीन रोजगार निर्मितेच उद्दीष्ट. (नगर विकास विभाग)राज्यातील नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रियेचे धोरण. सांडपाण्यावरील प्रक्रीयेमुळे आणि त्याच्या पुनर्वापराव्दारे चक्रीय अर्थव्यवस्थेस (सर्क्युलर ईकॉनॉमी)ला चालना. सांडपाण्याचे शाश्वत व्यवस्थापन, पर्यावरण […]Read More

कोकण

सिंधुदुर्गातील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाला गती

मुंबई, दि. ७ : सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वास्तूंनी नटलेला, धार्मिक अधिष्ठान असलेला जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने तसेच ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी येथील नांदोश गढीचे शास्त्रीय उत्खनन, भगवंतगडची पुरातत्त्वीय पाहणी आणि रामगडला ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार […]Read More

महाराष्ट्र

पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी करा” मागणीसाठी ११ ऑक्टोबर रोजी

*मुंबई, दि ७:पत्रकार संरक्षण कायदयाची त्वरित अंमलबजावणी करावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील पत्रकार २५ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या ११ ऑक्टोबर २५ रोजी *एसएमएस पाठवा आंदोलन* केले जाणार आहे.. या दिवशी महाराष्ट्रातील पत्रकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हजारो एसएमएस पाठवून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधतील.. […]Read More

राजकीय

मंत्री गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस …

मुंबई दि. ७ : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्री पदाचा वर्षभराभरातील वेतन रक्कम रुपये ३१ लक्ष १८ हजार २८६ मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहेत. त्याबाबतचे धनादेश व संमतीपत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकी प्रसंगी सादर केले. राज्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान तसेच […]Read More

देश विदेश

निसानची नवीन सी एसयूव्ही येतेय: भारतात ऑल न्यू टेक्टॉनचा पहिला

गुरुग्राम, दि ७- निसान मोटर इंडियाने आज आपल्या नवीन गाडीचे नाव जाहीर केले आणि जागतिक एसयूव्ही लाइनअपमधील आवृत्तीच्या डिझाइनची आकर्षक झलक सादर केली: ती म्हणजे ऑल-न्यू निसान टेक्टॉन. निसानच्या महत्वाकांक्षेची ओळख पटवणारे नावटेक्टॉन” हे नाव ग्रीक असून त्याचा अर्थ “कारागीर” किंवा “आर्किटेक्ट” आहे. हे निसानच्या अचूक अभियांत्रिकी आणि जीवन समृद्ध करणाऱ्या नावीन्यपूर्णतेच्या नीतिमत्तेशी सुसंगत आहे. […]Read More

मनोरंजन

”पायी फुफाटा” फेम अभिनेता सुजित चौरे यांचे “तू धाव रे”

पुणे, दि ७सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांनी गायलेल्या ”पायी फुफाटा” या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात ही लोकप्रियता मिळवली. या प्रेरणादायी गाण्याने अनेक लोकांना प्रेरित केल. ”पायी फुफाटा” गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर गुजर ब्रदर्स एंटरटेनमेंट यांनी “तू धाव रे” हे नवं प्रेरणादायी गीत नुकतच प्रदर्शित केलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आजच्या […]Read More

महानगर

बोरीवली पूर्व येथे २६ तारखेपासून मालवणी महोत्सव

मुंबई, दि. ७ : मागाठाणे मित्र मंडळ आणि शिवसेना शाखा क्रमांक १४ तसेच १२ च्या संयुक्त विद्यमाने रविवार, २६ ऑक्टोबर २०२५ पासून बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै. अनंतराव भोसले मैदानावर मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परंपरेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर येथील श्री देव वेताळ मंदिराच्या प्रतिकृती आणि बालनगरी व बाजारपेठेचे […]Read More

सांस्कृतिक

मुलींनी दिला भुलाबाईला निरोप, भुलाबाईची गाणी लुप्त होण्याच्या मार्गावर….

यवतमाळ दि. ७ ( आनंद कसंबे ) : भुलाबाई स्थापना आणि यावेळी गायली जाणारी गोड गाणी गाणी खरंतर ही एक अत्यंत चांगली परंपरा आहे .कारण या भुलाबाईच्या गाण्यांमध्ये मुलींच्या स्त्रियांच्या अख्ख्या आयुष्यचा सार समावलेला आहे. पूर्वी घराघरात भुलाबाईची स्थापना व्हायची आणि त्यावेळी मोहल्यातील संपूर्ण मुली एकत्र येऊन गोड गाणी गायच्या. परंतु काळाच्या ओघात भुलाबाईची स्थापना […]Read More