चंद्रपूर दि ३:– निम्न वर्धा धरणातून रात्री पाणी सोडल्यामुळे चंद्रपूर शहरातील नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रात्री रहमतनगर येथील सहा ते सात कुटुंबांना मनपाच्या शाळांमध्ये हलविण्यात आले. रहमतनगर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, मोहम्मदिया नगर आणि भिवापूर वॉर्ड येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, मनपाच्या शाळांमध्ये आश्रय घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. इरई धरणाचे सर्व […]Read More
मुंबई, दि. २ : राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं असून आंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान मुंबईतील आंदोलन संपल्यानंतर आणि मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “माझ्यावर टीका झाली तरी मी जराही विचलित झालो नाही, कारण […]Read More
नवी दिल्ली, दि. २ : भारताची पहिला स्वदेशी विक्रम मायक्रोप्रोसेसर चीप केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सेमिकॉन इंडिया 2025(Semicon India )या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केली. दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया २०२५ चे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता उपस्थिती होत्या. ‘विक्रम’मध्ये ३२-बिट मायक्रोप्रोसेसरआणि चार मंजूर प्रकल्पांचे चाचणी […]Read More
मुंबई, दि. २ : मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आज यश मिळाले असुन त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करत सरकारने आज महत्त्वपूर्ण जीआर लागू केला आहे. त्यामध्ये सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट यांच्या संदर्भ महत्त्वाचा ठरला आहे. याबाबत तपशिलवार माहिती जाणून घेऊया. सातारा जिल्ह्यातील काही मराठा समाजाच्या नोंदी कुणबी म्हणून असू शकतात, ज्याचा उपयोग मराठ्यांना […]Read More
मुंबई, दि. २ : मराठा आरक्षणाबाबत गेल्या ५ दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आज यश मिळाले आहे. सरकारने याबाबतचा GR काढल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडत आंदोलन थांबवण्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेला GR १. महाराष्ट्रातील मराठवाडा हा एक वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे. मराठवाड्यातील सामाजिक, भौगोलिक आणि प्रादेशिक […]Read More
मुंबई, दि. २ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर पाच दिवसांपासून सुरु असलेले मनोज जरांगे यांचे उपोषण आज संध्याकाळी संपुष्टात आले. राज्य सरकारने त्यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर मराठ्यांकडून विजयी जल्लोष केला जात आहे. सरकारने हैदराबाद गॅझेटसंदर्भात जीआर काढला आहे. तर सातारा गॅझेसंदर्भातील जीआर काढण्यासाठी वेळ मागण्यात आला आहे. हैदराबाद […]Read More
गडचिरोली, दि २:डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत (रजि.) व गडचिरोली जिल्हा कमेटी यांच्या संयुक्त विद्यमाने “आठवणीतील सोपानदेव म्हशाखेत्री राज्यस्तरीय कवी संमेलन २०२५” चे आयोजन गडचिरोली काँम्पलेक्स येथील बी.ओ. आय -स्टार आरसेटीच्या सभागृहात उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री […]Read More
गडचिरोली, दि २ :चामोर्शी-गडचिरोली महामार्गावरील कुरुड गावाजवळील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात खडे व खड्डे निर्माण झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला होता. अपघाताचा धोका लक्षात घेता चामोर्शी नगर पंचायतीचे नगरसेवक आशिषभाऊ पिपरे यांनी ही बाब माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तातडीने पुढाकार घेत […]Read More
मुंबई, दि २ :मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर आधारित पहिला शासन निर्णय (जीआर) आज राज्य सरकारने प्रसिद्ध केला असून, यामुळे मराठा समाजाच्या ऐतिहासिक न्यायाच्या दिशेने ठोस पाऊल टाकले गेले आहे. या निर्णयाबद्दल पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीपभाई जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे […]Read More
पुणे, दि २: अखिल जनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 63 वे वर्षे साजरे करत आहे. सामाजिक समानतेचा आदर्श ठेवून कार्यरत आहे. मागील 20 वर्षापासून दरवर्षी मंडळ सामाजिक विषयावर भाष्य करणारे देखावे सादर करत आहे. अध्यक्ष नरेश राजू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, मंडळाने या वर्षी एक अतिशय विशेष संदेशात्मक उपक्रम सादर केला. “मी आता प्रसाद रुपी समतेचा वडापाव”. हा […]Read More