Month: September 2025

राजकीय

RMC प्लांटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मिरा-भाईंदर दि ९– परिसरातील घोडबंदर गाव येथे सुरू असलेल्या RMC (Ready Mix Concrete) प्लांटमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने तात्काळ कारवाई करून हा प्लांट बंद करण्याची मागणी तेथिल स्थनिक रहिवाश्यांकडून करण्यात आली होती. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी तातडीने RMC (Ready Mix Concrete) प्लांट बंद करण्याची मागणी केली आहे. […]Read More

अर्थ

डीपी वर्ल्ड मुंद्रा ने नोंदवला आतापर्यंतचा सर्वाधिक मासिक वॉल्यूम

मुंद्रा, दि ९:डीपी वर्ल्डच्या मुंद्रा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनलने (MICT) ऑगस्ट 2025 मध्ये 1,42,273 टीईयू हाताळून आतापर्यंतचा सर्वाधिक मासिक वॉल्यूम नोंदवला. हे भारतासाठी एक महत्त्वाचे व्यापार प्रवेशद्वार म्हणून त्याचे वाढते महत्त्व दर्शवते, जे मार्च 2025 मध्ये नोंदवलेल्या 1,38,983 टीईयूच्या मागील विक्रमाला मागे टाकते. फार ईस्ट, दक्षिण-पूर्व आशिया, मध्य पूर्व, आफ्रिका, युरोप आणि अमेरिका यांसारख्या प्रमुख जागतिक […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

मंगळवार, दि. ९ सप्टेंबर, २०२५ (ऊर्जा विभाग) शेतकऱ्यांना दिलासा. उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ. अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या १ हजार ७८९ योजनांना वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना लाभ. (नगरविकास विभाग) नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून २००० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास […]Read More

आरोग्य

राज्यातील कंत्राटी एनएचएम कर्मचाऱ्यांचा संप…

पुणे दि ९ — राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचम) राज्यात सुमारे ३० हजारांहून अधिक तर पुण्यातील १४०० कंत्राटी अधिकारी व कर्मचारी गेल्या २१ दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. समायोजन व वेतनवाढीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मुख्य मागणीसह अन्य १८ मागण्यांसह राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या एकत्रीकरण समितीने १९ ऑगस्टपासून संप पुकारला आहे. पुण्यातही औंध जिल्हा […]Read More

विदर्भ

६५०० कोटीतून उभं राहतंय अत्याधुनिक ‘नवीन नागपूर’ शहर

नागपूर, दि. ८ — महाराष्ट्र सरकारने नागपूरच्या दक्षिण भागात एक अत्याधुनिक, जागतिक दर्जाचं शहर उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. ‘नवीन नागपूर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी ६५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. आज नवीन नागपूर विकसित करण्यासाठी NMRDA आणि हुडको, NBCC यांच्यात करार करण्यात […]Read More

महानगर

गणपती विसर्जनानंतर मुंबईत जमा झाला 2000 टन मलबा

मुंबई — गणेशोत्सवाच्या उत्साहात न्हालेल्या मुंबईत विसर्जनानंतर एक गंभीर पर्यावरणीय प्रश्न उभा राहिला आहे. गणपती विसर्जनानंतर मुंबईत तब्बल 1,982 मेट्रिक टन, म्हणजेच जवळपास 20 लाख किलो प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) चा मलबा जमा झाला आहे. या मलब्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर आणि जलस्रोतांमध्ये प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) ने ‘ऑपरेशन रिसायकल’ नावाची विशेष मोहीम सुरू […]Read More

आरोग्य

कॅन्सरवर लस शोधल्याचा रशियातील मेडिकल एजन्सीचा दावा

मॉस्को, रशिया, दि. ८ : कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराविरुद्ध लढा देण्यासाठी रशियाने एक मोठा पाऊल उचलले आहे. रशियातील फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सी (FMBA) ने कॅन्सरवर प्रभावी लस विकसित केल्याचा दावा केला आहे. ही लस 2025 पासून रुग्णांवर वापरण्यासाठी तयार असून, सुरुवातीला ती कोलोरेक्टल कर्करोग (मोठ्या आतड्यांचा कर्करोग) यावर उपचारासाठी वापरली जाणार आहे. ही लस mRNA-बेस्ड […]Read More

ट्रेण्डिंग

विमानतळावर केसात गजरा माळल्याने अभिनेत्रीला 1.25 लाख दंड

मेलबर्न, दि. ८ : मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायर यांना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक अनपेक्षित अडचण आली. ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी मेलबर्नला जात असताना, त्यांनी केसात माळलेला चमेलीचा गजरा त्यांच्या प्रवासात अडथळा ठरला. ऑस्ट्रेलियाच्या कठोर जैवसुरक्षा कायद्यांनुसार, देशात कोणत्याही प्रकारची फुलं, फळं, बियाणं किंवा वनस्पती आणणं गुन्हा मानला जातो. त्यामुळे नव्या नायर यांना […]Read More

अर्थ

15 सप्टेंबरपासून वाढणार UPI पेमेंट मर्यादा

मुंबई, दि. ८ : डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे! नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे नियम १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार असून, विशेषतः व्यक्ती ते व्यापारी (P2M) व्यवहारांसाठी ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. व्यक्ती ते व्यक्ती (P2P) व्यवहारांची मर्यादा […]Read More

देश विदेश

नेपाळ मधील समाजमाध्यमांवरील बंदी 20 बळी घेतल्यानंतर मागे

काठमांडू, दि. ८ : नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात सुरू झालेल्या तरुणांच्या आंदोलनाने देशभरात मोठा भडका घेतला आहे. यात २० तरुणांचा बळी गेल्यानंतर नेपाळ सरकारने सोशल मिडियावरील बंदी मागे घेतली आहे. ‘Gen Z’ म्हणजेच नव्या पिढीच्या हजारो तरुणांनी आज रोजी काठमांडू, पोखरा, बुटवल, चितवन, नेपाळगंज आणि बिराटनगरसारख्या शहरांमध्ये रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. […]Read More